Total Pageviews

Thursday 28 July 2011

ARTICLE BY MR MUSHRIF WHO WROTE BOOK HIDU TERRORIST KILLED MR KARKARE

संघाचा खरा चेहरा लपविण्याचा प्रयत्न . मि. मुश्रीफ, पुणे (माजी पोलिस महानिरीक्षक) Thursday, July 28, 2011 AT 01:30 AM (IST) Tags: editorial विद्याधर वैद्य यांचा ""दहशतवाद रोखण्यात "स्लीपर सेल'चा अडथळा'' हा लेख वाचून फारसे आश्‍चर्य वाटले नाही; पण आय.बी.चे अधिकारी निवृत्तीनंतरसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दहशतवादाचा खरा चेहरा लपविण्याचा कसा प्रयत्न करतात, हे स्पष्ट झाले. श्री. वैद्य यांनी आपल्या लेखात कोणत्याही अतिरेकी संघटनेचा किंवा स्लीपर सेलचा उल्लेख केलेला नसला तरी त्यांचा रोख फक्त मुस्लिमांकडे आहे, हे स्पष्ट होते. लेखाच्या शेवटी त्यांनी मुस्लिमांच्याबाबतीत सहानुभूती दाखविण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे त्यांच्या अपराधीपणाचे द्योतक आहे. कारण, त्यांना माहीत आहे की, ते देशातील खरा दहशतवाद लपवीत आहेत. खरे दहशतवादी कोण आहेत, हे स्पष्ट झाले आहे. त्यातील काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने २०१०-२०११ मध्ये मक्का मस्जिद, अजमेर शरीफ समझोता एक्‍स्प्रेस बॉंबस्फोटांप्रकरणी फेरतपास करून जे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले, त्यावरून खालील बाबी स्पष्ट होतात.
या कटाचे प्रमुख सूत्रधार असलेले सुनील जोशी, संदीप डांगे, देवेंद्र गुप्ता चंद्रकांत लेवे हे सर्वजण वेगवेगळ्या जिल्ह्यांचे रा. स्व. संघाचे जिल्हा प्रचारप्रमुख होते. सुनील जोशी याची "जय वंदे मातरम्‌' ही संघटना म्हणजे संघाची "स्लीपर सेल' होती. सुनील जोशी याचे "अभिनव भारत'च्या साध्वी प्रज्ञासिंहशी निकटचे संबंध होते. या गुन्ह्यांचा कबुली जबाब देणारे एक प्रमुख आरोपी स्वामी असीमानंद यांच्या डांग (गुजरात) येथील शबरी आश्रममधील अनेक कार्यक्रमांना संघाचे तत्कालीन प्रमुख के. सुदर्शन, सध्याचे प्रमुख मोहन भागवत, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हजर होते.
नांदेड, परभणी, जालना, पूर्णा बॉंबस्फोटप्रकरणी पाठविलेल्या दोषारोपपत्रावरून खालील बाबी स्पष्ट होतात. नांदेड येथे बॉंब तयार करताना मयत झालेले नरेश राजकोंडवार हिमांशु पानसे, तसेच जखमी झालेले योगेश देशपांडे, राहुल पांडे, केशव वाघ युवराज तुप्तेवार हे संघाचे बजरंग दलाचे कार्यकर्ते होते.
मालेगाव बॉंबस्फोट २००८, महाराष्ट्र .टी.एस.चे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या मालेगाव स्फोटाच्या तपासात खालील बाबी निष्पन्न झाल्या. या गुन्ह्यातील सर्व प्रमुख आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. . प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, कर्नल (निवृत्त) शैलेश राईकर, अजय राहीरकर, दयानंद पांडे, सुधाकर चतुर्वेदी वगैरे सर्व जण संघाशी संबंधित आहेत. मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय यांनी अनेक बॉंबस्फोट आपल्याच लोकांनी केले असल्याचे एका बैठकीत मान्य केले होते. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी त्यासाठी आपल्याकडे साधनांची कमतरता नसल्याचे स्पष्ट केले होते.
