Total Pageviews

Monday, 12 January 2015

-‘ऐपत असलेले फुकटे भारतीय’ अभिजित वर्तक

आपल्या या भारतात ‘ऐपत असलेले फुकटे भारतीय’ जेवढे सापडतील, तेवढे जगाच्या पाठीवर कुठेही आढळणार नाहीत. खरोखर अनुदान, मदत, सरकारी निधी यासारख्या शब्दांना येथील गरीबच नव्हे, तर धनिक मंडळीही चटावली आहेत, नाहीतर ‘ऐपत असलेल्यांनी स्वत:हून गॅस सिलेंडरवरील अनुदान घेणे बंद करावे’, असे आवाहन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वारंवार करावेच लागले नसते. गरीब, मध्यमवर्गीय अथवा कनिष्ठ मध्यमवर्गीयांनी अनुदानित सिलेंडरचा लाभ घेतल्यास कुणाची फारशी हरकत असण्याचे कारण नाही. कारण आपल्या मर्यादित मिळकतीत त्यांनी दर महिन्याचे सिलेंडर बाजारभावाने खरेदी केल्यास त्यांचे बजेट कोलमडू शकते. नव्हे, ते कोलमडतेच. पण, राजकारणी, लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी, नोकरशाह, विविध राज्यांचे प्रथमश्रेणी अधिकारी, व्यावसायिक, उद्योगपती, व्यापारी, बडे डॉक्टर, अभियंता व अन्य क्षेत्रांतील धनाढ्य मंडळींनी अनुदानित सिलेंडर घेण्याचे काय कारण आहे? मात्र, सर्व गोष्टी स्वस्तात, शक्यतो फुकटातच पदरी पडाव्यात, अशी आपल्या भारतीयांची मानसिकता झाली आहे. खरेतर सरकारनेच हळूहळू अनुदानात कपात केली असती, तर त्याची एकदम झळ बसली नसती. अगदी पाकिस्तान आणि बांगलादेशातही गॅस सिलेंडरला अनुदान मिळत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आधीपासूनच अनुदान नसेल, तर लोक फारशी खळखळ करीत नाहीत. पण, एवढ्या वर्षांची अनुदानाची सवय एकदम कशी सुटणार. फुकटचे अनुदान कोण सोडणार, हा प्रश्‍नच आहे. भारतात स्वयंपाकाच्या गॅसचे १५ कोटी ५० लाख ग्राहक आहेत. प्रत्येक ग्राहकास वर्षाला १४.२ किलोग्रॅम वजनाचे १२ आणि ५ किलो वजनाचे ३४ सिलेंडर अनुदानित दराने मिळतात. १४.२ किलोच्या प्रत्येक सिलेंडरसाठी ५६८ रुपये अनुदान केंद्र सरकार देते. या अनुदानामुळे केंद्रावर ४६,४५८ कोटी रुपये एवढा वार्षिक बोजा पडतो. सरकारचा एवढा प्रचंड निधी जर अनुदानातच जाणार असेल, तर विकास प्रकल्प कसे मार्गी लागणार, विविध कामांसाठी पैसा कसा उभारणार, हा प्रश्‍नच आहे. अनेकजण या अनुदानाचा संबंध घोटाळ्याशी, भ्रष्टाचाराशी जोडतात. दूरसंचार वा खाण घोटाळा काही लाख कोटी रुपयांचा होता, त्यामानाने खर्ची होणारी अनुदानाची रक्कम नगण्य आहे, हा युक्तिवाद अतिशय धोकादायक आणि बुद्धिभेद करणारा आहे. सरकारी अनुदानाचा संबंध लोकांच्या आर्थिक परिस्थितीशी किंवा त्यांच्या क्रयशक्तीशी आहे. वर उल्लेख केलेली धनाढ्य मंडळी चैन करण्यासाठी व आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करतात. त्या तुलनेत सिलेंडरच्या अनुदानाची रक्कम त्यांच्यासाठी नगण्यच आहे. ‘व्हायब्रंट गुजरात’ नव्हे, भारत उद्योगवाढ आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी गांधीनगर येथे आयोजित ‘व्हायब्रंट गुजरात’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक विकासाला अधिक गती देणारी भूमिका अतिशय स्पष्टपणे आणि आत्मविश्‍वासाने मांडल्यामुळे देशात १.६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा पहिल्याच दिवशी झाली. लवचीक करप्रणाली, तसेच विश्‍वासार्ह, पारदर्शक आणि स्थिर धोरणांसह भारताला जागतिक उत्पादनाचे स्थान बनवू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यामुळे सुजुकी, रियो टिंटोसारख्या दिग्गज कंपन्यांनी, तसेच अंबानी, अदानी, बिर्ला यांच्यासारख्या नामवंत कंपन्यांनी देशात १.६ लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि सुमारे ५० हजार रोजगार निर्माण करण्याची ग्वाही दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ च्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत या उद्योगपतींनी वरीलप्रमाणे गुंतवणुकीची घोषणा केली आहे. दृढ इच्छाशक्ती, आत्मविश्‍वास आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा निर्धार या मोदींच्या विशेष गुणांमुळे देशी-विदेशी गुंतवणूकदार प्रभावित व आश्‍वस्त झालेत आणि म्हणूनच त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्याच परिषदेच्या पहिल्याच दिवशी एवढ्या प्रचंड गुंतवणुकीची घोषणा झाली, असे मत नामवंत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ही परिषद ‘व्हायब्रंट गुजरात’ नावाने असली आणि परिषदेची ही सातवी आवृत्ती असली तरीही याचा लाभ केवळ गुजरातला नव्हे, तर देशालाही मिळणार आहे, हे स्पष्ट आहे. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी यानिमित्त विविध देशी-विदेशी उद्योजकांशी संवाद साधून त्यांना आपापल्या राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा आलेख प्रभावीपणे मांडून व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे ठोस आश्‍वासन देऊन उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. देवेंद्र फडणवीस यांच्या या आवाहनलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, यामुळे राष्ट्राबरोबरच महाराष्ट्राचाही विकासरथ अधिक जोमाने पुढे धावणार आहे. ‘तुम्ही एक पाऊल पुढे टाकाल तर आम्ही तुमच्यासाठी दोन पावले पुढे चालत येऊ’ अशा शब्दात मोदींनी उद्योजकांना आश्‍वस्त केल्याने मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसह अदानी समूहाने सन एडिसनबरोबरच्या भागीदारीतून गुजरातमध्ये सोलर पार्क उभारण्यासाठी करार केला आहे. यातून २५ हजार कोटींची गुंतवणूक आणि २० हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ गुजरातप्रमाणेच अन्य प्रांतांनाही होणार असल्याने ही परिषद देशाच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे. २६ जानेवारीच्या बराक ओबामांच्या भारतभेटीच्या पार्श्‍वभूमीवर या घडामोडी देशाला आश्‍वस्त करणार्‍या आहेत. -

