Total Pageviews

Saturday, 25 July 2026

ऑपरेशन विजय’ आणि कारगिल युध्दाची विरगाथा

 


 


ऑपरेशन विजय
आणि कारगिल युध्दाची विरगाथा

हे व्यार्थ न हो बलिदान

२६ जुलै २०२6ला कारगिल युद्धाला २7 वर्षे पूर्ण होतिल.कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. २६ जुलै १९९९ हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेमधील सोनेरी पान म्हणून सर्व भारतीयांच्या कायम लक्षात राहील.

काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर ,फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते.पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले.

कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो. 

२६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येकवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

जगभरात उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी कारगिल युद्ध एक उदाहरण आहे. पाकिस्तानचे किमान चार हजार जवान या युद्धात मारले गेले. भारतीय लष्करातील ५४३ अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले .१३०० जवान जखमी झाले. कारगिल युद्धात ठार झालेल्या भारतीय जवानांचा वयोगट १९ ते २८ असा होता.

१९९९ मध्ये पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याला दोन कारणे होती. पाकिस्तानला सियाचिन सिमेवर असलेल्या भारतीय सैन्याची रसद तोडण्याकरीता कारगिल-श्रीनगर या मार्गावर कब्जा करायचा होता. दुसरे जम्मु काश्मिरमध्ये दहशतवादाला पुन्हा पुनरजिवीत करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने याआधी दुर्लक्षित असलेल्या भागाकडे भारतीय सैन्याचे लक्ष एकवटण्यास भाग पाडायचे होते.

ऑपरेशन विजय’

स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दन लाईट इन्फ्रट्रींच्या  ११ बटालियन तुकड्या या युद्धात गुंतवल्या होत्या.भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय’ या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कारवाई चालू केली. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता रेजिमेंटल व बटालियनपुरतीच कारवाई शक्य होती. त्यामुळे फौजेची संख्या केवळ वीस हजारपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. टायगर हिल व तोलोलिंग येथला संग्राम भारतीय जवानांच्या साहसाचा पराक्रमाचा कळस होता .

हा भाग प्रचंड डोंगराळ असल्याने या भागात तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग होत नव्हता. हे युद्ध पायदळाचे युद्ध होते. पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात चार परमवीर चक्र, चार महावीर चक्र, २९ वीरचक्र आणि ५२ सेना मेड्ल प्रदान करण्यात आले होते.

कारगिल युद्धात अतिशय क्रुरपणे ठार मारलेल्या लेफ्टनंट सौरभ कालिया यांचे नाव आजही भारतीयांच्या जीभेवर आहे. मे १९९९ रोजी एका स्थानिक मेंढपाळाकडून मिळालेल्या माहितीनंतर बटालिक सेक्टरमध्ये लेफ्टनंट सौरभ कालिया आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर गेले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे तेथील घुसखोरी उजेडात आली.

कॅफ्टन विक्रम बत्रा :विजयी ध्वज रोवून त्यात लपेटून येईल

कारगिल युद्धात शहिद झालेले कॅफ्टन विक्रम बत्रा यांचे सहकारी त्यांना शेरशाह असे म्हणत. केवळ १८ महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात भरती झालेले बत्रा त्यांच्या ऐतिहासिक संदेशासाठी स्मरणात राहतात. बत्रा यांनी युद्धावर जाण्यापूर्वी सांगितले होते, की भारताचा विजयी ध्वज रोवून परत येईल किंवा त्यात लपेटून येईल.

त्यांच्या कंपनीला पॉईंट ५१४० पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून परत घेण्याचा आदेश मिळाला होता. त्यांनी शत्रूची दिशाभुल करण्यासाठी शिखराच्या दुसरीकडून चढण्याची योजना आखली होती. त्यात त्यांना यश आले. बत्रा यांनी पाकिस्तानी लष्कराच्या तीन जवानांना ठार मारले. परंतु, या लढाईत ते जखमी झाले. तरीही ते लढत राहिले. २० जून १९९९ रोजी सकाळी ३.३० वाजता त्यांच्या कंपनीने शिखर ताब्यात घेतले.

