Total Pageviews

Tuesday, 30 August 2011

COUNTRY FOR VIPS & NOT FOR COMMON MAN

एक धडा घेण्यासारखा
अजूनही महासत्ता असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काकांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. मद्यपान करून वाहन चालविल्याचा आणि वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मॅसेच्युसेट्स येथे त्यांच्यावर ही कारवाई झाली त्यावेळी त्यांनी, आपण अध्यक्षांचे नातेवाईक असल्याचेही सांगितले आणि त्याचबरोबर 'व्हाइट हाउस'ला फोन करण्याची इच्छाही व्यक्त केली. मात्र त्यामुळे त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई काही थांबली नाही. ब्रिटनमध्येही काही वर्षांपूवीर् तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविताना पकडला गेला होता. त्यालाही अटक करण्यात आली होती. सत्तेच्या सवोर्च्च स्थानावर असलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना गुन्हे माफ करण्याची परंपरा अमेरिका वा ब्रिटनमध्ये नसल्याची ही दोन उदाहरणे. भारतात असे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. अमेरिका वा ब्रिटनमध्ये घडल्या तशा घटना भारतात घडल्या, तर दोषींना सन्मानाने सोडून दिले जाते. एखाद्या अधिकाऱ्याने नियमावर बोट दाखवत बाणेदारपणा दाखवलाच तर त्याच्यावरच कारवाई होण्याची शक्यता अधिक असते. भारतात अनेक वर्षे सरंजामशाही होती. आजच्या लोकशाहीच्या चौकटीत ही सरंजामशाही घट्ट बसविण्यात आली आहे. म्हणूनच केंद वा राज्यातील मंत्र्यांपासून स्थानिक नगरसेवकांपर्यंत, बॉलीवुडच्या ताऱ्यांपासून क्रिकेटचे मैदान गाजविणाऱ्या खेळाडूंपर्यंत आणि श्रीमंतांपासून स्थानिक वजनदार कार्यर्कत्यांपर्यंत सर्वांना एक 'व्हीआयपी' वागणूक दिली जाते. चौकांतील सिग्नल तोडणे किंवा वेगमर्यादेचे उल्लंघन करणे आदी गुन्हे मुळातच आपल्याकडे सौम्य मानले जातात. 'व्हीआयपीं'ना त्यांच्या नातेसंबंधांतील इतरांना हे सौम्य गुन्हे जणू माफ आहेत, अशीच स्थिती आपल्याकडे आहे. त्यामुळेच सामान्यांना 'व्हीआयपीं'ना वेगवेगळी वागणूक दिली जाते. ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अण्णा हजारे यांनी नुकतेच मोठे आंदोलन केले, त्या भ्रष्टाचाराचा एक उगम या नातेवाईकशाहीत आहे. अमेरिका, ब्रिटन यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रगत देश होण्याचे स्वप्न भारत पाहतो आहे. त्याची पूर्तता करायची असेल, तर त्या देशांप्रमाणेच आपल्याकडेही कायद्याचा खरा सन्मान करण्याची मानसिकता विकसित होण्याची गरज आहे
हातमोजे वापरून खाद्यपदार्थ विका
रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणा - यांनी हातमोजे आणि अॅप्रन घालता व्यवसाय केला तर त्यांना आता एक लाख रूपर्यापर्यंत दंड होईल. रासायनीक खते वापरून तयार केलेल्या भाज्या आणि फळे विकणा-यांनाही हा दंड होऊ शकतो. यामध्ये रेस्टॉरन्ट्समध्ये खाद्यपदार्थ सर्व्ह करणा-यांचाही समावेश आहे.
राज्य सरकारने याबाबत कायदा केला असून, ग्राहकाला आरोग्यदायी खाद्यपदार्थ मिळावेत हा यामागचा उद्देश आहे असे सरकारी अधिका-यांनी सांगितले. हा नवीन कायदा यंदाच्या ऑगस्टपासून अमलात आला आहे.
या कायद्याची अमलबजावणी करण्यापूर्वी दोन महिने, संबंधितांना जाणीव करून देण्याची मोहीम हाती घेण्यात येईल असे या खात्याचे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, अन्नातील भेसळीबद्दल दोन लाख रूपयांपर्यंत दंड आणि ही भेसळ आयोग्याला अपायाकारक असल्यास दहा लाख रूपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतुद आहे. तसेच ग्राहकाने खाण्यालायक पदार्थ नसतील तर दंडाची रक्कम पाच लाख रूपयांपर्यंत असेल, असेही ते म्हणाले.
विक्रेत्यांकडून अधिक लाच वसुल करण्याचा हा आणखी एक उपाय आहे, अशी प्रतिक्रिया रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शरद राव यांनी सांगितले.
ग्राहक संघटनांनी मात्र याचे स्वागत केले आहे. यामुळे रोगराई कमी होण्यास मदत होईल आणि असे पदार्थ विकणा-यांना चाप बसेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र याची कठोर अमलबजावणी सरकारने करावी अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, या कायद्याची कडक अमलबजावणी करण्यासाठी अन्न आणि औषधे प्रशासनाने अधिक मुनुष्यबळाची मागणी केली आहे

MAHARASHTRA MOST CORRUPT STATE

मुंबई: भ्रष्टाचाराच्या विरोधात देशभर रान पेटविणा-या अण्णा हजारे यांचा आणि आमचा महाराष्ट्र सध्या भ्रष्टाचारामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे उघडकीस आले आहे. सध्या राज्यातील सरकारी अधिका-यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी संस्थेकडे रोज किमान तीन तक्रारी दाखल होत आहेत. राष्ट्रीय गुन्हे शाखेने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. 

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेने २००७ मध्ये बिहार राज्याला सर्वात भ्रष्ट राज्याचा दर्जा दिला होता. मात्र, आता याच संस्थेने भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र एक नंबर असल्याचे जाहीर केले आहे. भ्रष्टाचारात राजस्थानचा दुसरा आणि ओडिशाचा तिसरा क्रमांक लागत आहे.

महाराष्ट्रात २००९ मध्ये भ्रष्टाचाराच्या एकूण ४७३ तक्रारी दाखल करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे. २००० ते २००९ दरम्यान राज्याच्या भ्रष्टाचारविरोधी संस्थेकडे ४,६५५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र, आता ही संख्या हळूहळू वाढत आहे.

 दरवर्षी भ्रष्टाचाराच्या जवळपास ४६० तक्रारी दाखल होतात आणि यामध्ये सर्वाधिक तक्रारी महसूल विभागाच्या असतात. शाळा आणि कॉलेजला मान्यता देताना होणाºया भ्रष्टाचाराच्या तक्रारीदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. महसूल विभागातील जात प्रमाणपत्र आणि मालकी हक्क सांगणाºया कागदपत्रांच्या बाबतीतही मोठा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रारी दाखल झाल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या बºयाच तक्रारी या दडपल्या जातात, अशी माहिती भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करणा-या संस्थेने दिली आहे.

सरकारी वकील डळमळीत

 भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी सुटकेसाठी मोठ्या वकिलांकडे प्रकरणे सोपवतात. मात्र, याबाबत सरकारी वकील सरकारच्या ठोस भूमिका पार पाडत नाहीत. त्यामुळे या आरोपींची यातून सुटका होते.’’

 मिलिंद कोटक,

संस्थापक सदस्य, इम्पेक्टिव्हनेस अँड अकाउंटॅबिलिटी

सिद्धतेचे प्रमाण निम्म्यावर

 एकट्या मुंबई शहरात दरवर्षी भ्रष्टाचाराच्या कमीत कमी दीडशे तक्रारी दाखल होतात. मात्र, भ्रष्टाचार झाला की नाही हे सिद्ध करण्याचे प्रमाण केवळ ६० ते ६५ टक्के आहे.’’

