Total Pageviews

Showing posts with label SOFT POWER. Show all posts
Showing posts with label SOFT POWER. Show all posts

Thursday, 6 July 2023

SOFT POWER INDIA-“India’s Soft Power and Cultural Diplomacy”


In a study titled “India’s Soft Power and Cultural Diplomacy” published on December 29, 2022, the Standing Committee on External Affairs defined “soft power” as the capacity to influence people without employing coercion by appealing to them and attracting them. Soft power is the ability to influence another person’s preferences through attraction and appeal. Power in international relations has traditionally been defined and assessed in easily quantifiable ‘hard’ terms. This understanding of power frequently relates to economic and military strength. Positive appeal and persuasion are used by soft power, as opposed to hard power, which employs coercion, to accomplish goals. Instead of using traditional foreign policy tools like coercive methods to gain influence, soft power builds networks, shares engaging narratives, creates rules for the world, and makes use of the resources that naturally attract people to the world.


India has consistently been at the top of the list for employing cultural diplomacy and soft power to establish itself on the international stage. Foreign policy, cultural influence, and political principles were the three pillars of soft power outlined by Joseph Nye, the originator of the concept of soft power. The various sources of soft power, however, are numerous and diverse. India is vividly conscious of the importance of cultural engagement and has given weightage to presenting its cultural fascinations to different corners of the world.


India has a vision of a relatively pluralistic government, non-violent, and liberal with a non-threatening global leadership. Luminaries like Mahatma Gandhi and Rabindranath Tagore, as well as the arts of literature, music, dance, the software industry, Ayurveda, etc., generate a staggering array of soft power assets that highlight India’s appeal to the world’s population. Ashoka, Buddha, and other prominent figures served as prime examples of the values that Indians are known for, which include the importance of respect, peace, and fraternity. Epics from mythologies like the Mahabharata and Ramayana are compared to classic Greek works like the Odyssey and Iliad. Between 1 and 1000 AD, India was lauded as the “Golden Bird” for its GDP, which was higher than China at the time. As a result, India soon received immigrants, traders, and invaders like “Alexander the Great”.


The concept of “unity in diversity” is the foundation of India’s international representation. Her history and culture, which show how India peacefully accepted several religions while never losing sight of its own culture and history, are her heritage to the world. The soft power of India, which has been dispersed throughout her enormous social and civilizational heritage over millennia, displays her goals of secularism, liberalism, and cultural inclusivity, all of which are increasingly important in modern society.



People from all over the world are attracted to the nation because of its vibrant democracy, autonomous judiciary, role for NGOs, and progressive and independent media. India is also attempting to gain international recognition for initiatives that are incredibly innovative and that reflect the country’s connection to its wonderful civilizational past. One of the most respected UNESCO members, India has always promoted inter-civilizational and intercultural exchange. The government of Narendra Modi at present has been setting fresh trends in the realm of Indian diplomacy. Today, the state has successfully achieved diplomatic victories, the attractiveness of culture, social values, and foreign policies and advanced the country’s national objectives by utilising special soft power assets of India, such as the diaspora, Yoga, Buddhism, and economic support. India’s supremacy in space technology and diplomacy is a significantly enhanced soft power tool with limitless potential.


India lacks the institutional ecology necessary to harness soft power and advance its national interests abroad despite being a nation rich in soft power resources. Due to issues such as corruption, poverty, violence against women, antagonism towards business, urban pollution, caste prejudice, and gender inequality, India has performed relatively poorly in terms of the factors that make a country attractive to tourists. A number of other factors, such as the Western bias that puts India at a relative disadvantage, force what appears to be an underperformance for India in the Soft Power 30 ranking. India needs to rediscover its ancient wisdom, and its spirituality should inspire other countries to see that India has the potential to play a significant leadership role in the world.


If utilised productively, the country’s soft power potential would unquestionably contribute to India’s elevated standing by making it prosperous in the international community. India undoubtedly possesses the ability and vast prospects to strengthen its position as the “growing global soft power,” which can further open the door for the nation to become a “soft power-superpower” of the twenty-first century.