शिखर ताब्यात आल्यावर बत्रा म्हणाले होते, की ये दिल मांगे मोर. त्यांच्या याच शब्दांमध्ये त्यांची विरता दडलेली आहे. ८ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने एतिहासीक यश मिळवित १६ हजार फूट उंचिवर असलेले ४८७५ शिखर परत मिळविले. परंतु, या मोहिमेत कॅप्टन बत्रा कामी आले.४८७५ शिखर सर करताना बत्रा यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत येण्यास मनाई केली. तुमच्या मागे मुलंबाळं आहेत, असे म्हणत ते पुढे गेले होते.बत्रा यांना मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

१५ मीटर अंतरावरून शत्रूशी लढत होते विजयंत थापर

राजपूताना रायफल्समध्ये असलेले कॅप्टन विजयंत थापर यांना कारगिल युद्धात डर्टी डजन या १२ सदस्यीय घातक टीमचे प्रमुख करण्यात आले होते. त्यांच्याकडे टोलोलिंग शिखर सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. १२ जून १९९९ च्या रात्री विजयंत यांनी त्यांच्या प्लाटूनला लीड केले. टोलोलिंग सर केल्यानंतर त्यांना पिंपल्स आणि नॉल सर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास त्यांनी कठीण पर्वत चढून शत्रूच्या चौकीजवळ ठाण मांडला. शत्रूच्या चौकीवर जोरदार हल्ला केला. त्यांनी केवळ १५ मीटर अंतरावरून पाकिस्तानी लष्कराच्या अनेक जवानांचा खातमा केला. यात त्यांना वीरमरण आले.

बॅटल ऑफ थ्री पिंपल्समध्ये त्यांना शिखर ताब्यात घ्यायचे होते. विजयंत यांच्या प्लाटूनचे कमांडर मेजर पी. आचार्य शहिद झाले तेव्हा त्यांनी कमांड आपल्या हातात घेतली. २२ वर्षांचे विजयंत केवळ काही महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र बहाल करण्यात आले.

पाकिस्तानी चौकीवर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, की जर तुम्हाला शक्य असेल तर येथे येवून बघा तुमच्या भविष्यासाठी भारतीय लष्कराने कुठे युद्ध लढले. विजयंत यांचे वडील निवृत्त कर्नल वी. एन. थापर प्रत्येक वर्षी हजारो मैलांचा प्रवास करून मुलगा जेथे शहिद झाला होता तेथे जातात. मुलाला श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्याने दिलेला शब्द पाळतात.

मनोज पांडे यांचे अंतिम शब्द , त्यांना सोडू नका

खालूबर रिजलाइनला पाकिस्तानी जवानांच्या ताब्यातून सोडविताना कॅफ्टन मनोज पांडे शहिद झाले. कारगिल सेक्टरमधील खालूबर रिजलाइन अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण होते. त्यावर पाकिस्तानी लष्कराने कब्जा केला होता. २३ जुलैच्या रात्री पाकिस्तानी जवानांनी कॅप्टन पांडे आणि त्यांच्या टीमवर तुफान गोळीबार केला. शत्रू पक्षाचे लक्ष विचलित करण्याची जबाबदारी पांडे यांना देण्यात आली होती. त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या दोन जवानांना ठार मारून पहिल्या पोझिशनवर कब्जा केला. त्यानंतर आणखी दोन जवानांना मारून दुसरे पोझिशन मिळविले. तिसऱ्या पोझिशनवर हल्ला करताना त्यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली. जखमी अवस्थेतही त्यांनी शत्रूपक्षावर गोळीबार सुरू ठेवला. कॅप्टन पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौथी पोझिशनही ताब्यात घेतली. यावेळी पाकिस्तानी लष्कराची एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली. यात ते शहिद झाले. यावेळी त्यांचे अंतिम शब्द होते, ना छोडनू. ( नेपाळी भाषेचा मराठी अर्थ त्यांना सोडू नका) २४ वर्षांचे पांडे यांना मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