Sunday, 11 January 2015

#PK @AMIRKHAN & HINDU GURUS

#PK @AMIRKHAN & HINDU GURUS by François Gautier Many of my Hindu friends, intelligent, cultured people, whom I respect, have loved the film PK. This set me thinking: I know that most Hindus do not mind being made fun off and that their religion allows for near unlimited tolerance. But nevertheless, as a friend of the #Hindus, here are my arguments: 1) Obviously @amirkhan would have never dared making fun of Islam and its Prophet Mohamed. Not only Amir is a Muslim, who though he married a Hindu, brings up his kids as Muslims and goes to Mecca, but he also knows that there would have been all India riots against him and the cinemas that showed #PK. 2) Where does the tradition of making fun and running down Hindu Gurus originate? Not from Amir Khan, not from Bollywood, not even from Nehru – but from the British, who found that Hinduism was the biggest stumbling block to their conquering the hearts, bodies and minds of Indians. Had not Hindus survived the biggest Holocaust ever of our human history – that of the Islamic invasions and kept their faith? How to undermine Hindus? Macaulay and a few peers, such as the redoubtable Lord Curzon, found that the best way was to go after their gurus and demean them. As French historian Alain Danielou noted in his “Histoire de l’Inde”: “the British missionaries and the English Media kept on floating rumours in British controlled newspapers about Hindu gurus performing black magic, of financial fraud, of sexual scandals, etc”. Has anything changed today? Today those who attack Hindu gurus, are just blindly following like puppets a trend set by the British, without understanding what they are doing. 3) What is the truth about Hindu Gurus? The majority of Hindu gurus I have met in 45 years in India are all genuine. I remember how Osho (formerly Rajneesh) was made fun of in the Indian Press, his Rolls Royces, his sex affairs, how he was imprisoned in the States, etc. It’s only today when you read his books or listen to his tapes, that you understand how deep the guy was. There is always talk of castes abuses in India by western Indologists, but look at Amrita Anandamayi @ammachimes, from Kerala, who comes from the lowest caste possible and is illiterate: all kind of Brahmins and upper caste Hindus have been bowing down at her feet for decades, she has built one of the most modern hospitals in India, schools, a full fledged university and keeps radiating love around the world. So much trash has been poured on Satya Sai Baba by the Indian Media, but whoever met him, could not help feeling that he or she was in the presence of something greater, and unexplained. Swami Ramdev is a genuine guru, who has millions of disciples, yet the Congress maligned him repeatedly and even imprisoned him, albeit briefly. Many of our friends, intellectual people, think that Sri Sri Ravi Shankar is a ‘commercial' guru. What is the truth? @SriSri is the most selfless person I know: his whole life has been spent doing sewa, he has so many charity projects, including a remarkable university in Orissa, that he is always stretched for money. He himself lives in a simple cottage and uses an ordinary Innova. He has helped countless people, from naxalites to Kashmiris and even recently made a dangerous trip to Iraq to meet the persecuted Yazidis. The man deserves the Novel Peace Prize, because he does a hundred times more than what @Kailash Satyarthi does. 4) If you have an enemy, wish him to be a guru. There is no tougher job in the world, you never have a moment for yourself, you have to give something all the time, you sleep little, you have no privacy, people chase you up to your bedroom and ask the most ridiculous things: about their daughters’ marriage, sons exams, love life… Todays Hindu gurus are thrown into jails at the least accusation and stay there, while mullahs who preach secessions are allowed to remain scot free and corrupt politicians who have looted the country of thousands of crores, like Raja or Karunanidhi’s daughter, only spend a few months in jail. In conclusion, it is wrong to attack Hindu Gurus. The tradition of Gurudom is ancient and revered in India, it has worked for millenniums and it still does today. There may be a few rotten apples, but on the whole 90% of the gurus in India, big and small, are genuine and do God’s work. By attacking the institution of Gurudom, Amir Khan is attacking something very sacred that is dear to a billion of Hindus. Behind Amir Khan the secular friendly guy, there is a hostile Sunni Muslim. THESE ATTACKS AGAINST HINDU GURUS HAVE GOT TO STOP!