निकेत कौशिक, भ्रष्टाचारविरोधी संस्थेचे डीजीपी

VOTE BANK POLITICS ON DEATH PENALTY

करुणानिधी यांना राजीव गांधी यांच्या मारेक-यांचा कळवळा आला असून, वायकोंसारख्या दहशतवाद-रक्षकांची साथ घेऊन ते फाशी रद्द करण्याच्या मागणीसाठी राजकीय ब्लॅकमेलिंग करण्यासही सज्ज झाले आहेत.
संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटाची माहिती असूनही मौन बाळगल्याबद्दल अफजल गुरू याला झालेली फाशीची शिक्षा कधी अंमलात आणणार, असा घोशा लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांनाही फाशी देण्याची मागणी गेल्या सात वर्षात चुकूनसुद्धा केली नाही. संसदेवरील हल्ल्यापूर्वी तब्बल साडेदहा वर्षे, म्हणजे 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या कटात सहभागी असलेल्या 26 आरोपींपैकी चौघांना 28 जानेवारी 1998 रोजी चेन्नई न्यायालयाने फाशी ठोठावली. त्यापैकी नलिनीची फाशी रद्द केली तरी मुरुगन, संतम आणि पेरारीवालन यांची फाशी सर्वोच्च न्यायालयानेही कायम केली. या तिघांनी 26 एप्रिल 2000 रोजी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. तो 11 ऑगस्ट रोजी फेटाळण्यात आला- म्हणजे तब्बल अकरा वर्षानी. हा तपशील एवढय़ाचसाठी महत्त्वाचा की, केंद्रात कोणतेही सरकार असले तरी फाशीची शिक्षा तालिबानी पद्धतीने अंमलात येत नसते. तसे असते तर, अफजल गुरूला वाजपेयींच्या राजवटीतच फासावर चढवले गेले असते. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि त्याआधी के. नारायणन या दोघा राष्ट्रपतींचा फाशीला तत्त्वत: विरोध होता. त्यामुळे फाशीच्या 29 शिक्षा तब्बल दहा वर्षे जैसे थेराहिल्या. प्रतिभा पाटील यांनी त्यांच्यापुढे असलेल्या दयेच्या अर्जाचा निपटारा सुरू केल्यानंतर आधी अफजल गुरूचा अर्ज फेटाळला आणि पाठोपाठ राजीव यांच्या मारेक-यांच्या फाशीचा मार्ग मोकळा केला. अर्थात एका माजी पंतप्रधानापेक्षा संसद श्रेष्ठअसे सांगत एखादा बोलभांड प्रवक्ता तरीही अफजल गुरूला नऊ सप्टेंबरच्या आत फाशी द्या, असे म्हणू शकतो. मुरुगन, संतम आणि पेरारीवालन यांची फाशीही ठरल्याप्रमाणे नऊ सप्टेंबरला अमलात येऊ नये, यासाठी त्यांचे पाठीराखे आता सरसावले आहेत. करुणानिधी यांना आणि त्यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला या मारेक-यांचा अचानक कळवळा आला आहे. वायकोंसारख्या दहशतवाद-रक्षकांची साथ घेऊन ते फाशी रद्द करण्याच्या मागणीसाठी राजकीय ब्लॅकमेलिंग करण्यासही सज्ज झाले आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून फाशीची शिक्षा रद्द करण्याची विनंतीकरुणानिधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. पट्टली मक्कल काचीचे एस. रामदोस, मरुमर्लाची द्रविड मुन्नेत्र कळघमचे वायको यांनीही करुणानिधींच्या सुरात सूर मिळवला आहे.  आता या प्रकरणात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आणि सोनिया गांधी यांनी लक्ष घालावे अशी मागणी करणा-या करुणानिधी यांनीच 19 एप्रिल 2000 रोजी या तिघांचा दयेचा अर्ज फेटाळण्याची मागणी राज्यपालांकडे एका ठरावाद्वारे केली होती. या प्रकरणातली आणखी एक आरोपी नलिनी हिची फाशी रद्द करून तिला जन्मठेप देण्यात यावी ही त्यांची मागणी तेव्हा मंजूर झाली होती. तेच करुणानिधी आता या तिघांची फाशी रद्द करण्यासाठी जयललिता यांना साकडे घालतात हा दुटप्पीपणा नाही तर काय? तामिळनाडूच्या सर्वच नेत्यांना आपल्या प्रदेशाची आणि आपल्या माणसांविषयी अपार कळवळा असतो. तामिळांची प्रतिष्ठाजपण्यासाठी ते प्राण पणाला लावतात. न्यायमूर्ती बी. रामस्वामी यांच्याविरुद्धच्या महाभियोगाच्यावेळी झालेल्या मतदानास अनुपस्थित राहून त्यांना शिक्षेपासून वाचवायचा द्रमुकच्या खासदारांनी केलेला प्रयत्न हे याच अस्मितेचे उदाहरण आहे. एकदा राष्ट्रपतींनी फाशीस मान्यता दिली की त्यानंतर त्यावर कोणालाही अपील करता येत नाही. ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यालाच काही महत्वाचे पुरावे मिळाले तर फक्त तोच अशा प्रकरणाचा फेरविचार करण्याचा आग्रह धरू शकतो. असे असताना जी मागणी मान्य होणारच नाही ती करायची आणि ती फेटाळली गेल्यास आपण या तिघांचे प्राण वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले हे दाखवायचा हा भोंदूपणा आहे.  ए. राजा आणि कणिमोळी तुरुंगात गेल्यापासून केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीतून एक पाय बाहेर टाकलेल्या द्रमुकला आता बहुधा हे निमित्त करायचे असावे

