Total Pageviews

Saturday 27 October 2018

रोखीतले व्यवहार कमी होणे, देशाकरिता आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे जनतेने हे सरकारचेकाम आहे, असा विचार न करता प्रत्येकाने आपण रोखीतले व्यवहार कमीत कमी कसे करू?, याला प्राधान्य द्यायला हवे.महा एमटीबी


2018केंद्र सरकारला काळ्या पैशातील व्यवहारांवर चाप बसावा म्हणून रोखीतल्या व्यवहारांवर नियंत्रण हवे आहेयासाठी ’पेपरलेस सोसायटीही संकल्पना पुढे आणली गेलीनोटाबंदीमुळे रोखीतले व्यवहार कमी व्हायला पाहिजे होतेपण ते तसे झाले नाहीत.

 नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातून एक हजार  पाचशे रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्याकाळ्या पैशाला आळा बसावाकर भरणार्यांच्या संख्येतवाढ व्हावी  रोखीतले व्यवहार कमी व्हावेतया उद्देशाने नोटाबंदी आणण्यात आली होती. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट २०१८ मध्ये वार्षिकअहवाल सादर केला होतात्यात त्यांनी बंदी घालण्यात आलेल्या नोटापैकी ९९. टक्के नोटा बँकाकडे परत आल्या असल्याचे नमूद केले होतेटाटाकम्युनिकेशन्स पेमेन्ट सोल्यूशन्स लिमिटेड (टीसीपीएमएलयांनी गोळा केलेल्या डेटानुसार नोटाबंदीनंतर भारत हवा तितका डिजिटल झाला नाही.नोटाबंदीपूर्वी १७ कोटी९७ लाख रुपये चलनात होते तर आज १९ कोटी५७ लाख रुपये चलनात आहेतआता रोखीतले व्यवहार टाळण्यासाठी बारातर्हेने डिजिटल पेमेंट’ करण्याच्या सुविधा उपलब्ध असताना भारतीय नागरिक परंपरा सोडायला तयार नाहीतअशी परिस्थिती आहेशहरी वस्तीतडिजिटल व्यवहार बर्यापैकी होतात पण ग्रामीण वस्तीत याबाबतचे चित्र विदारक आहेशहरातील ४४ टक्के लोकसंख्या ऑनलाईन व्यवहार करते तरग्रामीण भागातील लोकसंख्येबाबत हे प्रमाण फक्त १६ टक्के आहेरोकड हातात यावी म्हणून एटीएमद्वारा व्यवहार वाढले आहेतमार्च २०१८अखेरपर्यंत भारतात  लाख२२ हजार६६ एटीएम कार्यरत होतीम्हणजे  लाख लोकसंख्येमागे १७ एटीएम उपलब्ध होतीअमेरिका  ऑस्ट्रेलियाशीतुलना करता भारतात असलेल्या एटीएमची संख्या फार कमी आहे२०१२ ते २०१६ या कालावधीत वर्षाला २४ हजार४६० नवीन एटीएम बसविली गेेलीतर डिसेंबर २०१६ पासून २४२९ एटीएम बसविली गेलीसार्वजनिक उद्योगातील बँकाची एटीएम आहेतखाजगी बँकांची एटीएम आहेतव्हाईट लेबलएटीएम आहेतही व्हाईट लेबल एटीएम नॉन बँक यंत्रणांची असतात  यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते.