Thursday, 26 September 2019

हाऊडी भारतीय लॉबी-24-Sep-अनय जोगळेकर-TARUN BHARAT



हाऊडी मोदी’ चे यश हा विषय मोदींच्या मानाचा अथवा अपमानाचा नव्हताअनेकांना वाटते तसा भारताच्याही मानाचा किंवा अपमानाचा नव्हताहा विजय होता परराष्ट्र धोरणातील व्यवहारवादाच्या कुशलतेने वापराचा. ‘आर्ट ऑफ डील मेकिंगम्हणजेच सौदेबाजीच्या कलेत आपण तरबेज आहोतअसे वर्णन करणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सौदेबाजीचा.

गेल्या आठवड्यात कोट्यवधी भारतीयांच्या शब्दकोषात हाऊडी’ या शब्दाची भर पडलीअगदी इंग्रजी येणार्‍यांनाही या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. ‘मोदी कसे आहात?’ या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानांनी अनेक भाषांमधून दिले असले तरी टेक्सासमधील ह्यूस्टन येथे पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात भारतीय लॉबी आहे का आणि कशी आहेया प्रश्नांची उत्तरं मिळाली. अमेरिकेने ती टीव्हीवर पाहिली. या कार्यक्रमाने रचलेले अनेक इतिहास तूर्तास आपण बाजूला ठेवूया आणि थेट मुद्द्यावर येऊयामे २०१९च्या निवडणुकीतील भव्य विजयानंतर नरेंद्र मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरायापूर्वीही आपल्या न्यूयॉर्क आणि सॅन होसे येथील भेटींमध्ये मोदींनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित प्रवासी भारतीय आणि अमेरिकन नागरिकांशी संवाद साधला होता. पणया कार्यक्रमाचे महत्त्व हे कीत्याला उपस्थित राहाणे अमेरिकेच्या अध्यक्षांना महत्त्वाचे वाटले. खासकरून तेव्हाजेव्हा भारताने काश्मीरला उर्वरित देशापासून वेगळे पाडणारे कलम ३७० रद्द केले म्हणून पाकिस्तान भारताला एकटे पाडण्यासाठी जंग जंग पछाडत होतेअशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानपासून एकसमान अंतर राखणे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने हिताचे ठरले असते. पणअमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचा आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्राधान्यक्रम वेगळा आहेयाचे कारण म्हणजे नोव्हेंबर २०२० मध्ये अमेरिकेत निवडणुका आहेत आणि टेक्सासमध्ये कॅलिफोर्नियाच्या खालोखाल सर्वाधिक म्हणजे ३८ जागा आहेत. ‘हाऊडी मोदीला जमलेले पन्नास हजारहून अधिक लोक, सर्वच्या सर्व अमेरिकन नागरिककिंवा रिपब्लिकन पक्षाचे मतदार नसले तरी महत्त्वाचे होतेअमेरिकेतील सर्वाधिक शिक्षित तसेच श्रीमंत वांशिक गट म्हणून भारतीयांनी स्थान मिळवले आहेअमेरिकेत ३० लाखांहून अधिक भारतीय स्थायिक झाले असून डेमोक्रॅटिक पक्ष डावीकडे वळल्यामुळे अनेक भारतीयांचा कल रिपब्लिकन पक्षाकडे आहेत्यामुळे त्यांच्याकडे पाठ फिरवणे ट्रम्प यांच्या राजकीय सोयीचे नव्हते.