LET US BRIBE & BECOME RICHER

अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडलेली मोहीम कितपत यशस्वी होते हे कालांतराने स्पष्ट होईल, पण लोकांमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात वातावरण मात्र तयार झाले आहे. लाच देणार नाही, असे तरुण पिढी बोलू लागली आहे.
राज्यात शासकीय कार्यालयांमध्ये लोकांना काय अनुभव येतो याची पाहणी केल्यास बहुसंख्य जनता शासकीय यंत्रणांवर नाराज असते.  रेशनकार्ड, रजिस्ट्रेशन, वाहन परवाना, सात बाराचा उतारा, पाणीजोडणी किंवा वीजजोडणी इ. महत्त्वाच्या कामांपुरता सर्वसामान्यांचा शासकीय कार्यालयांमध्ये संबंध येतो. पण उदाहरणादेखील ही कामे सहजपणे होतात हे अभावानेच आढळते. दलालांची मदत किंवा पैसे दिल्याशिवाय कामे होतच नाहीत.  राज्यकर्तेही भ्रष्टाचार निपटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे तोंडभरून आश्वासने देतात. पण सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. अर्थात, त्यासाठी फक्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना दोष देण्यात तरी काय अर्थ?  कारण पार वरपासून खालपर्यंतची साखळी तयार झालेली असते. कोणत्याही जिल्ह्य़ात मंत्री वा वरिष्ठ साहेबांचा दौरा असल्यास जेवणावळी, हारफुले आणि काजूबदाम आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तलाठय़ाचा हक्काने वापर करून घेण्यात येतो. भ्रष्टाचारावरून त्या तलाठय़ाला तरी दोष देण्यात काय अर्थ? शासकीय यंत्रणांकडून होणाऱ्या या जाचामुळेच अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मध्यमवर्गीय आणि तरुणांचा मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे, याकडे राज्यकर्ते आणि अधिकारी वर्गाला दुर्लक्ष करता येणार नाही.
शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी  उपाय आहेत की नाही, असा लोकांना प्रश्न पडतो. नव्या तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर झाल्यास महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमधील गैरप्रकारांना आळा बसू शकेल, असे अनेकांना वाटते. त्याचा अनुभव विक्रीकर विभागात आला आहे. विक्रीकर विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण समजले जायचे किंवा अजूनही त्यासाठी ते कुप्रसिद्ध आहे. किती कर आकारायचा आणि करात सूट किती द्यायची याचे मूल्यमापन करणाऱ्या या विभागात नियुक्ती मिळावी म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उडय़ा पडायच्या.  नियुक्तीसाठी ‘अर्थ’पूर्ण व्यवहारही व्हायचे, पण या विभागाचे संगणकीकरण करताना त्याचे विशिष्ट सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. किती कर आकारायचा हे सारे संगणकावर येऊ लागले. यासाठी विक्रीकर आयुक्त संजय भाटिया यांनी पुढाकार घेतला. आकडेमोड , मग अधिकाऱ्यांचे खिसे गरम करण्याची गरजच राहिली नाही.आता या विभागात येण्यासाठी फारसे कोणी तयार नसते. शेवटी जबरदस्तीने या विभागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागली.  विविध दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये ‘सेतू’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. सेतू कार्यालयांबद्दल विविध मतमतांतरे आहेत. खासगीकरण करण्यात आले असले तरी पैसे मागण्यात येतात, अशा तक्रारी येतात. पण काही प्रमाणात तरी गैरव्यवहारांना आळा बसला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी विविध दाखले देण्याकरिता तालुक्यांमध्ये शिबिरे भरविण्याची योजना राबविली. एकाच दिवशी सर्व अधिकारी एका मैदानात वा शाळेत येऊन दाखले देऊ लागले. यामुळे हात ओले करण्याची वेळच येत नाही. हा उपक्रम आता राज्यभर राबविण्यात येत आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी इमारतींचे प्लॅन मंजुरीसाठी ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे, तसेच इमारतीचा नकाशा मंजूर करण्याची कालमर्यादा निश्चित केली आहे. यातून काही प्रमाणात तरी गैरव्यवहारांना आळा बसू शकेल. सात बाराचा उतारा आता ऑनलाईन मिळू शकतो. म्हणजे तलाठय़ाच्या मागे फेऱ्या मारणे नको. भ्रष्टाचारात पोलिसांबरोबरच महसूल खाते हे पुढे असते. यामुळेच या खात्यात नवनवीन योजना राबवून लोकांना दिलासा देण्याचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा प्रयत्न आहे. नागपूरमध्ये शासकीय योजनांचे पैसे काढण्यासाठी एटीएम मशीन जिल्हाधिकारी कार्यालयात बसविण्यात आले. परिणामी लाभार्थीना अनुदान देताना डल्ला मारण्यास कर्चमाऱ्यांना वाव राहिला नाही. अन्यथा दरमहा ठराविक रक्कम परस्पर कर्मचारी वळते करून घ्यायचे. राज्य शासनात विविध नवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातून भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांना आळा काही प्रमाणात बसलाही आहे.
नवीन तंत्रज्ञान आणले किंवा उपक्रम राबविले तरी त्यातही खो घालण्यात अधिकारी पुढे असतात. रेल्वे खात्याचेच यासाठी उदाहरण बोलके आहे. रेल्वे तिकिटांच्या विक्रीत होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरिता ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आली, पण ज्या दिवशी गाडय़ांचे रिझव्‍‌र्हशेन सुरू होते त्या सकाळी आठ वाजता रेल्वे खात्याच्या साईटवर गेल्यास १५ ते २० मिनिटे सव्‍‌र्हर व्यस्त असल्याचा संदेश येतो, असा अनेकांना अनुभव येतो. साडेआठच्या सुमारास जेव्हा साईट सुरू होते तेव्हा राजधानीसारख्या काही ठराविक गाडय़ांच्या तिकिटांकरिता प्रतीक्षा यादीही सुरू झालेली असते. महाराष्ट्रामध्ये बदल्या हा फारच संवेदनशील विषय. मार्च महिना सुरू झाला की मंत्रालयात बदल्यांचा मोसम सुरू होतो. मग मंत्री, त्यांचे सचिव काय अगदी शिपायापर्यंत सर्वांना भाव येतो. बदल्यांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून अण्णा हजारे यांच्या आग्रहावरून बदल्यांचा कायदा करण्यात आला. तीन वर्षे बदली करता येणार नाही, अशी कायद्यात तरतूद आहे. याचा जसा चांगला परिणाम झाला तसे दुष्पपरिणाम बघायला मिळत आहेत. तीन वर्षे आपल्याला कोणी हात लावू शकत नाही, हे क़ळून चुकल्याने अधिकारीवर्गाने हात धुऊन घेण्यास सुरुवात केली. अगदी शासनाने बदली केलीच तर ‘मॅट’मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा. यामुळेच बदल्यांचा कायद्याचा फेरविचार करावा, असा मतप्रवाह मंत्रिमंडळात आहे. भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्यात अनेकदा राज्यकर्तेच पुढे असतात. अगदी गेल्या आठवडय़ात ठाणे जिल्ह्य़ातील पालघर पालिकेच्या महिला मुख्याधिकाऱ्याला काही लाखांची लाच घेताना पकडले. या महाशया पुन्हा पालिकेत रुजू झाल्या. त्यांच्या निलंबनासाठी एक दिवस पालघर शहर बंद करावे लागले, तेव्हा कोठे सरकारला जाग आली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत जोशी आणि पवार नावांच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांना कधी एकदा सेवेत परत घेतो अशी तेथील नगरसेवकांना  काही घाई झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे काही कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या बगलबच्च्या अधिकाऱ्यांना सापळा लावून पकडतात म्हणून अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्रीच पुढे असतात. ही झाली काही वानगीदाखल उदाहरणे. मात्र, यामुळेच सर्वसामान्य जनतेत सरकार आणि राजकारण्यांबद्दल प्रचंड चीड आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत. मुंबई, ठाण्यात मस्तवाल झालेल्या बिल्डरमंडळींना पृथ्वीराजबाबांनी वठणीवर आणले. असाच दंडुका सरकारमध्ये चालविल्यास यंत्रणा सरळ होण्यास वेळ लागणार नाही. अर्थात त्यासाठी राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्ती हवी आणि आघाडीच्या सरकारमध्ये कितीही इच्छाशक्ती असली तरी त्याला मुरड घालावी लागते
Subject: सांप्रदायिक हिंसाविरोधी विधेयक - हिंदूंच्या जीवावर उठलेले विधेयक