A tribute to Hav Abdul Hamid - 1965 war HERO

A tribute to Hav Abdul Hamid - 1965 war. Image: Havildar Abdul Hamid won the Param Vir Chakra in the 1965 India-Pakistan War. The plaque announcing the location of his memorial near Amritsar. Photographs: Vijay Dandapani. A mere 60 kilometers separates the tiny village of Asal Uttar from the Harmandir Sahib, Sikhism's holiest shrine in Amritsar. The village itself is as unremarkable as the flat plains. Just a couple of kilometers short of it lies a memorial to India's military hero, Havildar Abdul Hamid. Details of his legendary and near superhuman acts of valour during the 1965 war and his legacy remains largely unsung. It was a trip down memory lane early last year that took me to Abdul Hamid's shrine, built and maintained largely by the Indian Army. September 10, 1965:-- Abdul Hamid died on this day,in the largest tank battle in post-second World War history at village Asal Uttar. In nearby Amritsar, it was another day of ferocious air to ground attacks by F-86 Sabresof Pakistan ( donated by America ) on the beleaguered Indian Air Force unit commanded by my father. The unit was an early warning radar station that supplied critical advance information of enemy air raids deep into Indian territory. As a child of nearly 8 years my memories of the daily onslaught revolve largely around the trench in the backyard of the family home in the cantonment area where we spent most of the day, our ears frequently battered by the sound of anti aircraft guns thundering at marauding enemy aircraft. Although fierce ground battles were being fought less than an hour away at Asal Uttar, I had no idea that we came within hours of being over-run by the Pakistani onslaught led by hundreds of redoubtable Patton tanks. ( American gift to Pakistan. ) Image: Vijay Dandapani at the military hero's grave. The day Abdul Hamid died, was when the largest tank battle in post-second World War history took place.The strategy that led to the defeat of the Pakistani advance was the brainchild of Brigadier Thomas Theograj and his two able deputies, Colonels Salim Caleb and Arun Vaidya, who lured the tank formation into a marshy trap. Abdul Hamid personally knocked out five tanks over two days, effectively derailing the enemy offensive. After the war, before India relinquished captured territory as required by the Tashkent Agreement, I managed to get relatively close to the spot of battle of Asal Uttar, when I accompanied my father on a visit to the captured town of Dograi, just outside Lahore. However, Abdul Hamid's memorial had not been built then and his deeds had not yet garnered national attention. Decades later, while going through the largely fragmented and contentious accounts of the war, I realised how much the nation owed this great son of India, and my entire family alive - thanks to him. I then decided to visit the scene of the battle in 1965 and landed on a foggy January morning last year in Amritsar and drove over to Asal Uttar. A brick red roadside plaque with the words 'Memorial of CQMH (Company Quarter Master Havildar) Abdul Hamid' announces the location of the memorial. Inside a walled-in area of a little over an acre of land, a pathway lined by shrubs and trees leads to the actual memorial that houses his grave. An inscription on a tablet solemnly attests to his having given his life defending 'his motherland.' Spurred by the visuals at the memorial, I sought to contact the family of the late Quarter Master. I found out that his widow, Rasoolan Bibi, lives near the Uttar Pradesh-Bihar border in Dulhapur village. I also put together a fund to help her out financially. Last October my wife and I made a trip to Dulhapur to see the war widow. Most of her affairs are handled by her young grandson, Jamil-Alam, a dapper young man who works for the railways, but is always available to take the frail yet sprightly lady outside the confines of her village on her not infrequent forays outside to see leaders including the President and prominent politicians. Image: Abdul Hamid's wife Rasoolan Bibi at her village of Dulhapur in Uttar Pradesh.The drive from Varanasi airport to Dulhapur is just over 70 km, but the poor condition of the road made it an arduous four hour long journey. The village, like in many other parts of UP, has Muslim enclaves, but Rasoolan Bibi lived in a mixed neighborhood in a modest two storeyed brick home with almost every neighbour aware of her hero husband's deeds. While sitting in her tiny living room with a large garlanded portrait of her husband and scores of photographs with national and state leaders, a striking fact emerged. This tiny, largely Muslim hamlet had sent many a son to fight for India after Partition including a younger brother of Abdul Hamid who fought in the 1971 war. While the latter proudly recounted his brother's valour to me, I had to pry out details of his own highly praiseworthy effort. On returning to New York, while reflecting on my childhood in the services where festivals of all religions were celebrated with equal vigour, I wondered if those inclusive mores still persist. The two major wars of 1965 and 1971 saw Muslim officers and men across ranks and services acquit themselves creditably in keeping with the traditions of the Indian armed forces, giving the lie to the false narrative advanced prior to Partition: That their careers were best advanced by moving to Pakistan. In the New Year, perhaps the best testament India and all Indians can offer to the memory of this brave soul is a renewed commitment that ensures Indians from all faiths are recognised for their contributions on the battle front as well as on main street