हाऊडी मोदी’ चे यश हा विषय मोदींच्या मानाचा अथवा अपमानाचा नव्हताअनेकांना वाटते तसा भारताच्याही मानाचा किंवा अपमानाचा नव्हताहा विजय होता परराष्ट्र धोरणातील व्यवहारवादाच्या कुशलतेने वापराचा. ‘आर्ट ऑफ डील मेकिंगम्हणजेच सौदेबाजीच्या कलेत आपण तरबेज आहोतअसे वर्णन करणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सौदेबाजीचाअमेरिकेने तुमची दखल घ्यायला हवी असेल तर अमेरिकेच्या कानाखाली सुतळी बॉम्ब फोडायला लागतोअमेरिका नेहमी ताकदीला महत्त्व देते आणि ही ताकद रणांगणात किंवा कूटनीतीच्या सारीपाटावर दाखवून द्यावी लागतेमोदींच्या या अमेरिका दौर्‍याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारताच्या आणि भारतीयांच्या अमेरिकेतील ताकदीची ट्रम्प यांना यथायोग्य जाणीव करून देणेत्याशिवाय पाकिस्तानला काश्मीरच्या मुद्द्यावर त्यानेच रचलेल्या चक्रव्यूहात अडकवणे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर आलेले मळभ दूर करून जगाला त्याबाबत आश्वस्त करणे.

अशाप्रकारे ट्रम्प यांच्यासोबत भाषण करणे म्हणजे दुसर्‍या देशातील राजकारणात हस्तक्षेप करून एकाची बाजू घेणे होते का
? भारतीय लोकांचा पाचवा स्तंभम्हणून वापर करून घेण्यासारखे होते का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाहीअशी आहेत. याचे कारण या कार्यक्रमाला रिपब्लिकनसोबत डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसद सदस्यांनाही बोलावण्यात आले होतेमोदी आणि ट्रम्प यांच्या आगमनापूर्वी त्यांची भाषणंही झालीडेमोक्रॅटिक पक्ष राजकीय आणि आर्थिक विषयावर डावीकडे झुकल्याचा परिणाम असा झाला आहे की, मुस्लीम दहशतवादाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका बोटचेपी झाली आहे. अमेरिकेतील हिंदू हे श्रीमंतउच्च मध्यमवर्गीय आहेत, तर मुस्लीमधर्मीय कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब आहेत. त्यामुळे २०२० साली जरी डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष झाला तरी तो संवेदनशील विषयांवर भारताच्या बाजूची भूमिका घ्यायला टाळाटाळ करेलदुसरे म्हणजेकलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून होणार्‍या कांगाव्याला उत्तर देण्यासाठी, चीनने सुरक्षाव्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उभ्या केलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेण्यासाठी भारताला अमेरिकेची मदत आवश्यक आहे. १९६७ च्या युद्धात इस्रायलने ६ दिवसांत इजिप्तजॉर्डन आणि सीरियाचा पराभव केल्यानंतर अमेरिकेने इस्रायलला पश्चिम आशियातील आपला मुख्य भागीदार बनवले१९७० आणि ८०च्या दशकात सोव्हिएत महासंघाचे आव्हान परतवून लावण्यासाठी अमेरिकेने चीनलाही अशाच प्रकारे मदत केली होती. अर्थात, कालांतराने चीनने अमेरिकेसमोरच आव्हान उभे केले. आर्थिक उदारीकरणाच्या २० वर्षांत भारताने आर्थिक क्षेत्रात चांगली प्रगती केली असली, तरी आजवर आपली ताकद उघडपणे दाखवून दिली नव्हती. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ सालपेक्षा मोठा विजय मिळवल्यानंतर आता ही ताकद दाखवून देण्याची योग्य वेळ आहे.