शस्त्रापेक्षा शस्त्र चालवणारा सैनिक जास्त महत्वाचा

द्रास गावामध्ये आता एक स्मारक बांधलेले असून तेथे अनेक पर्यटक भेटीसाठी जातात. तिथे गेल्यानंतर ही जी शिखरे आहेत ती दिसतात आणि नकळतपणे कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो.  आपल्याकडे या पराक्रमाला किंवा सैनिकांच्या या बलिदानाला पाहिजे तसे महत्त्व दिले जात नाही. कितीही मोठे तंत्रज्ञान आले तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात .जे राष्ट्र आपल्या सैनिकांना विसरते ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.

 

 

THE REAL HEROS INDIA DOES NOT RECOGNIZE-From selling vegetables on a pavement to the Commonwealth Games podium – Jhandu Kumar’s story

 

Born in Harnaut in Bihar’s Nalanda district, Jhandu Kumar comes from a humble family. 


It is not easy being Jhandu Kumar.

For someone who has battled poverty for most of his life, winning the bronze medal in the men’s heavyweight para powerlifting event of the Glasgow Commonwealth Games at the Scottish Event Campus here on Friday was nothing short of extraordinary.

When Jhandu won India’s first medal of the Games amassing 130.9 points after successfully lifting 181kg and 190kg, it was around 9.15 p.m. local time (1.45 a.m. IST on Saturday), when most people back home were asleep. But the handful of Indian supporters and officials at the campus applauded an athlete whose journey to the podium had been paved with hardship and sacrifice.

“I would like to thank my coaches and parents,” Jhandu told the mediapersons.

As each lifter let out a roar before attempting every bench press of the competition, Jhandu remained characteristically composed. There was little outward emotion from the Indian, perhaps because he had long internalised the pain and struggles that life had thrown at him.

Born in Harnaut in Bihar’s Nalanda district, Jhandu comes from a humble family. The son of a vegetable vendor, he spent much of his childhood helping his parents sell vegetables. To supplement the family’s income, he also took up odd jobs and even drove an e-rickshaw after the family’s financial situation worsened.

When asked Jhandu about those difficult years after his bronze-medal performance, he paused for a moment. He couldn’t say much — possibly reflecting on the long journey taken by both him and his family.

Before he could respond, J.P. Singh, the head coach of the Indian men’s and women’s para powerlifting team, stepped in with an emotional appeal.

“I request both the Central Government and the State Government[s] to reward Jhandu appropriately and provide him with a government job. He truly deserves it after everything he has gone through,” Singh told this publication.

 

Jhandu Kumar’s life changed when Paralympic medallist Rajendra Singh Rahelu spotted his talent and brought him to the Sports Authority of India’s

Jhandu’s life changed when Paralympic medallist Rajendra Singh Rahelu spotted his talent and brought him to the Sports Authority of India’s National Centre of Excellence in Gandhinagar, where he has trained ever since. Watching his protege deliver India’s first medal of the Games was an emotional moment for the veteran coach.

A national champion in 72kg in 2024-25 (representing Bihar) with a best lift of 205kg, Jhandu had earlier won a bronze medal at the 2025 para powerlifting World Cup in Beijing, establishing himself as one of India’s brightest prospects in the sport.

“He can do even better and win gold medals at the World Championships. “He has excellent technique and, more importantly, he is mentally very strong.”

Singh echoed those sentiments, praising Jhandu’s calm demeanour and quiet determination.

As Jhandu was wheeled away after patiently obliging every interview request, he quietly acknowledged the appreciations from volunteers, officials and passers-by with a gentle smile before disappearing into the Glasgow night

PROJECT KUSHA INDIAN ARMY AIR DEFENCE WEAPON SYSTEM

 

Successful Maiden Test Execution

On July 23, 2026, India’s Defence Research and Development Organisation (DRDO) executed the successful maiden flight-test of the indigenous Project Kusha—also known as the Extended Range Air Defence System (ERADS). Launched from Dr. APJ Abdul Kalam Island off the coast of Odisha, the missile intercepted a high-speed, high-altitude electronic target simulating a low-radar-cross-section (RCS) stealth aircraft. Ground-based 3D observation and Multi-Function Fire Control Radars continuously tracked the target, validating the missile’s hybrid active AESA radio-frequency (RF) and imaging infrared (IIR) terminal seeker, optical proximity fuze, and directional warhead.

