Total Pageviews

Sunday 30 December 2018

महाचोरांची महाओरड महा एमटीबी

केंद्र सरकारने नुकताच एक निर्णय जाहीर केलादेशाची सुरक्षा अबाधित राहावीसार्वभौमत्वाला कोणताही धोका निर्माण होऊ यासाठी जे कुणी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याची शक्यता आहेत्यांच्या संगणकांवरमोबाईलवरइमेल्सवर पाळत ठेवण्याचा अधिकार दहा संस्थांना देण्यात आलाया सर्व संस्था अतिशय उच्च पातळीवरच्या आहेतयात इंटेलिजन्स ब्युरोमादक द्रव्य नियंत्रणअंमलबजावणी संचालनालयकेंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळमहसूल संचालनालयसीबीआय,एनआयएमंत्रिमंडळ सचिवालय (रॉ), सिग्नल इंटेलिजेन्स महासंचालनालयफक्त जम्मु-काश्मीरपर्वोत्तर राज्ये आणि आसाम आणि दिल्ली पोलिसप्रत्यक्षात असा आदेश डॉमनमोहनिंसग यांच्या काळातच 2009 साली घेतला गेला होतातो नव्याने जसाच्या तसा लागू करण्यात आलायात बदल काहीच नाहीपण,कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीपासून तर कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी एकच आरडाओरडा केला आणि जनतेत भ्रम असा पसरविला कीआता तुमच्या वैयक्तिक आणि खाजगी जीवनावर पाळत ठेवण्यात येणार आहेसमाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी तरआता तुमच्या बेडरूममध्ये तुमची पत्नी तुमच्याशी काय बोलत आहेयावरही पाळत ठेवली जाईल असे विधान करून खोटेपणाचा कळस चढविला.
 
विरोधकांनी संसदेत एकच गदारोळ करून हा आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला असल्याचे सांगितले व संसदेचे कामकाज बंद पाडलेविविध वाहिन्यांवर आपली कुजकट मते व्यक्त करणार्यांनीयामागे विरोधकांचे फोन टॅप करण्याचा सरकारचा इरादा दिसत असल्याचे ठोकून दिलेकाहींनी याचा बादरायण संबंध आगामी लोकसभा निवडणुकांशी जोडलापणविरोधकांचा मुखवटा काही सुजाण वाहिन्यांनी आणि वर्तमानपत्रांनीच टराटरा फाडलाहे बरे झालेविरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे पुरावेच त्यांनी दिले आणि कॉंग्रेसच्या काळात या आदेशाचा कसा दुरुपयोग केला गेलायाचा पाढाच सादर केलाएवढेच नव्हे तर कॉंग्रेसच्या काळात तीन जणांनी माहिती अधिकारात माहिती मागविली असतादर महिन्याला साडेसात हजार ते नऊ हजार लोकांचे संगणक आणि त्यावरील संभाषण संपुआ सरकारने टॅप केल्याची माहिती समोर आलीसोबतच दर महिन्याला 300 ते 500 ईमेल तपासण्यात आलेयामुळे डॉमनमोहनिंसग सरकारचा खरा चेहरा देशापुढे उघड झालाआता पत्रपरिषद घेऊन डॉमनमोहनिंसग यांनीच याबाबत खुलासा केला पाहिजेकारणते नुकतेच म्हणाले होते कीमी पत्रपरिषदांना घाबरत नाहीआणखी एक कळस म्हणजे कॉंग्रेसच्या काळात हा आदेश ज्या मंत्र्याने लागू केलाते आनंद शर्मा यांनीच या आदेशाचा विरोध केला.चोर तर चोर वरून शिरजोर अशी ही कॉंग्रेसने घेतलेली भूमिका त्यांच्याच अंगलट आलीअवघ्या 48 तासात हे वस्त्रहरण झाल्याने आता कुठे त्यांचा आवाज बंद झाला.
 