अमेरिकेतील भारतीय सुस्थितीत असले तरी एक ‘लॉबीम्हणून उभे राहण्यासाठी आपल्याला अजून बरीच मजल गाठायची आहे. याचे कारण भारताप्रमाणे अमेरिकेतील भारतीयांनाही दुहीचा शाप लागला आहे. गुजराती, पंजाबीतेलुगू या तीन मोठ्या भाषिक गटांसोबतच तामिळ, मराठी, मल्याळी, बंगाली असेही गट आणि त्यात राजकीय विचारधारा, जात आणि प्रांतांनुसार उपगट आणि त्यासंबंधांत काम करणार्‍या संस्था आहेत. या गटातटांत एकमेकांना कमी लेखण्याची वृत्ती आहे. अमेरिकेत ५० हजार लोकांना एका भाषणासाठी एकत्र आणणे अवघड होते. वेगवेगळे हितसंबंध असणार्‍या लोकांची मोट बांधून त्यांची लॉबीबनवणे त्याहून अवघड आहे. त्यासाठी प्रवासी भारतीयांच्या पुढच्या पिढीतजे अमेरिकन नागरिक आहेत, त्यांच्या पितृभूमीबद्दल, म्हणजेच भारताबद्दल आपलेपणाची जाणीव निर्माण करावी लागेल. वॉशिंग्टनच्या कॅपिटॉल हिलवरील संसदीय राजकारणात प्रभावी ठरण्यासाठी काँग्रेसचे सदस्य, भविष्यात मोठे होऊ शकणारे नेते, प्रभावी वृत्तमाध्यमं या सगळ्यांवर लक्ष ठेवणेया सगळ्यात देणग्या आणि संघटनात्मक मार्गाने प्रवेश करणे आणि त्यांना भारताच्या बाजूने वळवणे ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. कार्यक्रमात पंतप्रधानांनी हाऊडी मोदी’ या प्रश्नाचे उत्तर विविध भाषांमध्ये दिले, ते उपस्थित लोकांची करमणूक करण्यासाठी नाही. त्यात विविध समुदायांना भारतीयम्हणून एक होण्यासाठी आवाहनही होते. कलम ३७०’ रद्द केल्यानंतर अमेरिकेतील पाकिस्तानी लॉबी सक्रिय झालीपंतप्रधान इमरान खान यांनी आघाडीच्या अमेरिकन माध्यमांना मुलाखती दिल्या, वर्तमानपत्रांत लेख लिहिले. पाकिस्तानच्या बाजूच्या काँग्रेस सदस्यांना अ‍ॅक्टिवेटकेले गेले. या आठवड्यात पार पडत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही काश्मीरचा प्रश्न उचलायचा इमरानचा प्रयत्न लपून राहिला नव्हता. इमरान महासभेत बोलण्यापूर्वीच ५० हजार लोक आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या साक्षीने मोदींनी काश्मीर प्रश्नावर भारताची भूमिका मांडलीतिला मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेतेही या प्रश्नावर भूमिका मांडताना परिणामांचा विचार करतील.
 आज अमेरिका हा भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यापारी तसेच संरक्षण क्षेत्रातील भागीदार झाला आहेजानेवारी २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून मात्र भारत आणि अमेरिकेतील संबंधांना दोलायमान अवस्था प्राप्त झालीट्रम्प हे पूर्वाश्रमीचे व्यापारी असल्यामुळे त्यांच्या परराष्ट्र धोरणात व्यवहारवाद आणि सौदेबाजीला विशेष महत्त्व आहेगेल्या दोन वर्षांच्या काळात एच १ बी व्हिसाधारक तसेच त्यांच्या जोडीदारांना दिल्या जाणार्‍या एच ४ व्हिसांची संख्या कमी करण्याचे प्रयत्नभारताकडून निर्यात केल्या जाणार्‍या अनेक गोष्टींवरील करसवलत कमी करणेअफगाणिस्तानातून माघार घेण्यासाठी तालिबानशी शांतता चर्चा करून त्यांना सत्तेत वाटा देण्याची तयारी दाखवणे, इराणवरील निर्बंधट्रम्प यांनी केवळ चीनच नाही तर आपल्या मित्रदेशांशी पुकारलेली व्यापारयुद्धं अशा अनेक निर्णयांमुळे भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेट्रम्प यांना भारताच्या बाजूने भूमिका घ्यायला भाग पाडायचे तर त्यासाठी त्यांचा आत्मसन्मान कुरवाळणे आणि डोळे दिपवणे या दोन्ही गोष्टींची आवश्यकता होती. ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात ती साध्य झाली.
या कार्यक्रमापूर्वी मोदींनी ऊर्जा क्षेत्रातील १७ अमेरिकन कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. भारत-अमेरिका यांच्यातील व्यापारातील अमेरिकेची तूट कमी करण्यासाठी भारत अमेरिकेकडून तेल आणि नैसर्गिक वायुची आयात वाढवणार आहेत्यासाठी अमेरिकेला जायच्या आधी मोदी सरकारने कॉर्पोरेट कराच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात केलीयामुळे पूर्व आशियातील सर्वात कमी कर असणार्‍या देशांमध्ये भारताचा समावेश झालाया सगळ्याचा परिणाम म्हणजे कालपरवापर्यंत भारतीय लोक आणि कंपन्या अमेरिकन रोजगार चोरत आहेतअसे आरोप करणार्‍या ट्रम्प यांनी कशाप्रकारे भारतीय कंपन्या अमेरिकेत नोकर्‍या निर्माण करत आहेत, हे सांगितले. काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची इच्छा दर्शवणार्‍या ट्रम्पनी इस्लामिक दहशतवादाविरुद्ध भारत आणि अमेरिका एकत्र असल्याचे सांगितले. या दौर्‍यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, इंडो-पॅसिफिक भागातील सहकार्य अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित होतेकूटनैतिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी ठरलेल्या या दौर्‍याचे सकारात्मक परिणाम आपल्याला लवकरच दिसू लागतील.