प्रतिक्रिया इस्लामी दहशत हिंदुस्तानात १००० वर्ष चालू आहे तरीही हिंदूंनी प्रतिकार करायचा नाही.निरपराध लोक्काना मारणे जमिनी बळकावणे ह्या शिवाय इस्लामी इतिहासात आहेच काय ? तुम्ही १० नावे दिलीत मी भारत भूमीवर मागील १००० वर्षात तयार झालेल्या १० हजार इस्लामी दहशतवाद्यांची नावे दिल.इस्लामी दहशतवाद थांबला नाही तर प्रतीदहशतवाद तयार होणारच त्यामुळे वाईट परीणाम्माना सामोरे जावे लागेल ज्यात हा दहशतवाद समूळ नष्ट केला जाईल.युरोपियन संघ , रशिया , भारत ,चीन ,जपान अमेरिकेने आता एकत्र येण्याची गरज आहे इस्लामी दहशत हिंदुस्तानात १००० वर्ष चालू आहे तरीही हिंदूंनी प्रतिकार करायचा नाही.निरपराध लोक्काना मारणे जमिनी बळकावणे ह्या शिवाय इस्लामी इतिहासात आहेच काय ? तुम्ही १० नावे दिलीत मी भारत भूमीवर मागील १००० वर्षात तयार झालेल्या १० हजार इस्लामी दहशतवाद्यांची नावे दिल.इस्लामी दहशतवाद थांबला नाही तर प्रतीदहशतवाद तयार होणारच त्यामुळे वाईट परीणाम्माना सामोरे जावे लागेल ज्यात हा दहशतवाद समूळ नष्ट केला जाईल.युरोपियन संघ , रशिया , भारत ,चीन ,जपान अमेरिकेने आता एकत्र येण्याची गरज आहे १९४८ पासून हेच ऐकत आलो आहोत. वोटे बँकेसाठी हि सगळी खटपट. मुश्रीफ साहेब.. एवढे जर तुमाला वाटते तर जरा तुमच्या पाकिस्तान कडे बघा.. त्तीकडे सुद्धा बॉम्ब फुटताच >> तिकडे कोणी RSS वाला जात नाही.. मुस्लीम लोकांनी उगाच अप प्रचार करू नये.. एवढी जर हिंदू बद्दल चीड असेल तर पाकिस्तान ला चालते व्वा ..!! हिंदू संघटना उगः बॉम्ब स्पोठ घडवत नाहीत.. विचार पटत नसेल तर norway च्या त्या माणसाने लिहिलेला लेख वाचा.. माणूस असे कार्य का करतो ते नित लिहिले आहे त्यात// इंग्लिश मध्ये आहे.. उर्दू मध्ये नाही.. // मुस्लीम लोक जेवढे भारतात सुरक्षित आहेत तेवढे कुठेच नाहीत.. खरे म्हणजे हे सर्व लोक झालेल्या गोष्टी ला आपल्या पद्धतीने वळण लावायचा प्रयत्न करीत आहे.मुश्रीफ जी आपण महानिरीक्षक असताना किती अतिरेकी लोकांना पकडले?किती लोकांच्या विरोधात दावे केले?किती पुरावा आपण आपल्या तपासातून गोळा केलात?आत्ता पर्यंत एक हि नाही.मग आपण आणि राजकारणी लोक यांच्यात काय फरक?देश फुटी च्या उंबरठ्यावर मात्र आणून ठेवण्याचे काम सर्वाना चांगले जमते.कालचा लेख आणि आज चा लेख यात काहीही फरक नाही पण साम्य मात्र आहे ते म्हणजे देशात फुट कशी पडेल हे पाहणे.हीच विचारसरणी आपल्याला १९४७ मध्ये नेते. आणि मुस्लीम गुन्हेगारांची यादी लिहिली तर १० पाने कमी पडतील....१९४७ पासून...कसाब पण मुस्लीम आहे ना हो? नाहीतर तो पण हिंदू निघेल!! आहो मग कारवाई का होत नाही त्यांच्यावर..दोष सिद्ध करा आणि द्या फाशी....