नमस्कार,
श्री. विकास फडके यांनी पाठवलेले सांप्रदायिक हिंसाविरोधी विधेयक ची प्रत आपल्याला पाठवतो आहे.
हिंदूंच्या जीवावर उठलेले
सांप्रदायिक हिंसाविरोधी विधेयक
हेमंत पारसनीस
या कायद्याचे नाव "सांप्रदायिक हिंसाविरोधी' असे असले तरी तो केवळ दंगलीच्यावेळी नाही तर सर्व काळ व सर्व स्थानी लागू असेल. या कायद्यान्वये अत्याचार झाल्याची तक्रार करणारा फिर्यादी हा केवळ अल्पसंख्याकच असेल व आरोपी हा बहुसंख्यांकच असेल. दोन अल्पसंख्यांक समाजातील वाद, मारामारी, दंगली यांना हा कायदा लागू होणार नाही.
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार समितीने "धार्मिक व लक्ष्यित हिंसा प्रतिबंधक विधेयक 2011' (प्रिव्हेन्शन ऑफ कम्युनल अँड टार्गेटेड व्हायोलन्स (ऍक्सेस टू जस्टिस अँड रिपेरेशन) बिल 2011) या नावे एका नव्या कायद्याचा मसुदा तयार केला असून तो लोकांचे मत अजमावण्याकरिता buc.in/communal/com_bill.htm या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर लोकांची मते जाणून घेण्याची वेळ 10 जून 2011 ला संपली. आता आगामी संसदेच्या अधिवेशनात हा कायदा संमत करून घेण्यासाठी मांडला जाईल अशी शक्यता आहे. हा कायदा म्हणजे अल्पसंख्यांकांनी बहुसंख्यांकांना वेठीला धरण्यास दिलेली घटनात्मक मान्यता असून हा कायदा पारित झाला तर अल्पसं"याकांच्या मर्जीवर बहुसंख्यांकांना जगणे भाग पडेल व हे बहुसंख्यांक म्हणजे केवळ हिंदू. कारण स्वतंत्र भारतात ज्या काश्मीरच्या खोऱ्यात हिंदूंवर सर्वाधिक अत्याचार झाले तिथे हा कायदा लागू नाही व पूर्वोत्तर राज्यात जिथे हिंदू अल्पसंख्य आहेत तिथेही हा हिंदूंनाच लागू कारण देशभरात हिंदूंची बहुसंख्या आहे म्हणून.
या कायद्यात काय आहे?
गुन्ह्याला जात नसते, धर्म नसतो असे म्हणण्याची प्रथा आहे व कायद्यापुढे सर्व समान हे आपल्या घटनेचे तत्त्व आहे, असे आपण सांगत असतो. या दोन्ही तत्त्वांना या कायद्याने हरताळ फासला जाणार असून केवळ बहुसंख्यांक समाजाने केलेल्या गुन्ह्याचीच हा कायदा दखल घेणार आहे. म्हणजे खून, बलात्कार, मालमत्तेचे नुकसान, धार्मिक द्वेष पसरवणे, आर्थिक बहिष्कार इ. गुन्हे हे अल्पसंख्याकांनी केले तर ते या कायद्याच्या कक्षेत येणार नाहीत, परंतु एखाद्या बहुसंख्यांक व्यक्तीवर किंवा गट, संस्थेवर असे गुन्हे केल्याचा आरोप जरी केला तरी त्यावर कारवाई करणे भाग आहे. त्यातील आरोपींना जामीन मिळू शकणार नाही, त्यांची संपत्ती जप्त होऊ शकते. या आरोपात तथ्य नाही, असे पोलिसांना वाटले तरी त्याचा उपयोग नाही, कारण जर त्यांनी तक्रारीवर कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
घटनाबाह्य प्रक्रिया
अण्णा हजारे आदींनी लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार केल्यानंतर असा मसुदा तयार करणारे हे कोण? त्यांना लोकांनी निवडून दिले आहे काय? असा प्रश्न विचारला गेला. राष्ट्रीय सल्लागार समितीचे घटनात्मक स्थान काय? त्यांना असा मसुदा तयार करण्याचा अधिकार काय? हा मसुदा ज्यांनी तयार केला त्यांना लोकांनी निवडून दिले आहे काय? त्याचबरोबर लोकपालासार"या संसदेला जबाबदार नसणाऱ्या संस्थेच्या हाती नियंत्रणाची सूत्रे कशी सोपवणार? असा प्रश्न विचारला जात आहे. या कायद्यात मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे राष्ट्रीय प्राधिकरण करण्यात येईल त्यातील सातापैकी चार अल्पसंख्यांक असतील व अध्यक्ष व उपाध्यक्ष हे अल्पसंख्यांकच असतील. चौकशी, खटला भरणे, ते चालवणे, झडती घेणे, अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रसारमाध्यमांवर नियंत्रण ठेवणे असे व्यापक अधिकार दिले असून या कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली म्हणून त्याविरुद्ध किंवा सरकारविरुद्ध कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही.
या कायद्याचे नाव "सांप्रदायिक हिंसाविरोधी' असे असले तरी तो केवळ दंगलीच्यावेळी नाही तर सर्व काळ व सर्व स्थानी लागू असेल.
या कायद्यान्वये अत्याचार झाल्याची तक्रार करणारा फिर्यादी हा केवळ अल्पसंख्यांकच असेल व आरोपी हा बहुसंख्यांकच असेल.
दोन अल्पसंख्यांक समाजातील वाद, मारामारी, दंगली यांना हा कायदा लागू होणार नाही.
हा कायदा झाला तर त्या अंतर्गत पुढील विषयावर खोट्या तक्रारी टाकल्या जाऊ शकतात. धार्मिक द्वेष पसरवणे, अल्पसंख्यांकांचा सामाजिक व आर्थिक बहिष्कार, धार्मिक आधारावर अपमान करणे, घर भाड्याने अथवा विकत न देणे, नोकरी न देणे, शिक्षणापासून वंचित ठेवणे, आरोय सेवा न पुरवणे, वाहनात न बसणे / किंवा न बसू देणे, दुकानातून माल न विकत घेणे किंवा देणे इ.
भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पूर्णपणे गदा येईल व बहुसंख्य समाज मोकळेपणाने आपले विचार मांडू शकणार नाही, किंवा कोणावर टीकादेखील करू शकणार नाही.
काही समाजातील लोकांची बहुसं"याकांविरुद्ध गुन्हे करण्याची हिंमत खूप वाढेल कारण या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर तक्रारीच टाकता येणार नाहीत.
हिंदू संत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे हिंदू नेते - यांच्या कामावर प्रतिबंध येतील.
वैयक्तिक दुश्मनी व राजकीय सूड घेण्यासाठी या कायद्याचा वापर केला जाऊ शकतो.
वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अठरा पगड जातीच्या व विविध प्रांतांच्या भारतीयांमध्ये तणावाचे व भयाचे वातावरण निर्माण होऊन त्यांचे जीवन फार कठीण होईल.
बहुसं"याकांकडून पैसे (ब्लॅकमेल करून) काढणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या निर्माण होऊ शकतील.
आपण जन्माने हिंदू आहोत हाच आपला मोठा गुन्हा आहे अशी भावना हिंदूमध्ये निर्माण होऊन धर्मांतराचे प्रमाण वाढेल.
विरोध आवश्यक
या विधेयकाचा मसुदा वाचल्यानंतर असे लक्षात येते की हा तुघलकी कायदा म्हणजे मतपेढीचे राजकारण व अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाचे व लांगूलचालनाचे सर्वात घाणेरडे उदाहरण आहे. असे जुलमी कायदे फक्त पूर्वाश्रमीच्या दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया राजवटीत निग्रो विरुद्ध केले गेले होते.
या कायद्याचा मसुदा तयार करताना दहशतवादी व अन्य गंभीर गुन्हेगारी कायद्यातील कडक कलमे जशीच्या तशी उचलली आहेत. उदा. टाडा (जो या सरकारने रद्द केला), मोक्का, अमली पदार्थ विरोधी कायदा व अनलॉफूल ऍक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) ऍक्ट.
आता यावर एकच पर्याय शिल्लक आहे व तो म्हणजे जनआंदोलनाद्वारे लोकजागृती करून सरकारवर दबाव आणणे.
या कायद्यातील तरतुदी खालीलप्रमाणे आहेत.
या कायद्याअंतर्गत तीन महत्त्वाच्या व्याख्या केल्या आहेत.
1) गट(ग्रुप) म्हणजे धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्यांक व अनुसूचित जाती जमाती.
2) व्हिक्टिम म्हणजे पीडित व्यक्ती जी कायद्याच्या दृष्टीने वरील समाजातील असेल.
3) साक्षीदार म्हणजे जिला झालेल्या घटनेचे ज्ञान आहे व खटला चालविण्याकरिता तिचा उपयोग होईल
.
या कायद्यांतर्गत येणारे काही गुन्हे
प्रकरण 1, कलम 3(एफ)- विशिष्ट समूहाविरुद्ध शत्रुत्वाचे / भीतीदायक वातावरण निर्माण करणे.
या अंतर्गत व्यवसायाचा बहिष्कार, जगण्यासाठी लागणारे पैसे कमवणे अशक्य करणे, भर लोकात अपमान करणे, काही मूलभूत सेवांपासून वंचित ठेवणे जसे की - शिक्षण, आरोग्य, घरे (निवास), दळणवळण (वाहतूक सेवा) व मौलीक (मूलभूत) अधिकार काढून घेणे इ.

प्रकरण 2, कलम 7 - लैंगिक अत्याचार - यामध्ये एका विशिष्ट समूहाविरुद्ध बलात्कार, सामूहिक बलात्कार, अनेकांवर बलात्कार, विनयभंग, कपडे काढून हिंडण्यासकट अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत.
प्रकरण 2, कलम 8 - एका विशिष्ट समूहाविरुद्ध वक्तव्यातून, लिखाण इत्यादीतून द्वेष पसरवणे
प्रकरण 2, कलम 9 - नियोजनबद्ध व लक्ष्यित हिंसाचार -
याचा अर्थ, एका किंवा अनेक व्यक्तींनी किंवा संघटनेनी एका विशिष्ट समूहाविरुद्ध केलेला नियोजनबद्ध लक्ष्यित हिंसाचार.
प्रकरण 2, कलम 10 - धार्मिक हिंसाचारासाठी आर्थिक, वस्तुरू पात किंवा अन्य मदत करणे.
प्रकरण 2, कलम 17 - गुन्हे करण्यासाठी चिथवणे किंवामदत करणे . प्रकरण 2, कलम 3 (जे) व शेड्युल 4 प्रमाणे मानसिक त्रास देणे किंवा मानसिक नुकसान करणे देखील गुन्हा आह
या विधेयकातील काही भयानक व एकतर्फी तरतूदी
प्रकरण 4, कलम 40 - अल्पसंख्यांक समाजातील पीडित /शोषित व्यक्तींची व अत्याचाराची माहिती देणाऱ्याची ओळख कायमस्वरूपी गुप्त ठेवण्यात यावी.
एखादे पत्र किंवा ई-मेलदेखील तक्रार म्हणून ग्राह्य धरले जाईल.
याचा अर्थ असा होतो का की, ज्या बहुसंख्य समाजाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे त्याला हे जाणून घ्यायचा सुद्धा हक्क नाही की त्याच्या विरुद्ध कोणी तक्रार केली आहे.
याचा अर्थ असाही होतो का की एखाद्या निनावी तक्रारीच्या आधारावर पोलीस बहुसं"य समाजाच्या व्यक्तीवर खटला दाखल करून त्याला अटक करतील.

प्रकरण 4, कलम 58 - या कायद्यांतर्गत येणारे सर्व गुन्हे हे दखलपात्र व अजामीनपात्र असतील.
याचा अर्थ असा की बहुसंख्यांकाविरुद्ध आलेल्या सर्व तक्रारींची पोलिसांना दखल घ्यावी लागेल व या कायद्यातील कुठल्याही गुन्ह्यासाठी अटक झाल्यास बहुसंख्य समाजाच्या आरोपीला जामीन मिळणार नाही.