अमेरिकेतील दबावगटाच्या दिशेने... TARUN BHARAT-MUST READ


अमेरिकन सिनेटमध्ये ४० ते ५० खासदार निवडून पाठवणारा ज्यू दबावगट सर्वाधिक प्रभावी मानला जातोअर्थातच त्यामागे ज्यू व इस्रायली हितसंबंध जपण्याचा हेतू असतो. मोदींच्या अब की बार ट्रम्प सरकार’ घोषणेमागेही हाच संदेश असून अमेरिकेतील भारतीयांनीही तिथे प्रबळशक्ती म्हणून उदयास यावेअमेरिकेने कोणत्याही विषयात भारतामागे ठाम उभे राहावे, ही अपेक्षा आहे.


अमेरिकेतील सुमारे ५० हजार अनिवासी भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकत्रितरित्या संबोधित केलेल्या
 ‘हाऊडी मोदीया शानदार सोहळ्यावर देशभरात चांगलीच चर्चा रंगली. रविवारी कार्यक्रम सुरू होतात्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांसह कोट्यवधी भारतीयांनी आणि जगातील अन्य देशांत राहणार्‍यांनीही नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांना पाहिले-ऐकले. इतकेच नव्हे तर पाकिस्तान, चीनसह जगातील इतरही अनेक देशांचे लक्ष या कार्यक्रमाकडे होतेच होते. आपल्याकडे तर पारंपरिक माध्यमांसह फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांवरही मोदी आणि ट्रम्प यांच्यासंबंधाने तसेच भारत व अमेरिकेच्या संदर्भाने कितीतरी लिहिले-वाचले गेले. अर्थातच या सर्वातून भारताचे अमेरिकेतील वाढते महत्त्वअनिवासी भारतीयांचे तिथले वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि त्यांच्या माध्यमातून भारताचे म्हणणे महासत्तेच्या अध्यक्षाने ऐकल्याचा निरतिशय आनंदही झळकत होता. परंतुचांगल्याला चांगले म्हणण्याची दानत नसलेल्यांनी मोदींच्या कार्यक्रमावरत्यांच्या तिथल्या भाषणावर आणि एकूणच आयोजनावरही टीकाच केलीत्यांच्या टीकेने साध्य होण्यासारखे काही नाहीच, पण अशा प्रवृत्तीची माणसे, संस्था, पक्ष आपल्या अवतीभवती आहेत, याची जाणीव व्हावी. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी कट्टर इस्लामी दहशतवादाच्या बिमोडासाठी बरोबरीने लढण्याची केलेली घोषणा आणि नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर कलम ३७० बद्दल मांडलेली भूमिका परस्परांना पूरकच ठरले. सोबतच २०२० मध्ये होणार्‍या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने अनिवासी भारतीयांत वातावरण निर्मितीचे कामही ‘हाऊडी मोदीने केले. लघुदृष्टीच्या काँग्रेससह विरोधकांनी कितीही निषेधाचे सूर आळवले तरी नरेंद्र मोदींच्या ‘अब की बार ट्रम्प सरकारच्या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये निश्चित असा एक संदेशही गेलातो संदेश कोणता आणि त्याचे नेमके औचित्य ते काय, हे त्यामुळेच जाणून व समजून घेतले पाहिजे.