How to Answer the Paris Terror Attack-PARIS GUNMAN HOSTAGE TERROR

How to Answer the Paris Terror Attack Ayaan Hirsi Ali Jan. 7, 2015 -- After the horrific massacre Wednesday at the French weekly satirical magazine Charlie Hebdo, perhaps the West will finally put away its legion of useless tropes trying to deny the relationship between violence and radical Islam. This was not an attack by a mentally deranged, lone-wolf gunman. This was not an “un-Islamic” attack by a bunch of thugs—the perpetrators could be heard shouting that they were avenging the Prophet Muhammad. Nor was it spontaneous. It was planned to inflict maximum damage, during a staff meeting, with automatic weapons and a getaway plan. It was designed to sow terror, and in that it has worked. The West is duly terrified. But it should not be surprised. If there is a lesson to be drawn from such a grisly episode, it is that what we believe about Islam truly doesn’t matter. This type of violence, jihad, is what they, the Islamists, believe. There are numerous calls to violent jihad in the Quran. But the Quran is hardly alone. In too much of Islam, jihad is a thoroughly modern concept. The 20th-century jihad “bible,” and an animating work for many Islamist groups today, is “The Quranic Concept of War,” a book written in the mid-1970s by Pakistani Gen. S.K. Malik. He argues that because God, Allah, himself authored every word of the Quran, the rules of war contained in the Quran are of a higher caliber than the rules developed by mere mortals. In Malik’s analysis of Quranic strategy, the human soul—and not any physical battlefield—is the center of conflict. The key to victory, taught by Allah through the military campaigns of the Prophet Muhammad, is to strike at the soul of your enemy. And the best way to strike at your enemy’s soul is through terror. Terror, Malik writes, is “the point where the means and the end meet.” Terror, he adds, “is not a means of imposing decision upon the enemy; it is the decision we wish to impose.” Those responsible for the slaughter in Paris, just like the man who killed the Dutch filmmaker Theo van Gogh in 2004, are seeking to impose terror. And every time we give in to their vision of justified religious violence, we are giving them exactly what they want. In Islam, it is a grave sin to visually depict or in any way slander the Prophet Muhammad. Muslims are free to believe this, but why should such a prohibition be forced on nonbelievers? In the U.S., Mormons didn’t seek to impose the death penalty on those who wrote and produced “The Book of Mormon,” a satirical Broadway sendup of their faith. Islam, with 1,400 years of history and some 1.6 billion adherents, should be able to withstand a few cartoons by a French satirical magazine. But of course deadly responses to cartoons depicting Muhammad are nothing new in the age of jihad. Moreover, despite what the Quran may teach, not all sins can be considered equal. The West must insist that Muslims, particularly members of the Muslim diaspora, answer this question: What is more offensive to a believer—the murder, torture, enslavement and acts of war and terrorism being committed today in the name of Muhammad, or the production of drawings and films and books designed to mock the extremists and their vision of what Muhammad represents? To answer the late Gen. Malik, our soul in the West lies in our belief in freedom of conscience and freedom of expression. The freedom to express our concerns, the freedom to worship who we want, or not to worship at all—such freedoms are the soul of our civilization. And that is precisely where the Islamists have attacked us. Again. How we respond to this attack is of great consequence. If we take the position that we are dealing with a handful of murderous thugs with no connection to what they so vocally claim, then we are not answering them. We have to acknowledge that today’s Islamists are driven by a political ideology, an ideology embedded in the foundational texts of Islam. We can no longer pretend that it is possible to divorce actions from the ideals that inspire them. This would be a departure for the West, which too often has responded to jihadist violence with appeasement. We appease the Muslim heads of government who lobby us to censor our press, our universities, our history books, our school curricula. They appeal and we oblige. We appease leaders of Muslim organizations in our societies. They ask us not to link acts of violence to the religion of Islam because they tell us that theirs is a religion of peace, and we oblige. What do we get in return? Kalashnikovs in the heart of Paris. The more we oblige, the more we self-censor, the more we appease, the bolder the enemy gets. There can only be one answer to this hideous act of jihad against the staff of Charlie Hebdo. It is the obligation of the Western media and Western leaders, religious and lay, to protect the most basic rights of freedom of expression, whether in satire on any other form. The West must not appease, it must not be silenced. We must send a united message to the terrorists: Your violence cannot destroy our soul. Ms. Hirsi Ali, a fellow at the Harvard Kennedy School, is the author of “Infidel” (2007). Her latest book, “Heretic: The Case for a Muslim Reformation,” will be published in April by HarperCollins

Saturday, 10 January 2015

हा काय तमाशा चालला आहे?-संजय दत्त-कैद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट

हा काय तमाशा चालला आहे? काय तमाशा चालला आहे हा? नको असताना एका कैद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायला निघालेल्या इथल्या अधिकार्‍यांना, भ्रष्टाचारी कलमाडीला चहा-बिस्किटं पुरवताना लाज वाटत नाही अन् आता संजय दत्तने मागितलेली रजा मंजूर करण्याबाबतचा निर्णय घेण्याची घडीभराची फुरसत होत नाही. काय चाललंय् काय इथे? का म्हणून संजय दत्तवर दर दोन महिन्यांनी वेगवेगळ्या कारणांनी सुट्ट्यांची बरसात सुरू आहे? त्याने सुटीचा कालावधी वाढवून मागितला तर त्यावर निर्णय घ्यायला दिवस पुरत नाहीत कारागृहातल्या अधिकार्‍यांना? अन् तोही शहाणा, आपण दिलेल्या अर्जावर अद्याप निर्णयच झालेला नसल्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत कारागृहाच्या दाराशी येऊन परत निघून जातो? कोण, आहे कोण हा संजय दत्त? सीमेवर युद्ध लढणारा सैनिक, की थोर समाजसेवक? एखादा विचारवंत, की देशकार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलेला निरपेक्ष कार्यकर्ता? एखाद्या चित्रपटातील ‘गांधीगिरी’पलीकडे योगदान काय त्याचे समाजात? शेकडो मुंबईकरांचे बळी घेणार्‍या बॉम्बस्फोटाच्या घटनेतील एका आरोपीशी सलगी करणार्‍या आणि स्वत:च्या घरात शस्त्रं बाळगणार्‍या व्यक्तीवर कशाची बक्षिसं लुटवत निघाले आहेत प्रशासनातले अधिकारी? की त्याला झालेल्या शिक्षेचा कालावधी कारागृहाच्या बाहेरच संपविता यावा यासाठी जाणीवपूर्वक तजवीज करताहेत हे लोक? सार्‍या देशासमोर कायद्याची अशा प्रकारे खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला एकदाची कायमची सुट्टी तरी देऊन टाका! उगाच नाटकं तरी कशाला करायची त्याला शिक्षा सुनावल्याची अन् त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची? तत्कालीन खासदारांचा पोरगा, मग एका खासदाराचा भाऊ म्हटल्यावर सरकारी यंत्रणेकडून एवढ्या सवलती तर मिळायलाच हव्यात नाही का संजय दत्तला? मग दहशतवाद्यांशी संबंध जोपासले काय किंवा घरात शस्त्रं बाळगली काय, काय बिघडतं कुणाचं? इथे असो वा तिथे, अमेरिकेत असो वा मग पाकिस्तानात, सामान्य लोक काय शेकड्याने, किड्या-मुंग्यांसारखे मरतच असतात दररोज. त्यांची काय तमा बाळगत बसायचे? शेवटी बड्यांची बडी बडदास्त महत्त्वाची. त्यांनी त्यांच्या कामासाठी सादर केलेले अर्जही सरकार दरबारी हवे तेव्हा सापडतात, हवे तेव्हा हरवतात, हवे तेव्हा मंजूर होतात अन् त्यांना हवे तेव्हाच नामंजूरही होतात. इतरांच्या तुलनेत संजय दत्त हा व्हीआयपी आरोपी असल्याने त्याच्याबाबतीत सवलतींचा नुसता पाऊस बरसतोय् सध्या. ना त्याच्या सुट्ट्या मंजूर होण्यात अडचण, ना त्याला कारागृहातून घरी जाण्यात कुठली आडकाठी! खरंच भाग्यवंत कैदी ठरला आहे बघा संजय दत्त! गुन्हा करून, तो सिद्ध होऊनही शिक्षेच्या नावाखाली सुट्‌ट्या एन्जॉय करतोय् गडी. आधीच चौदा दिवसांच्या फर्लो रजेवर असलेल्या संजय दत्तला म्हणे तब्येतीच्या कारणावरून या रजेत आणखी वाढ करून हवी होती. तसा रीतसर अर्ज त्याने कारागृह प्रशासनाकडे सादर केला होता. पण, प्रशासनाकडून आपल्या या अर्जावर काय कारवाई झाली हे कळायच्या आतच त्याच्या फर्लोवरील रजेचा काळ संपत आल्याने, आता नाइलाजाने कारागृहात परत जावे लागणार म्हणून संजय दत्त नावाचा हा गुन्हेगार मुंबईवरून पुण्याच्या दिशेने निघाला. अगदी कारागृहाच्या दाराशी जाऊन पोहोचला. बघतो तर काय, आपल्या अर्जावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी अद्याप निर्णयच घेतलेला नसल्याची बाब त्यांच्या कानावर पडली. मग काय, हीच संधी साधून तो माघारी फिरला. अर्ज अद्याप नामंजूर झालेला नसल्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन... खरे तर सुटीच्या अर्जावर निर्णय झालेला नाही म्हणजे वाढीव सुटी अद्याप मंजूर झालेली नाही, एवढा त्याचा अर्थ स्पष्ट होता. म्हणजेच संजयची जागा आता बाहेर नाही तर जेलच्या आत आहे; निदान वाढीव सुटीचा अर्ज मंजूर होईपर्यंत तरी... ही बाब कारागृहातल्या हुशार, अनुभवी अधिकार्‍यांच्याही ध्यानात आली नाही. परिणामी त्यांनी