प्रकरण 6, कलम 85 - नेहमीच्या कायदेशीर प्रक्रियेत 15 दिवसांच्यावर आरोपीला पोलीस कोठडीत ठेवता येत नाही. या कायद्याखाली अटक झालेल्या आरोपीला 30 दिवस पोलीस कोठडीत ठेवता येईल. तसेच 90 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याची मुदत या कायद्यांतर्गत 180 दिवसापर्यंत नेऊ न ठेवण्यात आली आहे.
प्रकरण 6, कलम 74 - या कायद्यातील द्वेष पसरवणे व शत्रुत्वाचे वातावरण निर्माण करणे यातील विविध गुन्ह्यांतर्गत असे ग्राह्य धरले जाईल की आरोपींनी जाणूनबुजून हे गुन्हे अल्पसंख्यांकांविरुद्ध केले आहेत.
याचा अर्थ असा होतो का की आरोप लावला म्हणजे माणूस दोषी झाला व आरोपी स्वत:ची बाजूसुद्धा मांडू शकत नाही?
भारतीय न्यायव्यवस्थेप्रमाणे जरी आरोपीवर खटले चालू असले तरीही कोर्टातून दोषी सिद्ध होईपर्यंत त्याला निर्दोष मानले जाते. आपल्या राज्यघटनेतील व कायद्यातील या अतिशय महत्त्वाच्या तरतुदीला या कायद्यात केराच्या टोपलीत टाकले आहे का?

प्रकरण 9, कलम 138 - या कायद्यातील तरतुदी इतर कायद्यातील तरतुदींच्या अतिरिक्त असतील.
याचा अर्थ असा होतो का की एकाच गुन्ह्यासाठी आरोपीला दोन कायद्यांतर्गत दोनदा शिक्षा होऊ शकते?

प्रकरण 1, कलम 2 - या कायद्यांतर्गत अल्पसंख्यांकांविरुद्ध भारताबाहेर घडलेले गुन्हेदेखील भारतात घडले असे समजून कायदेशीर कारवाई केली जाईल.
प्रकरण 2, कलम 6 - अनसूचित जाती / अनुसूचित जमाती अत्याचार (अट्रॉसिटी) अधिनियम, 1989 व सांप्रदायिक आणि लक्ष्यित हिंसा अधिनियम हे दोन्ही कायदे अतिरीक्तरित्या लागू होतील.
याचा अर्थ असा का की, एकाच किंवा समान गुन्ह्यासाठी दोन्ही कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल?

प्रकरण 6, कलम 73 - कृत्याची प्रकृती आणि परिस्थिती वरून निष्कर्ष. याचा अर्थ असा की जेव्हा असा प्रश्न उद्‌भवेल की एखादा गुन्हा एका विशिष्ट समूहाच्या विरुद्ध मुद्दाम केला आहे का, तर असे गृहीत धरले जाईल की तो गुन्हा त्या आरोपीने हेतुपूर्वक केला आहे.
प्रकरण 6, कलम 82 - आरोपीवर खटला सुरू असताना, न्यायाधीश त्या आरोपीची मालमत्ता (प्रॉपर्टी) जप्त करण्याचे आदेश देऊ शकतील.
प्रकरण 6, कलम 83 - आरोपीचा दोष सिद्ध झाल्यानंतर, न्यायाधीश त्या आरोपीची मालमत्ता (प्रॉपर्टी) विकण्याचे आदेश देऊ शकतील.
प्रकरण 6, कलम 84 - तडीपारी - एखादी बहुसंख्य समाजाची व्यक्ती या कायद्यांतर्गत गुन्हा करू शकणार असेल तर त्याला त्याच्या भागातून तडीपार करण्यात येईल.
प्रकरण 6, कलम 64 - हया कायद्यांतर्गत सर्व साक्षी (जबाब) ह्या भारतीय दंड अधिनियम कलम 164 खाली मॅजिस्ट्रेटसमोरच नोंदवल्या जाऊ शकतील.
याचा अर्थ असा का की, एकदा साक्ष (जबाब) दिल्यानंतर कोणीही आपले वक्तव्य मागे घेऊ शकणार नाही किंवा असेही म्हणू शकणार नाही की मी कुठल्यातरी दबावाखाली स्टेटमेंट दिले.
प्रकर 3, कलम 20 - भारताच्या कुठल्याही राज्यात जर मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार झाला तर भारतीय राज्य घटनेतील कलम 355 वापरू न केंद" सरकार त्या राज्याचे सरकार बरखास्त करू न राष्ट्रपती राजवट लादू शकेल.
या कलमाचा गैरवापर करू न विरोधी पक्षाचे राज्य असलेले सरकार बरखास्त केले जाऊ शकते.
या संकल्पित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक प्रचंड अधिकार असलेली घटनाबाह्य यंत्रणा तयार केली जाणार आहे.

प्रकरण 4, कलम 21 - वरील संकल्पित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक राष्ट्रीय प्राधिकरण निर्माण केले जाईल. त्यातील 7 पैकी कमीत कमी 4 सदस्य अल्पसं"याक समाजाचे असतील व त्या प्राधिकरणाचा प्रमुख (चेअरमन) व उप प्रमुख (व्हाईस चेअरमन) हे देखील अल्पसंख्यांक समाजाचे असतील.
प्रकरण 5, कलम 44 - वरील कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक राज्याच्या स्तरावर राज्य प्राधिकरण देखील निर्माण केले जाईल.
प्रकरण 4, कलम 29 - वरील प्राधिकरणाच्या उपयुक्ततेसाठी कमीत कमी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस रॅंकचा अधिकारी दिला जाईल.
प्रकरण 4, कलम 33 नुसार राष्ट्रीय प्राधिकरणाचे काही अधिकार खालीलप्रमाणे :
अ)सिव्हिल कोर्टाचे अधिकार - चौकशी व अन्वेषण करण्यासाठी
ब)साक्षीदारांना नोटीसा पाठवून हजर करू न साक्षी नोंदवण्याचे अधिकार
क) केंद" सरकार, राज्य सरकार इ. कडून माहिती मागवणे
ड) पाहिजे त्या वास्तूमध्ये शिरणे, झडती घेणे
इ) मिडीयावर कंट्रोल ठेवणे
फ) तणावपूर्ण वातावरण असताना सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे इ.
प्रकरण 4, कलम 38 - भारतीय सैन्य दलातील (आर्म फोर्सेसच्या) अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी आल्यास राष्ट्रीय प्राधिकरण सरकारकडून रिपोर्ट मागवू शकेल.
प्रकरण 9, कलम 130 - चांगल्या हेतूने केलेल्या कारवाईसाठी संरक्षण