अमेरिकेत भारतीयांची संख्या जवळपास ३० लाख इतकी असल्याचे आकडेवारीवरून तरी दिसते
नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने हे भारतीय तिकडे गेले आणि तिथेच स्थायिक झाले, तेही कायदेशीर मार्गानेच. अमेरिकेत गेल्यापासून कराच्या आणि क्रयशक्तीच्या माध्यमातून सर्वच भारतीय तिथल्या अर्थव्यवस्थेत मोठी भूमिकाही बजावत आहेत. परंतु, राजकारणाचे कायअमेरिकन राजकारणात भारतीयांचे स्थान नेमके काय आहे आणि भारतीयांपुढे असलेली संधी ती कोणती व तिचा वापर आपल्या देशाच्या भल्यासाठी कसा करून घेता येईलतर सर्व प्रश्नांच्या आधी आपण ज्यूंचे उदाहरण घेऊयाअमेरिकेत ज्यू लॉबी किंवा दबावगट अतिशय प्रभावी मानला जातो. म्हणजे तिथल्या अर्थकारणावर, राजकारणावर ज्यूंचा मोठा पगडा असून त्यांचे अस्तित्व सरकारी निर्णयावर, धोरणांवरही परिणाम करणारे ठरते. गेल्या काही वर्षांतला इतिहास पाहता अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जवळपास ४० ते ५० खासदार हे ज्यूंच्या दबावगटाच्या माध्यमातून निवडून आल्याचे वा आणले गेल्याचे समजते. पुढे हेच खासदार ज्यू आणि इस्रायलच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी, त्यामागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी अमेरिकेला बाध्य करतात. म्हणजे चहुबाजूंनी इस्लामी देशांनी वेढलेल्या चिमुकल्या इस्रायलला शक्तिशाली अमेरिकेचा पाठिंबा याप्रकारेदेखील मिळतो. परंतु, तुलसी गबार्ड वा कमला हॅरिस अशा एखाददुसर्‍या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड अमेरिकन सिनेटमध्ये झाली कीआपण खुश होतो. त्यात काही वाईटही नाहीपण तितकेसे पुरेसे नाहीतर भारतीयांनीही एकजूट होऊन एकसंघ दबावगट तयार करायला हवा आणि तशी तिथली परिस्थितीही आहेचअसा दबावगट अमेरिकेतील भारतीयांसाठी अनेक अर्थांनी उपयुक्त तर ठरेलचपण जगात अमेरिकेलाही भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहायला प्रेरित करेलमग तो विषय दहशतवादाचा असो, व्यापाराचा असोपर्यावरणाचा असो वा अन्य कुठलाही!