दारात आलेल्या संजयला त्याच्या वकिलांच्या सल्ल्यानुसार घरी परत जाऊ दिले आणि मग अर्जावरील निर्णयाच्या विलंबासाठी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत आपसात शिमगा सुरू केला. आता संबंधित अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत निघाले आहेत. ज्या तब्येतीच्या कारणावरून संजय दत्तने सुटीचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती, त्याची म्हणे पडताळणी करण्याची जबाबदारी पुण्याच्या पोलिस उपमहानिरीक्षकांनी मुंबईतील अधिकार्‍यांवर टाकली होती. पण झालं काय की, मुंबईतल्या अधिकार्‍यांना ती सूचनाच मिळाली नाही. आता कितीही हुशार अन् कर्तव्यदक्ष असले, तरी मुंबईचे पोलिस स्वत:हून कशाला संजयच्या तब्येतीची शहानिशा करतील? त्यामुळे आता, ‘आम्ही सूचना दिली होती’ - ‘आम्हाला सूचना मिळाली नाही’ अशा आरोप-प्रत्यारोपांची टोलवाटोलवी पुणे आणि मुंबईतील पोलिस अधिकार्‍यांनी एकमेकांवर आरंभली आहे. या भांडणाचा ‘लाभ’ संजय दत्तला मिळाला आहेच. पण, त्यातून पोलिस विभागाच्या कामाच्या पद्धतीची लक्तरेही वेशीवर टांगली गेली आहे. गुन्हा सिद्ध झाला म्हणून कारागृहात शिक्षा भोगत असलेला एक संजय दत्त कायद्याची खिल्ली उडवत, प्रशासनाला खिशात ठेवून, वकिली डावपेच लढवत, न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेच्या आदेशाची पाऽऽर ऐसीतैशी करतो आणि हवालदिल झालेली सारी यंत्रणा मख्खपणे पाहत राहते? मोठ्या घरच्या लोकांकडून प्रशासनाची हेळसांड आणि कायदा पायदळी तुडविला जाणेच अपेक्षित असल्यागत कुठल्याही प्रत्युत्तराविना सारी यंत्रणा निपचित पडून राहते. या राज्यातल्या वेगवेगळ्या कारागृहांत तब्बल २७,७४० कैदी शिक्षा भोगताहेत. त्यांच्यापैकी ७५१ कैद्यांनी फर्लो वा पॅरोलवर रजा मिळावी म्हणून कारागृह प्रशासनाकडे आपापले अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जावर निर्णय न घेणारे अधिकारी, सुटी मंजूर करण्याबाबत संजय दत्तवर मात्र मेहरबान होतात. किमान बावीस महिन्यांची शिक्षा भोगून झाली असेल, तरच संचित रजा मंजूर होण्याचा नियम आहे. पण, बहुधा याहीबाबतीत संजय दत्त कमालीचा भाग्यवंत ठरला आहे. कारण त्याच्या अर्जापुढे जेल मॅन्युअल आणि कायद्यातील तरतुदीही कस्पटासमान लेखण्याची भूमिका अधिकारी घेऊ लागले आहेत. त्याला मिळणार्‍या अफलातून सोयी, सुविधांबाबत सरकारदरबारी तक्रारी दाखल झाल्या तरी अन् न्यायालयात याचिका दाखल झाली, तरी संजयचे सुट्या घेण्याचे प्रमाण कमी झाल्याचे ऐकिवात नाही की, त्यानंतर त्याला सुट्या मंजूर करणार्‍या जबाबदार अधिकार्‍यांच्या वर्तणुकीत आमूलाग्र बदल घडून आल्याचीही वार्ता नाही. सर्वदूर सारे काही ‘जैसे थे’ आहे. तोच गलथान कारभार, व्यवस्थेच्या पेकाटात लाथ मारण्याची तीच बेपर्वा वृत्ती... मुळात सुटीच्या कालावधीत वाढ करण्याच्या एका कैद्याच्या अर्जाची झालेली हेळसांड आणि त्यातून निर्माण झालेला घोळ आपल्या इथल्या कामाच्या ‘सरकारी‘ बाजाला साजेसा आहे. किती लीलया इथल्या फायली टेबलावरून हरवतात, अधिकार्‍यांनी एकमेकांना दिलेल्या सूचनांचा कसा बोजवारा उडतो अन् त्यातून व्यवस्थेचा कसा सत्यानाश होतो, हे या निमित्ताने दिसून आले आहे. एकीकडे निर्णय घेणारे अधिकारी ‘असे’, तर त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे त्याहून दीडशहाणे. सुटीचा अर्ज अद्याप मंजूर झालेला नाही म्हणजे सद्य:स्थितीत तो नामंजूर आहे, म्हणजेच या घडीला या आरोपीला बखुटं धरून आत टाकलं पाहिजे, एवढी साधी बाब त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या बड्या बड्या अधिकार्‍यांच्या लक्षात येत नाही आणि कारागृहाच्या दाराशी येऊन अधिकार्‍यांना वाकुल्या दाखवत एक आरोपी सहज माघारी निघून जातो, याला तमाशा नाही तर काय म्हणायचे? आता येरवडा कारागृहाचा धामणे नावाचा कुणी बडा अधिकारी यात दोषी दिसून आला आहे. त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश नुकतेच गृहराज्यमंत्र्यांनी दिले आहेत. आता या धामणेवर किती कडक कारवाई होते, हेच पहायचे