व्हाईट लेबल एटीएम प्रामुख्याने ग्रामीण  निम्नशहरी भागात कार्यान्वित आहेतग्रामीण भागात सार्वजनिक उद्योगातील बँकांची १९ टक्के एटीएमआहेतयात प्रामुख्याने स्टेट बँककॅनरा बँकबँक ऑफ बडोदापंजाब नॅशनल बँक  युनियन बँक यांची एटीएम आहेत तर खाजगी बँकांची  टक्केएटीएम आहेतयात प्रामुख्याने एचडीएफसीअॅक्सिस बँक  आयसीआयसीआय बँक याची एटीएम आहेततर ग्रामीण भागात ४२ टक्के व्हाईट लेबलएटीएम आहेत तर निम्नशहरी भागात ही एटीएम ३२ टक्के आहेतरोखीतले व्यवहार कमी होण्यासाठी एटीएमचे व्यवहार वाढावयास हवेतआर्थिकव्यवहार करण्यासाठी कित्येक अॅप्स उपलब्ध आहेतत्यांचा वापर केला जावयास हवा. नोव्हेंबर २०१६ मध्ये एटीएमद्वारे ५६१ दशलक्ष व्यवहार झालेहोते तर मार्च २०१८ अखेर यांचे प्रमाण ७७५ दशलक्ष व्यवहार होतेभारतीय लोकसंख्येचा विचार करता ही वाढ कमी असून यात भरीव वाढ अपेक्षितआहेग्रामीण भागात सार्वजनिक उद्योगातील बँकांच्या एटीएमचे प्रमाण १९ टक्के असून खाजगी प्रमाण ४२ टक्के आहेनिम्न शहरी भागातसार्वजनिक उद्योगातील एटीएमचे प्रमाण ३० टक्केखाजगी बँकांच्या एटीएमचे प्रमाण २१ टक्के तर व्हाईट लेबल एटीएमचे प्रमाण ३२ टक्के आहे.शहरी भागात सार्वजनिक उद्योगातील एटीएमचे प्रमाण २९ टक्केखाजगी बँकांच्या एटीएमचे प्रमाण २६ टक्के तर व्हाईट लेबल एटीएमचे प्रमाण १३टक्के आहेमहानगरांत सार्वजनिक उद्योगातील बँकांच्या एटीएमचे प्रमाण २२ टक्के खाजगी बँकाच्या एटीएमटीचे प्रमाण ४४ टक्के  व्हाईट लेबलएटीएमचे प्रमाण १३ टक्के आहे. भारतात  लाख लोकांमागे १७ एटीएम आहेत तर अमेरिकेत हे प्रमाण १३७ एटीएमऑस्ट्रेलियात १३२जपानमध्ये१०८ब्राझिलमध्ये ८१चीन ६३ असे आहेइतर देशांचे प्रमाण बघता भारतात हे प्रमाण फारच कमी आहेग्राहकांनी बँकेतून पैसे काढल्यास बँकांनाजास्त खर्च येतोतेच एटीएमने पैसे काढल्यास कमी खर्च येतोत्यामुळे एटीएमचा वापर वाढणेहे बँकांसाठी जास्त फायदेशीर आहे. युटिलिटी बिलआपण ज्याला म्हणतोती सर्व ऑनलाईन भरता येतातविजेचे बिलदूरध्वनीचे बिलमोबाईल बिलसरकारचे  स्थानिक संस्थांचे सर्व प्रकारचे कर,गॅसचे बिलरेल्वे तिकिटे हे सर्व ऑनलाईन भरण्यासाठी बरीच अॅप्स उपलब्ध आहेतही सर्व बिले ऑनलाईन भरणे अतिशय सोपे असूनयामुळेग्राहकांना काही आर्थिक फायदाही मिळतोमुंबर्ईत लोकल रेल्वेचे सिझन तिकीट जर ऑनलाईन काढले किंवा डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डद्वारे काढले तररेल्वे सिझन तिकिटात आर्थिक सवलत मिळतेय पेट्रोल किंवा इतर इंधनाचे पैसे जर के्रडिट किंवा डेबिट कार्डने भरले तर ज्या बँक खात्याला ते कार्डसंलग्र असेल त्या खात्यात काही रक्कम जमा होते.

रोखीतल्या व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी एटीएमचा वापर निरनिराळ्या अॅप्सचा वापर तसेच डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर वाढणे आवश्यक आहे.सध्या बँका प्रत्येक खातेदाराला डेबिट कार्ड देतात पण डेबिट कार्डद्वारे व्यवहार करताना जितक्या रकमेचा व्यवहार केला जात असेलतितकी रक्कमखात्यात असणे गरजेचे असतेक्रेडिट कार्डच्या व्यवहारांवर सेवा कर आकारला जातोयत्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर कमी झाला आहेहा कर जरसरकारने येत्या आर्थिक संकल्पात काढून टाकलातर रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर साहाय्य करू शकेलरोखीतलेव्यवहार कमी होण्यासाठी मोठ्या रकमांच्या नोटा चलनात असता कामा नयेतसध्याची दोन हजार रुपयांची नोट चलनातून काढून टाकावयास हवी.सर्वांत मोठ्या रकमेची म्हणून एक हजार रुपयांची नोट चलनात हवीमोठ्या रकमांच्या नोटातून काळ्या पैशाचे व्यवहार होतातत्यामुळे मोठ्यारकमांच्या नोटा चलनात असता कामा नयेतरोखीतले व्यवहार कमी होणेदेशाकरिता आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत्यामुळे जनतेने हे सरकारचेकाम आहेअसा विचार  करता प्रत्येकाने आपण रोखीतले व्यवहार कमीत कमी कसे करू?, याला प्राधान्य द्यायला हवे.


No comments:

Post a Comment