गेल्याच महिन्यात भारताने जम्मू-काश्मीर व लडाखबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतलातेव्हा जगातल्या बहुतांश देशांनी भारताला पाठिंबा दिलापण इंग्लंडमधील काही मुस्लीम खासदारांनी याबाबत एक पत्रही लिहिले होतेते भारताने घेतलेल्या निर्णयाचा निषेध-विरोध करणारे आणि जम्मू-काश्मिरातील कथित मानवाधिकार उल्लंघन, हिंसाचाराचा आरोप करणारे होते. नंतर त्या पत्राचा आणि मुस्लीम खासदारांचा भारतीयांनी विरोध केला, पण तो हुल्लडबाजीने! परंतुअशी कोणतीही हुल्लडबाजी न करता तिथल्या भारतीयांनी संसदेत आपले म्हणणे कळवले असते तर? तर त्याचा नक्कीच अधिक प्रभाव पडला असता. पण हे कसे शक्य होणारतर निवडणुका लढवून आणि त्यासाठी आधी तिथल्या भारतीयांनी एकत्र येऊनकाही उद्दिष्टे ठरवून कार्य केले पाहिजे. अशीच परिस्थिती अमेरिकेतही निर्माण करायला हवी. नरेंद्र मोदींनी आपल्या हाऊडी मोदीकार्यक्रमातून हाच संदेश अमेरिकेतील भारतीयांना दिला. नुसते अब की बार ट्रम्प सरकारम्हणून चालणार नाहीतर दबावगट म्हणूनही सक्रिय झाले पाहिजे, असा त्यातला अर्थ होता. अमेरिकेत सहसा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीतील प्रचारसभा होत नाहीत. पण, मोदींनी हाऊडी मोदीच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांना तिथल्या भारतीयांची (मतदारांची) लक्षणीय उपस्थिती दाखवून दिली. तसेच ट्रम्प यांचा हात हातात घेऊन, अभिवादन करत-अभिवादन स्वीकारत फेरीही मारली व उपस्थितांना व्हाईट हाऊसमध्ये बसलेला भारताचा मित्र कोण, हेही व्यवस्थित समजावले. अर्थातच, या मित्राला भारताच्या कामी कसे आणता येईल-यासाठी तो पुन्हा अध्यक्षपदी निवडून येणेही गरजेचे असल्याचे सांगितले. सोबतच पंजाबी, गुजराती, मराठी, तामिळ, तेलुगू वगैरे भारतीय भाषांत इकडे सर्व काही छान सुरू आहे,’ असे सांगत तुम्ही सर्वांनी एक भारतीय म्हणून अमेरिकेतील आघाडी सांभाळा, हेही स्पष्ट केले. मोदींसाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या भारतीयांनी हे लक्षातही घेतले असेलच आणि आगामी काळात त्याचे सुपरिणाम आपल्याला पाहायला मिळतीलच, याची खात्री वाटते.


Tuesday, 21 June 2016

Millions stretch and bend as Indian PM Modi leads International Yoga Day exercises-PAKISTAN NEWSPAPER REPORT

Millions stretch and bend as Indian PM Modi leads International Yoga Day exercises 21st June 2016 | AFP CHANDIGARGH: Indian Prime Minister Narendra Modi called yoga a "people's mass movement" as he took to the mat Tuesday along with millions of others worldwide to celebrate the ancient practice. Across India, sailors, soldiers, school children and bureaucrats bent and twisted their bodies from early morning at mass outdoor sessions to mark the second International Yoga Day. Sessions were also held around the world including at the Sydney Opera House where colourful mats were spread outside the Australian landmark, while Afghans and foreigners gathered at the Indian embassy in Kabul. Yoga-loving Modi, dressed in a white tracksuit, led more than 30,000 people in the northern city of Chandigarh for a mass session where they performed poses and breathing exercises at the outdoor Capitol Complex. "Do not wait, make yoga a part of your life," Modi urged in a brief speech to mark the event, an idea he successfully asked the United Nations to adopt. "This is a day linked with good health and now it has become a people's mass movement," the 65-year-old premier said. Modi took a short break to inspect the poses of his fellow yogis, who included students and soldiers, before returning to his spot. His ministers were also dispatched to cities around India to stretch and bend alongside school children, while the navy tweeted photos of sailors on mats spread atop an aircraft carrier. Modi, who credits yoga for his ability to work long hours on little sleep, has been spearheading an initiative to reclaim the practice as an historic part of Indian culture after his Hindu nationalist government came to power in 2014. Indian scholars believe yoga dates back 5,000 years, based on archaeological evidence of poses found inscribed on stones and references to Yogic teachings in the ancient Hindu scriptures of the Vedas. Modi, who has established a government ministry charged with promoting yoga, last year led around 35,000 people in New Delhi in an outdoor session to mark the first world yoga day. In this photograph released by the Indian Press Infor