खुन्यांना बक्षीस जाहीर करणारे जल्लाद!-- दिलीप धारुरकर

खुन्यांना बक्षीस जाहीर करणारे जल्लाद! पॅरिसमधील व्यंग्यचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयात रक्ताचा सडा पडला. जिहादी आतंकवादाने मशीनगनमधून गोळ्या घालत दहा पत्रकारांना काही कळण्याच्या आत मारून टाकले. दोन सुरक्षारक्षक बळी पडले. मात्र, या भयंकर घटनेचा म्हणावा तेवढा तीव्र निषेध भारतात झाला नाही. एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने ऊठसूट गळे काढणारे आता तोंडाला सेक्युलर कुलूप लावून थंड बसले. दहा वर्षांपूर्वी काढलेले कार्टून त्यानंतर पाच वर्षांनी या साप्ताहिकाने पुन्हा छापले. त्याचा विरोध करण्यासाठी थेट माणसे मारण्याचाच मार्ग अवलंबिला गेला. ही मेलेेली माणसे साधी नव्हती. झुंझार पत्रकारिता करणारी होती. जीवनातील विसंगती शोधून त्यावर मार्मिक भाष्य करणारी होती. समाज हलविण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीमध्ये असते, हे तर सर्वमान्य आहे. मात्र, ज्यांच्या डोक्यात पंथवेड घुसलेले आहे त्यांना काय? त्यांच्या दृष्टीने त्यांचा पंथ सोडून अन्य पंथातील लोक काफरच! त्यांना जबरदस्तीने आपल्या मार्गावर आणणे किंवा न येतील तर त्यांना मारून टाकणे, इतकेच त्यांना माहीत. एकम् सत विप्रा बहु वदन्ति... असा संस्कार करणार्‍या किंवा आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति हे त्यांना काय माहीत. मात्र, हे सर्व माहीत असूनही भारतातील स्वत: विद्वान, विचारवंत, पुरोगामी म्हणवून घेणारी मंडळी आता गप्प आहेत. हिंदुत्वाचा काहीही विषय आला की ही मंडळी धर्माधिष्ठित राज्य स्थापन करायला हिंदुत्ववादी निघाले आहे, असे किंचाळत गोंधळ घालतात. मात्र, आता ते गप्प आहेत. पॅरिसच्या घटनेचा निषेध भारतातील प्रत्येकाने केला पाहिजे. अशी अपेक्षा होती की पत्रकारसंघ, एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे नाव घेत दूरान्वयाने हिंदुत्ववादी चळवळीतील संघटनांवर विनाकारण टीका करणारे आता निदान या घटनेचा निषेध करतील. मात्र, निषेधाचे फार कमी सूर उमटले. निषेध तर नाहीच. मात्र, घडले ते उलटेच! उत्तर प्रदेशातील तथाकथित सेक्युलर बहुजन समाज पक्षाचे एक माजी मंत्री याकूब कुरेशी या महाशयांनी या पत्रकारांना ठार मारणार्‍यांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जर कोणी या खुनी कृत्याची जबाबदारी घेईल तर म्हणे हे याकूब महाशय त्यांना ५१ कोटी रुपयांचे इनाम देतील. इतके पैसे या महाशयांकडे कसे आणि कोठून आले? या पैशाचा त्यांनी कर भरला आहे काय? ताबडतोब भारतातील आयकर खात्याने यांच्या मुसक्या बांधून याचा जाब विचारला पाहिजे. ही चौकशी होईल तेव्हा होईल. मात्र, याकूब महाशयांच्या या घोषणेनंतर पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणारे गप्प आहेत. पू. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची ऊठसूट भाषा करणारे आता चिडीचूप आहेत. एम. एफ. हुसैन नावाचे एक चित्रकार भारतात होऊन गेले. या महाशयांनी हिंदू देव-देवतांची नग्न चित्रे काढली होती. विशेषत: ज्यांना हिंदू श्रद्धेने विद्येची देवता मानतात त्या सरस्वतीचे या उर्मट आणि बिनडोक चित्रकाराने नग्न चित्र काढले होते. एका चित्रपट अभिनेत्रीला, मी आईच्या जागी मानतो, असे आधी विधान केले आणि नंतर या अभिनेत्रीवर बैलाकडून बलात्कार असे चित्र या नराधमाने काढले होते. आधी आई मानून नंतर स्वत:ला मैकबुल म्हणजे बैल अशी कल्पना करून त्या बैलाकडून त्या आई मानलेल्या महिलेवर बलात्काराचे चित्र काढणारी ही विकृतीच म्हटली पाहिजे. या माणसाच्या असल्या विकृत चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले तेव्हा ज्यांच्या मनात देव-देवतांबद्दल श्रद्धा आहे, आई या प्रतीकाबद्दल जिवापाड प्रेम आहे अशा काही जणांनी एम. एफ. हुसैन यांच्या या भुक्कड चित्रप्रदर्शनाचा विरोध केला. त्यावर हा देशद्रोही चित्रकार म्हणाला की, मी देश सोडून जाईन. इंग्रजांनी अंदमानच्या कराल दाढेत काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून अंधारकोठडीत टाकल्यानंतरही तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण असे गीत लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर कोणीकडे आणि हा चित्रांना विरोध होताच देश सोडून जाण्याची भाषा करणारा बेईमान, देशद्रोही कोणीकडे? वास्तविक याच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची मागणी करायला हवी होती. मात्र, या देशातील स्वत:ला बुद्धिवादी म्हणविणार्‍यांनी हुसेन याच्या या विकृत चित्रांना विरोध करणार्‍यांनाच शिव्यांची लाखोली वहायला सुरुवात केली. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गळे काढायला आणि मातम करायला सुरुवात झाली. काहीही संबंध नसताना या घटनेचा रा. स्व. संघ, विश्‍व हिंदू परिषदेशी संबंध लावत बंदी घालण्याची मागणी करण्यापर्यंत या दीडशहाण्या लोकांची मजल पोहोचली. अगदी तसाच प्रसंग आता घडतो आहे. काही लोकांनी दहा वर्षांपूर्वी काढलेल्या आणि आठ वर्षांपूर्वी पुनमुर्द्रण केलेल्या चित्राला विरोध करत बदला घेण्याची भाषा करत दहा पत्रकारांना ठार मारले. त्याबाबत हे अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाले तोंड लपवून बसले आहेत. या ठार मारणार्‍यांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा या देशातील एक मुडदेफरास करतो, तरीही त्यावर कोणी एक शब्द बोलायला तयार नाहीत. एरवी ऊठसूट भारतीय घटना, घटनेचे शिल्पकार पू. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत राजकारण करणार्‍या मायावती आपल्याच पक्षाचा एक माजी मंत्री पत्रकारांचे मुडदे पाडणार्‍यांना ५१ कोटीचे बक्षीस निर्लज्जपणे जाहीर करतो, तरीही गप्प बसल्या आहेत. या लोकांना महापुरुष फक्त स्वार्थासाठी हवे आहेत. राजकीय धुणी धुण्यासाठी आणि वैचारिक वैराचा कंड शमविण्यासाठी झुंडशाही करीत अभिव्यक्तिस्वातंत्र्यासारखे विषय फक्त किंचाळण्यासाठी हवे असतात की काय? एखाद्या साधू-संताने आपल्या आग्रहासाठी जर थोडी आक्रमक भाषा चुकून जरी वापरली, तर त्याचा दूरान्वयाने संबंध सगळ्या हिंदुत्ववादी चळवळीशी जोडत माफी मागा, असे ओरडण्यापासून सरकारने बंदी घालावी, अशी मागणी करण्यापर्यंत अनेक दिवस धिंगाणा घालणारे सगळे तमाम स्वयंघोषित पुरोगामी, विचारवंत, आजचा, कालचा आणि उद्याचा सवाल करणारे आता कोठे लपून बसले आहेत? याचा एकच अर्थ आहे. मानवता, सेक्युलॅरिजम, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, जगण्याचा हक्क, मानवी हक्क ही सगळी तत्त्वे यांना दुरून, ओढून, ताणून हिंदुत्ववादी चळवळीला शिव्या देण्यासाठीच फक्त हवी असतात. हम आह भी भरते है तो हो जाते हैं बदनाम वो कत्ल भी करते हैं पर चर्चा नहीं होती असा एक शेर आहे. हा शेर शब्दश: खरे करण्याचा चंग जणू या तमाम तथाकथित पुरोगामी, मल्टिकम्युनल लोकांनी बांधला आहे. माणसे मारणार्‍यांचा निषेध करायचा नाही, माणसे मारणार्‍यांना ५१ कोटीचे बक्षीस देण्याची घोषणा अत्यंत उर्मटपणे करणार्‍याच्या विरोधात एक शब्द काढायचा नाही. निरपराध लोकांचे गळे चिरणार्‍या नक्षलवाद्यांच्या विरोधात ब्र उच्चारायचा नाही. नक्षलवाद्यांचे समर्थन करत त्यांना बळ देणार्‍या बिनायक सेन सारख्यांना एखाद्या राज्यातील भाजपा सरकारने अटक केली, तर सगळ्या जगातून मानवी हक्काची ओरड करत दबाव आणायचा असले या कथित डाव्या, पुरोगामी, मल्टिकम्युनल लोकांचे चाळे आता लोकांनी ओळखले पाहिजेत. यांना रस्तोरस्ती, भेटतील तेथे अडवून जाब विचारला पाहिजे. यांना हातही न लावता यांच्याशी वैचारिक प्रश्‍न उपस्थित करत यांना यांच्या भूमिकेबाबत, भूमिका न घेण्याबाबत जाब विचारला पाहिजे. यापेक्षाही महत्त्वाचे हे की जगात मानवतेला काळिमा फासणारा, कोणताही मुलाहिजा न ठेवता सभ्यतेला धोका उत्पन्न करणारा जिहादी दहशतवाद नंगा नाच घालतो आहे. सिरियात, पेशावरमध्ये, पॅरिसमध्ये अगदी अंगावर शहारे आणणार्‍या, मानवतेला शरमेने मान खाली घालायला लावणार्‍या घटना एकामागून एक घडत आहेत. या लाजिरवाण्या घटनेतील आरोपींना बक्षिसे देण्याचे निर्लज्ज आणि किळसवाणे प्रकारही धडधडीतपणे समोर येत आहेत. सज्जनशक्तीने या सर्वांच्या विरोधात एकत्र येण्याची गरज आहे. ज्यांची मने संवेदनशील असतील, ज्यांचे माणूसपण जिवंत असेल, त्या प्रत्येकाने या मुडदेफरासांच्या विरोधात आता धीटपणाने अभिव्यक्त होण्याची गरज आहे.