Architecture & System Capabilities

Project Kusha was approved by the Cabinet Committee on Security (CCS) in May 2022 and received an Acceptance of Necessity (AoN) for ₹21,700 crore ($2.6 billion) to procure five squadrons for the Indian Air Force. Instead of relying on a single missile, Kusha utilizes three interceptors launched from common, mobile Transporter Erector Launchers (TELs):

  • M1 Interceptor (Range: 120–150 km): Engages tactical strike aircraft, anti-radiation missiles, and low-flying cruise missiles.

  • M2 Interceptor (Range: 250 km): Neutralizes high-altitude stand-off jammers, strategic bombers, and long-range UAVs.

  • M3 Interceptor (Range: 350–400 km): Primary Anti-Access/Area-Denial (A2/AD) weapon designed to target Airborne Early Warning and Control (AEW&C) platforms and incoming short-to-medium-range ballistic or hypersonic threats.

Powered by dual-pulse solid-propellant rocket motors with thrust-vectoring nozzles, the interceptors achieve speeds exceeding Mach 5.5, relying on active AESA millimetre-wave RF and IR seekers alongside direct hit-to-kill kinetic impact technology.

Strategic Role in India’s Multi-Layered Air Defence

Kusha forms the outer shield of India’s integrated air defence grid operating under the Indian Air Force’s Integrated Air Command and Control System (IACCS). Under Mission Sudarshan Chakra, it links with existing systems—such as the S-400 Triumf, MRSAM (Barak-8), Akash-NG, QRSAM, and VSHORAD—to create a unified C4ISR "kill web". Through multi-sensor data fusion, target data from naval or airborne radars can guide a land-based Kusha interceptor without turning on the launcher’s primary search radar until the terminal phase, minimizing vulnerability to anti-radiation missiles.

Comparative Analysis: Kusha vs. Global Systems

Feature / SystemDRDO Kusha (India)S-400 Triumf (Russia)MIM-104 Patriot PAC-3 MSE (USA)THAAD (USA)HQ-9B (China)
Max Interception Range150 / 250 / 400 km40 to 400 km30 to 160 km200 km250 km
Max Altitude30 km (100,000 ft)30 km24 km150 km (Exo-atmospheric)27 km
Max SpeedMach 5.5+Mach 4.8 to 12Mach 4.1Mach 8.2Mach 4.2
Guidance / SeekerHybrid Active AESA RF + IRCommand + Semi-Active/Active RFActive Millimetre Wave RadarInSb Focal Plane Array IRActive Radar Homing
Radar Coverage360° AESA Multi-Function360° Panoramic Acquisition120° Phased Array (270° LTAMDS)120° Single-Face TPY-2 X-band360° Phased Array
Kill MechanismDirectional Frag / Hit-to-KillBlast FragmentationKinetic Hit-to-KillPure Kinetic Hit-to-KillPre-fragmented HE
Est. Squadron Cost~$500 Million (Indigenous)~$600–700 Million~$1.1–1.5 Billion~$2.5–3.0 Billion~$400 Million (Internal)

Key comparative takeaways:

  • Vs. S-400: Kusha features modern Gallium Nitride (GaN)-based AESA radars and dual-mode active RF/IIR seekers, offering better clutter rejection against stealth threats than the older S-400 radar architecture. It also eliminates foreign supply-chain risks.

  • Vs. Patriot PAC-3: Patriot focuses heavily on tactical point-defence (capped under 160 km range). Kusha’s M3 interceptor extends coverage to 400 km with built-in 360° radar coverage.