आहो हे तुम्हाला सुधा माहित आहे कि संघाच्या विरुद्ध तुमच्याकडे पुरावे नाहीत आणि वेळोवेळी त्यांच्यावर आरोप करता यावे म्हणून वर्षानुवर्षे तपास चालू आहे म्हणत राहायचे!!...... ते पण फ़क़्त निवडणुकीत मुस्लीम मते खाण्यासाठी....हाच आहे कॉंग्रेस चा धर्म..... आहो मग कारवाई का होत नाही त्यांच्यावर..दोष सिद्ध करा आणि द्या फाशी....आहो हे तुम्हाला सुधा माहित आहे कि संघाच्या विरुद्ध तुमच्याकडे पुरावे नाहीत आणि वेळोवेळी त्यांच्यावर आरोप करता यावे म्हणून वर्षानुवर्षे तपास चालू आहे म्हणत राहायचे!!...... ते पण फ़क़्त निवडणुकीत मुस्लीम मते खाण्यासाठी....हाच आहे कॉंग्रेस चा धर्म..... माजी पोलीस महानिरीक्षक असा लेख लिहितो हे वाचून वाईट वाटले......सुजाण नागरिक असे करू लागले तर ह्या देशाचे काही खरे नाही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!! साहेब, तुम्ही दिग्गी-राजांचे चेले दिसता. अपराधीपणा तुमच्या लेखातच दिसून येतो आहे. विश्वास said: मुश्रीफ साहेब हिंदूंनी कायम मारच खातच राहावा का? जर कोणी थोडाही प्रतिकार केला तर तुमच्या सारखे पोलीस महानिरीक्षक टीका करायला तयार असतातच. लक्षात ठेवा अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा दोघेही सारखेच दोषी असतात. आत्ता कोठे हिंदू माणूस प्रतिकार करायला शिकला आहे. भारतात लोकशाही आहे आणि आता देवा धर्माच्या नावावर काही ठराविक जातीच्या लोकांना पिळवणूक करता येणार नाही हेच संघाचे मूळ दुखणे असावे. राष्ट्रभक्त वैगेरे संघाच्या केवळ मारायचा गाव गप्पा आहेत, भल्या सकाळी उठून एका रांगेत उभे राहून कवायती करणे आणि चान्स मिळेल तेव्हा अमेरिका गाठणे हे काही राष्ट्रभक्तीचे लक्षण नाही. राहुल said: मुश्रीफ साहेब ... तुम्ही फक्त १० - २० नवे देऊ शकलात इथे ... मुस्लिमांची नावे आधीच्या लेखात त्यांनी दिली असती तर ५० पाने हि कमी पडली असती .... हेतू हिंदू दहशतवादी मुस्लीम दहशतवादी हा नसावा ... त्याला जात .. धर्म ... पंथ नसतो कारण त्यांनी तयार केलेल्या बॉम्ब ने कोण मरणार, जखमी होणार, किती लहान मुले अनाथ होणार कुणालाच माहित नसते. तुमचा हा लेख मात्र आधीच्या लेखाचा बदल घेण्यासाठी वाटतोय ...मग तुम्चात आणि आधीच्या लेखकात काय फरक राहिला बरे ? मुश्रीफ साहेब , आपण माजी पोलीस महानिरीक्षक - तेव्हा आपले मत विचारपूर्वक मांडले असणार - पण आपल्या सारख्यांकडून अधिक जबाबदार आणि सत्यनिष्ठ विधानांची अपेक्षा होती.
On 28/07/2011 07:59 AM Tillu said:
On 28/07/2011 08:16 AM
On 28/07/2011 08:53 AM nil said:
On 28/07/2011 09:33 AM
On 28/07/2011 09:40 AM anand said:
On 28/07/2011 10:06 AM harshad said:
On 28/07/2011 10:34 AM krishna said:
On 28/07/2011 10:35 AM krishna said:
On 28/07/2011 10:50 AM jeevan said:
On 28/07/2011 11:13 AM anandpathak9 said:
On 28/07/2011 11:32 AM marathi said:
On 28/07/2011 11:33 AM Deepak said:
On 28/07/2011 11:49 AM nil shinde said:
On 28/07/2011 11:49 AM nil shinde said:

No comments:

Post a Comment