या कायद्यांतर्गत कारवाई केल्यामुळे राष्ट्रीय प्राधिकरणावर किंवा सरकारविरुद्ध कुठल्याही कोर्टात दावा, तक्रार इ. करता येणार नाही.
आरोपीवर जबरदस्तीने कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या या कायद्यातील काही तरतुदी
प्रकरण 3, कलम 18 -प्रत्येक सरकारी नोकर ज्याच्याकडे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असेल त्याने विशिष्ट समूहाविरुद्ध शत्रुत्वाचे वातावरण निर्माण होणार नाही किंवा अन्य कुठला हिंसाचार होणार नाही यासाठी सर्व पावले उचलावीत.
प्रकरण 2, कलम 12 - कुठल्याही सरकारी नोकराने विशिष्ट समूहाच्या व्यक्तीला शारीरिक अथवा मानसिक पीडा / यातना देऊ नये. तसे झाल्यास तो गुन्हा ठरेल.
प्रकरण 2, कलम 13 - सरकारी नोकरांनी कर्तव्य न बजावणे - सरकारी नोकरांनी पिडीतांना संरक्षण देणे, तक्रारी नोंदवणे, तक्रांरींची चौकशी करणे, वैद्यकीय परीक्षण करणे, इ. गोष्टी नाही केल्या तर ते गुन्हे ठरतील.
प्रकरण 2, कलम 15 - कनिष्ठांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याला अथवा पदाधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल.
प्रकरण 2, कलम 16 - वरिष्ठांच्या आज्ञेनुसार जरी कृत्य केले तरीही कनिष्ठांना देखील जबाबदार धरले जाईल.
प्रकरण 6, कलम 76 - सरकारी नोकरांवर खटले चालवण्यासाठी जी सरकारची परवानगी घ्यावी लागते, ती या कायद्यांतर्गत काढून टाकण्यात आली आहे.
प्रकरण 9, कलम 132 - सरकारने या कायद्याच्या तरतुदीला टी.व्ही., रेडीओ, वर्तमानपत्रे इ. माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी व सरकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी त्याच्या अंमलबजावणीचे प्रशिक्षण द्यावे.
प्रकरण 7, कलम 112 - जातीय व लक्ष्यित हिंसा आणि पुनर्वसन निधी - राष्ट्रीय प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार सरकारला निधी उपलब्ध करू न द्यावा लागेल.
प्रकरण 7, कलम 102 - बळीला नुकसानभरपाईची सर्व रक्कम 30 दिवसात देण्यात यावी.
मानसिक त्रास होणे यासाठी देखील पिडीताला भरपाई मिळेल.
प्रकरण 7, कलम 110 - पीडिताला देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कम दोषींकडून वसूल केली जाईल.
प्रकरण 7, कलम 112 (3) - दोषींवर शिक्षेपोटी लावण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमा वरील पुनर्वसन निधीमध्ये टाकण्यात येतील.
प्रकरण 7, कलम 90,92,93 - पुनर्वसन शिबीर - अशा शिबीरांमध्ये सर्व प्रकारच्या सवलती असतील जसे की 24 तास पोलीस संरक्षण, उत्कृष्ट जेवण, चांगले पिण्याचे पाणी, कपडालत्ता, वैद्यकीय सुविधा, संडास, बाथरूम, मानसिक सल्लागार, लहान मुलांसाठी पाळणाघर, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था इ.
प्रकरण 7, कलम 99 -पुनर्वसन -विस्थापितांची घरे बांधणे, नोकरी / व्यवसायाची सोय करणे, अन्य सोयीसुविधा पुरवणे, प्रार्थना स्थळ बांधून देणे इ.
प्रकरण 6, कलम 61 - कमीत कमी डेप्युटी सुप्रिटेंडेंन्ट ऑफ पोलीस रॅंकच्या अधिकाऱ्यांनी 7 दिवसाच्या आत पुनर्वसन शिबिराला भेट देऊन विस्थापितांची चौकशी करावी व तक्रारी नोंदवून घ्याव्या.
काही विशेष तरतुदी
प्रकरण 6, कलम 67 - या कायद्यांतर्गत गुन्हा ठरतील असे कुठलेही इ-मेल, एस.एम.एस., ऑडीओ, व्हिडीओ किंवा अन्य संदेशाला सरकार जप्त करू शकेल व पुढे प्रसारण होण्यापासून रोखू शकेल.
प्रकरण 6, कलम 78 - विशेष सरकारी वकील - आरोपीवर खटले चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमले जातील, ज्यातील कमीत कमी एक तृतीयांश अल्पसं"याक समाजाचे असतील. प्रकरण 5, कलम 56 - मानव अधिकार प्रतिरक्षक - प्रत्येक जिल्ह्यामध्ये गरज लागेल तितके मानव अधिकार प्रतिरक्षक नेमले जातील, बळीला त्याचे भारतीय घटनेतील सर्व अधिकार मिळवून देणे हे त्यांचे काम असेल. प्रकरण 6, कलम 79 - विशेष न्यायाधीशांची नियुक्ती - या कायद्यातील गुन्ह्यांचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायाधीशांची नियुक्ती केली जाईल, ज्यांना तक्रार न येता सुद्धा गुन्ह्याची दखल घ्यावी लागेल. प्रकरण 6, कलम 72 - या कायद्यांतर्गत नियोजनबद्ध व लक्ष्यित हिंसेच्या गुन्ह्यांसाठी पोलीसांव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या नायाधीशातर्फे चौकशी केली जाईल. शोषिताला सर्व संरक्षण, मात्र आरोपीच्या मानवाधिकारांचा विचारही नाही
प्रकरण 6, कलम 86 - प्रत्येक बळीला विनामूल्य कायदेशीर मदत मिळेल व तो पॅनेलवर उपलब्ध असलेल्यांपैकी वकीलाची निवड करू न त्याच्या सेवेचा लाभ घेऊ शकेल. प्रकरण 6, कलम 69 - सुप्रिटेन्डेन्ट ऑफ पोलीस रॅंकच्या अधिकाऱ्यांना, प"त्येक बळीला वेळोवेळी खटल्याची माहिती द्यावी लागेल जसे की आरोपीला अटक झाली आहे का, आरोपपत्र दाखल झाले आहे का, दोष सिद्ध झाले आहेत का इ.
प्रकरण 6, कलम 59 - जी माहिती नोंदवली जाईल ती पोलिसांनी बळीला 7 दिवसांच्या आत त्याला समजेल त्या भाषेत द्यावी. ई-मेल व फॅक्स वर आलेली माहिती देखील नोंदवून घ्यावी लागेल. प्रकरण 6 , कलम 70 - जर बळीला असे वाटले की त्याला पोलिसांकडून न्याय मिळत नाही तर तो तशी तक्रार राष्ट्रीय किंवा राज्य प्राधिकरणाकडे करू शकेल. प्रकरण 6, कलम 71 - तत्स्वरू पी राष्ट्रीय किंवा राज्य प्राधिकरण पुनश्च चौकशीसाठी आदेश देऊ शकेल.
प्रकरण 6, कलम 62 - गुन्ह्याची चौकशी व अन्वेषण हे कमीत कमी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यानी करावे लागेल.
प्रकरण 6, कलम 66 - पुरावे गोळा करण्यासाठी व्हिडीयोग्राफी व फोटोग्रफीचा वापर करण्यात यावा.
या संकल्पित कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या कठोर शिक्षा व दंड
या संकल्पित कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या कठोर शिक्षा व दंड
प्रकरण 8, कलम 114 - लैंगिक अत्याचारासाठी शिक्षा - कमीत कमी 10, 12, 14 वर्षे ते आजीवन कारावास - सर्व सक्तमजुरी व आरोपीला दंड
प्रकरण 8, कलम 115 - द्वेष पसरवणे - 3 वर्षे कारावास व दंड. प्रकरण 8, कलम 116 - नियोजनबद्ध लक्ष्यित हिंसा - आजीवन कारावास (सक्तमजुरी) व दंड
प्रकरण 8, कलम 117 - गुन्हे करण्यासाठी आर्थिक व इतर साह्य - 3 वर्षे कारावास व दंड
प्रकरण 8, कलम 119 - यातना / पीडा / दु:ख देणे - कमीत कमी 7 वर्षे कारावास (सक्तमजुरी) व दंड
प्रकरण 8, कलम 120 - सरकारी नोकराने आपले कर्तव्य न बजावणे - 2 ते 5 वर्षे कारावास व दंड
प्रकरण 8, कलम 123 - जो कोणी गुन्हा करण्याचा प"यत्न करेल त्याला प"त्यक्ष गुन्हा झाल्याची शिक्षा दिली जाईल
प्रकरण 8, कलम 124 - गुन्हा करण्यासाठी चिथावणे - यासाठी प"त्यक्ष गुन्हा करणाऱ्याचीच शिक्षा दिली जाईल.
या कायद्यात असे म्हटले आहे की भरपाई / नुकसान भरपाई सर्व भारतीयांना मिळेल. पण इथे असा प्रश्न उद्‌भवतो की या कायद्यांतर्गत जर बळी हा जर फक्त अल्पसं"याकच असेल तर मग बहुसंख्य समाजाला काही बाबतीत भरपाई / नुकसान भरपाई कशी मिळेल ?
शेडयुल 4 नुसार पीडीताला नुकसान भरपाई
अ) मृत्यू - कमीत कमी रुपये 15 लाख भरपाई ब) अपंगत्व - रुपये 3 ते 5 लाख भरपाई. क) एखाद्याच्या घरात किंवा जमिनीत त्याच्या इच्छेविरुद्ध शिरणे - रुपये 2 लाख भरपाई. ड) अपहरण - रुपये 2 लाख भरपाई. इ) बलात्कार - कमीत कमी रुपये 5 लाख भरपाई. फ) इतर लैंगिक अत्याचार - कमीत कमी रुपये 4 लाख भरपाई.
ग) मानसिक त्रास - रुपये 3 लाख भरपाई. ह) संपत्तीचे नुकसान - नुकसान भरपाईची रक्कम त्या संपत्तीचे नुकसान झाल्याच्या वेळी असलेल्या किंमतीएवढी असेल.