  • Vs. THAAD: THAAD is a dedicated upper-tier exo-atmospheric ABM platform (up to 150 km altitude). Kusha is an atmospheric multi-role area air defence system (up to 30 km altitude). India's BMD Phase II (AD-1/AD-2) handles THAAD's exo-atmospheric role.

  • Vs. HQ-9B: Kusha outperforms China's HQ-9B in range (400 km vs 250 km) and speed (Mach 5.5 vs Mach 4.2), denying adversary support aircraft safe standoff space along border zones like the Line of Actual Control (LAC).

Industrial Scale & Production Roadmap

Project Kusha is being mass-produced via a public-private defense model. Bharat Electronics Limited (BEL) serves as the primary system integrator and radar supplier (expecting over ₹40,000 crore in orders), while Bharat Dynamics Limited (BDL) handles missile assembly, rocket motors, and canisterisation alongside over 100 Indian MSMEs. Dedicated production facilities in Telangana, Andhra Pradesh, and Karnataka aim to produce 300 to 400 interceptor missiles annually by 2032.

Future Outlook & Testing Schedule

Beyond land deployments, DRDO is developing a naval variant for the Indian Navy’s Project 18 destroyers to counter high-speed anti-ship ballistic missiles. Additionally, unencumbered by end-user export restrictions, Kusha positions India as a potential exporter of long-range air defence platforms.

Target Roadmap:

  • Late 2026–2027: Developmental trials of the M2 (250 km) and M3 (400 km) variants from Abdul Kalam Island.

  • 2027–2028: Integrated Indian Air Force user trials under active electronic warfare scenarios.

  • 2028–2030: Phased induction of the first five Kusha squadrons into active IAF service.

Friday, 24 July 2026

International media and many Indians over the last 30 days: "India's hunger strike." "Protests in India." "Floods in India." but the real news--

 

Meanwhile, India over the last 30 days:


June 10–11: DRDO successfully demonstrates Phase-2 Ballistic Missile Defence and anti-ship missile capabilities.


June 13: First batch of women NDA cadets commissioned into the Armed Forces.


June 15: DRDO successfully flight-tests the indigenous Long Range Land Attack Cruise Missile (LRLACM).


Mid-June: India's defence production reaches a record ₹1.78 lakh crore.


Mid-June: Indigenous C-295 military transport aircraft programme reaches another major milestone.


June 21: PM Modi commissions three indigenously built naval warships.


June 24: ISRO successfully hot-tests its 175-tonne semi-cryogenic engine powerhead.


June 24: RDSO successfully completes full-scale crashworthiness tests for LHB coaches.


June 26: India commissions a nuclear heat-based hydrogen production facility at Kalpakkam.


Early July: ISRO announces a new Satellite Earth Station for Northeast India.


Early July: IIT Gandhinagar secures funding for indigenous liquid cooling technology for AI data centres and EVs.


Early July: Vimag Labs secures its 5th Indian patent for its rare-earth-free electric motor.


July 11: INS Mahendragiri, a stealth frigate with ~75% indigenous content, is commissioned.


July 12: India wins 5 Gold Medals at the International Physics Olympiad, finishing World No.1 (joint).


July 13: India's first barrier-free satellite toll expressway opens between Lucknow and Kanpur.


July 14: DRDO completes successful field trials of indigenous Quantum Key Distribution (QKD) technology.


July 17: PM Modi flags off India's first indigenous hydrogen-powered passenger train, another milestone in clean transport.


July 18: Skyroot Aerospace successfully launches Vikram-1, India's first privately developed orbital-class rocket.


July 19: India tops the International Chemistry Olympiad with 4 Gold Medals and also wins medals at the International Biology Olympiad.


The question isn't whether India is progressing.


The question is why so much of that progress rarely becomes the headline even among Indians themselves? When will we all discard Brown Sepoy syndrome and talk about our achievements with Pride? 


Share one Positive news a day about the nation, that's all I ask for. Then see how everyone changes.