काहींनी असाही प्रश्न केला कीहा आदेश आत्ताच काढण्याची गरज कायतो आधीही काढता आला असताया प्रश्नाचे उत्तर असे कीगेल्या चार वर्षांत देशात ज्या काही घडामोडी घडल्यात्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरल्यात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट नक्षलवाद्यांकडून आखण्याचे एक पत्रही तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेअर्बन नक्षल ही समस्या वेगाने फोफावत चालली आहेसीमेवर सतत शस्त्रबंदीचे उल्लंघन होत आहेसर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले जात आहेतविरोधी पक्षाचे काही नेते शत्रू राष्ट्रात जाऊन भारतविरोधी गरळ ओकत आहेतजम्मू-काश्मिरात दहशतवादी कारवायांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविले गेले असले तरी स्थानिक युवकांना जिहादी संघटना युवकांना आपल्याकडे ओढताना दिसत आहेतनक्षलवादी आणि दहशतवादी यांच्यात संपर्क होत असल्याचे पुरावे आढळून आले आहेतनक्षलवादी हे एनजीओ आहेतअसे स्वतराहुल गांधी म्हणत आहेत तर नक्षली हे क्रांतिकारी आहेतअसे त्यांचे नेते म्हणत आहेतकॉंग्रेसचेच एक नेते दिग्विजयिंसग यांचा फोन नंबर नक्षल्यांच्या पत्रात आढळून आला आहे.
 
जम्मू-काश्मिरमधील लष्कराच्या दहशतवादी कारवायांचे फारूख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती या खुलेआम समर्थन करीत आहेतलष्करावर तेथील युवक दगडफेक करीत असतानात्यांना इजा झाली कीहेच नेते आरडाओरडा करीत असल्याचे दृश्य दिसत आहेफारूख अब्दुल्ला तर पाकव्यात काश्मीर तुम्हारे बाप का नही असे जाहीरपणे म्हणत आहेतकॉंग्रेसचे एक नेते काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानात गेले असताना, ‘ये मोदी को पहले हटाना पडेगा’ असे तेथे जाऊन बरळले आहेतम्हणजेतुम्ही सीमेवर आणखी गोळीबार कराजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्ये करा म्हणजे मग आम्ही मोदींना बदनाम करू असा एक अर्थ त्यातून ध्वनित होतोशिवाय नक्षल्यांच्या पत्रातही मोदींची हत्या करण्याच्या कटाचे पत्र सापडले आहे.
 
जेएनयुमध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगेकितने अफजल मारोगेहर घरसे अफजल निकलेगा’ असे नारे दिले जात आहेत आणि राहुल गांधी या देशद्रोह्यांचे समर्थन करीत आहेतनवज्योतिंसग सिद्धू याच्या भाषणात पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात आहेतपंजाबात पुन्हा खलिस्तानवादी डोके वर काढत आहेतअशा कितीतरी घटना मोदी सरकारच्या काळात घडल्याविधी आयोग सध्या देशद्रोहाची व्याख्या करण्यात व्यस्त आहेयाशिवाय देशात मोठ्या प्रमाणात करचोरी करणार्यांचे प्रमाण वाढले होतेत्यांना आळा घालण्यासाठी नवे कायदे करण्यात आलेत्यामुळे सुमारे पाऊण लाख कोटी रुपये तिजोरीत आलेस्वतराहुल गांधी,सोनिया गांधी या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात करचोरीच्या प्रकरणात न्यायालयाला तोंड देत आहेतमादक द्रव्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहेअशी स्थिती केवळ चार वर्षांतच का यावीकोणत्याही राष्ट्रप्रेमी माणसासाठी या सर्व बाबी चिंता करणार्याच आहेतपणजे राजकीय पक्ष नक्षलवादीदहशतवादीदंगली घडविणार्यांना साथ देत आहेतदेशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे ज्यांचे मनसुबे आहेतत्यांच्यावर जर पाळत ठेवली जात असेल तर त्यात चूक काय?कम्युनिस्टांनी जरा चीन आणि रशियामध्ये पाळत ठेवण्याबाबत काय स्थिती आहेहे जरा आपल्या बापांना विचारून सांगितलेले बरेदेशाच्या सुरक्षिततेसाठी सरकारला जर एखादी बाब आवश्यक वाटली आणि ती समोर आणली तर त्यावर एवढा गदारोळ कशासाठीया आदेशात कोणत्याही सामान्य नागरिकाचा फोन टॅप होणार नाहीअसे सरकारने स्पष्टपणे म्हटले आहेतरीही
 
भ्रम पसरविण्यासाठी कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी जो खेळ खेळलातो त्यांच्याच अंगलट आल्याने त्यांचे पितळ उघडे पडले आहेकॉंग्रेसच्या काळात 5 लाख 40हजार संगणकइमेल तपासले गेलेत्यातून काय्‌ निष्पन्न झाले हे आधी राहुल गांधी यांनी देशाला सांगितले पाहिजेआतातरी खोटेपणा करण्याचा धंदा त्यांनी सोडून दिला पाहिजे

No comments:

Post a Comment