भारतीयांच्या आलेल्या प्रतिक्रियांच्या आधारावर राष्ट्रीय सल्लागार परिषदेने 49 कलमांमध्ये बदल केले आहेत व ते दि. 22 जून 2011 रोजी आपल्या संकेत स्थळावर टाकले आहेत.
जरी त्यांना बदल म्हटले आहे तरी त्यात काही नवीन कलमे / मुद्दे देखील टाकले आहेत. काही कलमे जास्ती कडक केली आहेत. तर थोडीच कलम शिथील केली आहेत. पण मसुद्याचा मूळ कणा आहे तितकाच पक्षपाती व बहुसंख्यांकांविरुद्ध ठेवला आहे. आधीची कलमे व 49 बदलांसकट हा मसुदा आता ऍडीशनल सॉलिसिटर जनरलकडे त्यांच्या प्रतिक्रियांसाठी पाठविण्यात आला आहे.
1 ऑगस्ट, 2011 रोजी सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे अधिनियम कायदा म्हणून संमत करण्यासाठी मांडले जाऊ शकते. शासनाच्या संकेत स्थळावर या अधिनियमाचा मसुदा हिंदी व इंग्रजीमध्येच उपलब्ध असल्यामुळे सरकारला त्याचे भाषांतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये करायची विनंती करू न त्यावर प्रतिक्रिया पाठवयाची मुदत (जी 10 जून 2011 पर्यंत होती) वाढवून मागणे गरजेचे आहे.

भारतसरकारला ई-मेल पाठवायचा पत्ता खालील प्रमाणे आहे.
E-mail ID : wgcvb@nac.nic.in
भारत सरकारला पत्र पाठवायचा पत्ता खालीलप"माणे आहे.
सेक्रेटरी, नॅशनल ऍडवायजरी कौन्सिल, मोतीलाल नेहरू प्लेस, अकबर रोड,
नवी दिल्ली - 110011.

सत्य सदा विजयी होता है,
केवल मात्र निमित्त बने

CUSTODIAL DEATHS IN INDIA

Asian Centre for Human Right’s new report has revealed that more than a thousand people have died in police custody in India over the past eight years. The findings illustrate the government’s failure in ensuring compliance with Supreme Court guidelines about torture and extra-judicial killings.
New Delhi: Asian Centre for Human Rights (ACHR) in its latest report Torture in India 2009 states that in the last eight years (from April 2001 to March 2009), an estimated 1,184 persons were killed in police custody in India. Most of the victims were killed as a result of torture within the first 48 hours after being taken into custody.
The highest number of custodial deaths was reported in Maharashtra (192 cases) followed by Uttar Pradesh (128); Gujarat (113); Andhra Pradesh (85); West Bengal (83); Tamil Nadu (76); Assam (74); Karnataka (55); Punjab (41); Madhya Pradesh (38); Bihar and Rajasthan (32 each); Haryana (31); Kerala (30); Jharkhand (29); Delhi (25); Orissa (24); Chhattisgarh (23); Uttarakhand and Meghalaya (16 each); Arunachal Pradesh (11); Jammu and Kashmir and Tripura (9 each); Puducherry and Chandigarh (3 each); Himachal Pradesh (2); while Manipur, Goa, Sikkim, and Dadra & Nagar Haveli recorded one case each.
“These deaths in custody do not however represent the actual number of deaths in police custody in India. A number of cases of custodial death taken up by ACHR with the National Human Rights Commission (NHRC) show that the latter was not informed by the police about these deaths. Its guidelines on reporting custodial deaths within 24 hours continue to be flouted,” said Suhas Chakma, Director of ACHR.
“Further, deaths in the custody of the armed forces and the Indian Army under the control of the Central government are not reported to the NHRC as it does not have jurisdiction to investigate violations committed by the armed forces under Section 19 of the Human Rights Protection Act, 1993.
ACHR itself has filed 50 complaints of extrajudicial killings from 2003 to 2009 from Manipur alone. Many of these alleged extrajudicial killings were indeed deaths in the custody of the Manipur Police Commandos but since the Manipur Police Commandos claim to be conducting operations jointly with the central armed forces, the deaths in the custody of the Manipur Police Commandos are not reported to the NHRC” he added.
The report stated that high number of deaths in custody exposes the abject failure of the 1996 D.K. Basu Judgment that provides the procedures to be followed while making arrests.
“Further, one of the key failures of the D.K. Basu guidelines is that its compliance is confined only to cases of arrests made under Sections 41 (when police may arrest without warrant) and 74 (Warrant directed to police officer) of the Code of Criminal Procedure, 1973 (as amended up to date). It does not apply to those who are summoned but not formally arrested,” said Chakma.
CHILD Protection & Child Rights » Vulnerable Children » Children's Issues » Missing Children
A countless number of children go missing every year. The category of missing children include a number of problems including abduction or kidnapping of children by family members and by non-family members, run-away children or those forced to run away by family and surrounding circumstances, children who are in a difficult or aggressive environment, trafficked children, and lost children. Because of this wide array of problems it is hard to survey the number of missing children. Often cases are not reported to the police. In 2005 National Human Rights Commission (NHRC) informed that on an average 44000 children are reported missing every year. Of these, as many as 11,000 remain untraced.
Children who go missing may be exploited and abused for various purposes from camel jockeys in the Gulf countries to victims of organ trade and even grotesque cannibalism as reported at Nithari village in Noida. There are also a large number of children who run away from homes after dropping out of school or facing difficulties at home. They usually run away to the glamorous big cities where they fall prey to exploiters and are employed in tea stalls, brothels, beggary, etc. Most of the children come from poorer families who do not have access to police services or whose reports are not taken seriously.
When a child goes missing there no FIR filed as there is no cognizable offence committed. Hence only an entry is made into the General Station Diary at the concerned police office. Information of the missing child is forwards up to the Chief of police as well as locally police officers generate awareness through the media. The police headquarters of each state has a missing person bureau. A database of missing persons is maintained by the Missing Persons Wing at the National Crime Records Bureau (NCRB) in New Delhi.
Some recommendations/suggestions of the NHRC Committee made to state and union governments:
  • Missing children should become a priority issue with state and union governments and law enforcement agencies.
  • Every police station should have a special squad and missing person's desk dedicated to tracing missing children. Special Juvenile Police Unit can also be used in this purpose.
  • Reiterate the High court decision to establish a missing children's cell in the CBI
  • District administrators are responsible for keeping tabs on the number of working children in his/her district. He/she is required to make regular inspections of these spaces
  • All missing children cases nationally should be reported to the National Commission for Protection of Child Rights (NCPCR)
  • Missing children's investigation should include the help of the Panchayat and community.
  • NGO's can also assist in reporting and investigating missing children
  • NCRB needs to set up a system/database so that all missing children cases are available to local authorities.
  • Government is required to give ample support to the emergency helpline CHILDLINE 1098
  • It is advisable that FIRs be filed in the case of missing children.
A CHILDLINE report on missing children discusses the relation of trafficking to missing children. It reports that on average 44,475 children go missing every year. The data also shows an increase in missing children over the years, an increased in untraced cases and increase of cases of missing children in certain metropolitan cities and states led my Maharashtra at a yearly average of 13,881. The report states that children are often kidnapped or trafficked for prostitution, organ donations, employment, and such activities.
The National Centre for Missing Children is an online website where one can search cases of missing children as well as report cases. Many NGOs claim that estimates of missing children are much higher than reported.
To read more trafficking please visit the section on Child Trafficking

Monday, 29 August 2011

World’s 9th most powerful person now accused of corruption:

Now it may be Sonia's turn in the dock - as received,
> To:
> Date: Monday, August 29, 2011, 3:55 PM
>
> HUFFINGTON POST
>
> World’s 9th most powerful person now accused of corruption:
> Will Sonia Gandhi fall?
>
> By Cleo Paskal : (Associate Fellow, Royal Institute of International Affairs. Courtesy: Huffington Post)
>
> NEW DELHI: Some of India’s biggest fish are getting caught up in the country’s fast-growing wave of anti-corruption activity. In what could be India’s equivalent of a judicial jasmine revolution, previously invulnerable politicians, business icons, and pillars of the community are all nervously keeping their lawyers on speed-dial.
>
> The anti-corruption push is an unprecedented coming together of myriad facets of Indian society. Religious leaders are concerned about the effects on morality and spiritual growth. NGOs speak of the effects on the poor. The middle class is angry about its future being stifled by a smothering blanket of day-to-day corruption. The intelligence services see corruption a clear threat to national security. And the business community, thanks to globalisation, has seen how efficiently things can operate without having to constantly pay bribes or be tangled in red tape, and they want the same thing at home.
>
> Even the Supreme Court is fed up, with Justice B Sudarshan Reddy saying about the vast sums of Indian money being illegally hidden away in Liechtenstein Bank:
>
> We are talking about the huge money. It is a plunder of the nation. It is a pure and simple theft of the national money. We are talking about mind-boggling crime.
>
> The scandals are bursting on to the front pages fast and thick. Suresh Kalmadi, a Congress Party politician and the former head of the corruption-plagued Commonwealth Games, was arrested on April 25. According to a report by the Indian Comptroller and Auditor General, the 2G spectrum scam alone, in which 2G licenses were sold off in a manner that was, to say the least, less than transparent, cost close to $40 billion in lost revenue.
>
> All across India, people are saying enough is enough. And suddenly the unthinkable is starting to happen. People considered above reproach, or at least untouchable, are coming under the judicial cross-hairs. 2G alone has seen charges laid against one former government minister and several captains of industry.
>
> And the latest high profile target is one of the biggest fish of all, Congress Party president Sonia Gandhi, currently #9 on Forbes list of the World’s Most Powerful People.
>
> Sonia Gandhi has one of the most remarkable life stories in international politics. Born Edvige Antonia Albina Maino into a family of modest means in rural Italy, she didn’t even get a chance to complete high school before heading to the UK for work. There she met Rajiv Gandhi, son of Indian Prime Minister Indira Gandhi. She eventually married him and the young family moved in to Indira Gandhi’s New Delhi’s home, putting her literally in the heart of Indian politics.
>
> After Indira Gandhi’s assassination in 1984, Sonia’s husband Rajiv became Prime Minister. Following Rajiv’s 1991 assassination by Tamil terrorists, there were rumours that Sonia was going to put herself forward as Prime Minister.
>
> As she herself later said, she “could not walk past the portraits of my husband, my mother-in-law and her father and not feel that I had some responsibility to try and save the party they had given their lives to.”
>
> Given her focus on the party, it was fitting that instead of becoming Prime Minister, she ended up as president of the powerful Congress Party. Politically, it proved to be a smart move as it gave her power without direct responsibility­ while she is # 9 on Forbes list of power people, the actual Prime Minister of India, Manmohan Singh, is only #18. According to Forbes, “Gandhi remains the real power behind the nuclear-tipped throne [...] she has cemented her status as true heiress to the Nehru-Gandhi political dynasty.”
>
> Her image is of a dutiful, submissive Indian wife, now widow. When her husband was alive, she would walk behind him. In public she wears saris.Although a devout Catholic, she is often photographed at Hindu Temples.. And like a good Indian mother, though she has decorously pulled herself out of the race for Prime Minister, she is happy to encourage her son, Rahul, to take the job.
>
> However there have been growing, persistent murmurs about questionable business deals and inexplicable exponential jumps in the personal wealth of her and her family.
>
> The allegations came out in the open in 1995 when MD Nalapat, then Resident Editor (Delhi) of the world’s largest English language newspaper, the Times of India, began a groundbreaking series of articles about Sonia.
>
> The articles made the controversial (at the time) claim that the public docility was just a ploy, and that Sonia actually had serious political ambitions (later confirmed by her role in Congress). Also, crucially, the series said that her desire for power wasn’t simply altruistic and that the wealth not only of her, but of her Italian relatives, rose stratospherically after Rajiv Gandhi became Prime Minister in 1984.
>
> Nalapat’s articles could not be ignored as he was one of India’s most respected journalists and had, throughout his career, taken on corrupt politicians, social inequity and institutionalised discrimination.
>
> This however was a ‘topic too far’. While the facts in the article were never refuted, Nalapat was forced out of journalism in 1998 and moved into academics.
>
> Next came public questions from another highly reputed source, Sten Lindstrom, Sweden’s special prosecutor investigating the pay-offs associated with the sale of weapons by Bofors to the Government of India. His investigation showed that a close friend of Sonia’s, Ottavio Quattrocchi, has received kickbacks in the millions.
>
> In 1998 Lindstrom gave an interview in which he said:
>
> The Gandhis, particularly now Sonia, should explain how Quattrocchi-owned companies got such fat sums as payoffs from the Bofors deal. After all, what is the connection of Sonia and the Gandhi family to Quattrocchi? Who introduced Quattrocchi and his AE Services to Bofors?At least one thing is certainly known now. A part of the payoffs definitely went to Quattrocchi. [...] the papers all pointed to the Gandhi family.
>
> Not only have the questions not been answered by Sonia, but in spite of substantial evidence against him, Quattrocchi has managed to evade prosecution in India, and has even had his kickback funds unfrozen from overseas accounts.
>
> Part of the genius of Sonia Gandhi is her ability to present herself as a helpless victim, convincing even her political rivals not to fear her as she is fatally flawed. In 1998, India was being led by BJP Prime Minister Atal Behari Vajpayee. When Nalapat spoke with him about Sonia, he was bluntly told to lay off, as, “so long as a white Christian lady is head of the Congress Party, I [Vajpayee] and my party will always be in power”. Vajpayee and his party lost power to Sonia’s Congress in 2004.
>
> But the most serious threat to Sonia ­ and, as she is at the apex of the Congress Party, and so to Congress itself ­ is now lying on the desk of #18, the Prime Minister of India.
>
> On April 15, former Law and Justice Minister and Harvard Professor Dr Subramanian Swamy asked Prime Minister Manmohan Singh for leave to lay corruption charges against Sonia Gandhi.. In a meticulously researched 200+ page submission Dr Swamy alleges Sonia Gandhi has been involved in corruption in India since 1972 and personally benefited from the Bofors scam (1986), has held billions in non-Indian bank accounts since at least 1991, illegally profited from the Iraqi oil-for-food deals (2002), and even accessed KGB payoffs during the Cold War.
>
> The Prime Minister has three months to decide whether or not to grant sanction to prosecute. If he doesn’t, Dr. Swamy can take the case directly to the Supreme Court, which under Chief Justice Kapadia is showing a definite proclivity towards facilitating corruption cases.
>
> While, so far, the corruption cases in India have caught up some pretty big fish, if charges are laid against Sonia Gandhi, it won’t just be part of a wave, it will be a sea change.
>
> Sonia Gandhi is not just an individual, she is the steely core of a pillar of Indian politics. If she crumbles, it will shake the foundations of the venerable Congress Party, and possibly leave a gaping hole in the political scene. Meanwhile, a range of polarising and regional parties are ready to rush in and stake their claim. Given the growing importance of India in our heavily globalised world, this is not just an Indian story, this is one all should be following very closely indeed.
>
> (Associate Fellow, Royal Institute of International Affairs. Courtesy: Huffington Post)
>
>
>
> Sonia Gandhi's WEALTH GLAND Surgery?
>
>
> Ever wondered why the Congress is so tight lipped about this so called 'surgery'?
> Ever wondred why this shroud of secrecy behind her surgery?
>
> Ever wondered why Madam Gandhi had to go at this time for surgery?
> And what was the ailment that could not have been attended to by Indian doctors?
>
>
> Ever wondered that she is accompnied by her family members
> AND NOT A SINGLE DOCTOR (NOT EVEN HER PERSONAL PHYSICIAN)
>  has accompanied her.  Most unusual!
>
>  If the then Prime MInister Atal Bihari Vajpayee's knees could have been
> replaced in Mumbai by a surgeon of Indian origin, why Madam Gandhi
> needed to go abroad for her surgery?
>
>  And even Manmohan Singh though a pensioner of the World bank
> and able to get free medical treatment in the US, got his heart surgery done

LT NAVANDEEP OF INDIAN ARMY LAST ENCOUNTER

ARMY CHIEF MUST GET NATURAL JUSTICE

Army chief General V.K. Singh has filed a statutory complaint against the government ruling on his age.

General Singh wants Defence Minister A.K. Antony to consider his plea based on merits. The government recently decided that the army chief's age was May 10, 1950 and not 1951 as the records showed.

Sources told Headlines Today that General Singh decided to knock on Antony's doors as he was extremely disappointed with the ministry of defence's ruling on his age.

The army has not commented officially over the matter, but sources said its chief was not inclined towards the legal option. He wanted to exhaust all possibilities and satisfy himself about the MoD's order.

Sources said that depending on how the statutory complaint was handled, the legal option could not be ruled out. They said the army chief feels that the rejection of his plea could be interpreted by the rank and file that he had lost a battle against the establishment or that he was being dishonest in his plea.

The army chief appealed to Antony's fair judgement for a proper hearing in the matter and to be apprised fully of how the decision was finally made.