चॅटबॉटच्या पलीकडे

 


भारत स्वतःचे मोठे भाषा मॉडेल (LLM) तयार करत आहे, पण त्याचबरोबर एक शांत, अधिक धोरणात्मक प्रयत्न सुरू आहेभौतिक जग आणि जैविक माहितीवर आधारित सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता (AI). हे मॉडेल उपग्रह, यंत्रे, बॅटरी आणि मेंदू यांवर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे भारताच्या मालकीची आणि नियंत्रणातील माहितीवर आधारित टिकाऊ सार्वभौमत्व निर्माण होते.

वॉशिंग्टनचा इशारा

अमेरिकेने Anthropic चे प्रगत मॉडेल बंद केल्याने भारताची असुरक्षितता स्पष्ट झाली: भाड्याने घेतलेली बुद्धिमत्ता परत घेतली जाऊ शकते. यामुळे भारताला स्वतःची स्वदेशी AI प्रणाली विकसित करण्याची तातडीची गरज जाणवली.

चार सार्वभौम AI मॉडेल्स

  • SatSure चेधारिणी’ (Earth Memory): उपग्रह प्रतिमांवर आधारित भारतीय भूगोल शेतीचे आकलन.
  • ZenteiQ चे ‘BrahmAI’ (भौतिकशास्त्र): महागड्या प्रयोगांऐवजी अभियांत्रिकी परिणामांचे भाकीत.
  • Shodh AI चे ‘Skanda’ (बॅटरी साहित्य): बॅटरीच्या आयुष्य सुरक्षिततेचे भाकीत करणारे मॉडेल.
  • NeuroDX (मेंदू संकेत): EEG सिग्नल्स वाचून आजारांचे लवकर निदान, विशेषतः एपिलेप्सी वृद्धत्वासाठी.

सार्वभौमत्वाची व्याख्या

खरे सार्वभौमत्व हार्डवेअरमध्ये नाही, तर माहिती प्रवेशात आहे. भारतीय जमीन, यंत्रे, पेशी रुग्णांवर आधारित मॉडेल्स परदेशी क्लाउडवर अवलंबून नसतात, त्यामुळे त्यांना बंद करता येत नाही.

निधीची समस्या

या कंपन्यांना पुरेसा निधी मिळत नाही. SatSure ला बीज-निधी मिळाला, Panwar ने NeuroDX स्वतःच्या खर्चावर चालवले, तर Shodh AI अजूनही परदेशी फ्रेमवर्कवर अवलंबून आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी मंद तोट्याची ठरली आहे.

भाषा मॉडेलकडे ओढ

भौतिक-जगातील AI चे अग्रणी देखील भांडवल प्रतिष्ठेमुळे भाषा मॉडेलकडे वळत आहेत. Panwar, EEG संशोधनात प्रगती करूनही, आता टेक्स्ट-आधारित मॉडेल विकसित करत आहे. हे भाषा AI चे वर्चस्व दाखवते, पण भौतिक-जगातील मॉडेल्सची उपयुक्तता कमी करत नाही.

जागतिक AI चे नवीन दिशा

जागतिक नेते Yann LeCun Fei-Fei Li आता world modelsभौतिक वास्तव शिकणाऱ्या AI—कडे वळले आहेत. गुंतवणूकदारांनी अब्जावधी डॉलर्स या क्षेत्रात गुंतवले आहेत, ज्यामुळे भारताचा मार्ग योग्य असल्याचे सिद्ध होते.

 भारतासाठी धोरणात्मक धडा

Fable 5 बंद झाल्याने भारताला कळले की भाड्याने घेतलेली बुद्धिमत्ता धोकादायक आहे. खरी संधी भारतीय जमीन, यंत्रे, साहित्य मेंदूवर आधारित मॉडेल्समध्ये आहे. हेच सार्वभौम AI भारताचे टिकाऊ शस्त्र ठरू शकते, जर त्यांना योग्य निधी पाठबळ मिळाले.

भारताचे सार्वभौमत्व चॅटबॉट स्पर्धेत नाही, तर स्वतःच्या भूगोल, उद्योग लोकांवर आधारित मॉडेल्समध्ये आहे.