दहशतवाद्यांपासून संरक्षण : प्रतिबंध आणि उपाय -ब्रिगेडियर हेमंत महाजन

दहशतवाद्यांपासून संरक्षण : प्रतिबंध आणि उपाय तारीख: 11 Jan 2015 00:55:41 राष्ट्ररक्षा मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्था, ब्रिटिश गुप्तचर संस्था आणि भारतीय गुप्तचर संस्था यांना होती, अशा प्रकारचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. माहिती असूनही आपल्याला हा हल्ला का थांबवता आला नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे अतिरेकी हल्ल्यांबाबतची ढोबळ स्वरूपातील माहिती गुप्तचर संस्था आपल्या सुरक्षा संस्थांना देत असतात. उदाहरणार्थ, २०१३ मध्ये १२० हून जास्त वेळा गुप्तचर यंत्रणांनी मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली होती. पण २०१३ मध्ये मुंबईवर एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. मंदिरांवर, रेल्वे स्टेशनवर वा इतर महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले होणार असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणा पुन्हा पुन्हा वर्तवत असतात. परंतु त्याबाबतची नेमकी आणि अचूक माहिती, वेळ दिली जात नाही. आज दहशतवाद्यांना मोठ्या शहरांमध्ये हल्ला करण्यासाठी लाखो टार्गेट मिळू शकतात. प्रश्‍न असा उद्भवतो की, अशा प्रकारच्या टार्गेटचे आपण रक्षण कसे करायचे? अचूक माहिती, गुप्तवार्ता मिळणे आवश्यक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या हल्ल्यांबाबतची अचूक माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळणे आवश्यक आहे. एखाद्या शहरात कुठेतरी, केव्हा तरी, कधीतरी हल्ला होणार आहे किंवा मुंबईवर समुद्रातून हल्ला होणार आहे, अशी गुप्तहेर माहिती मिळण्याऐवजी जर आपल्याला मुंबईच्या व्हीटी भागामध्ये उद्या सकाळी दहा वाजता दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची माहिती मिळाली तरच अशा प्रकारच्या हल्ल्यापासून आपल्याला सरंक्षण करता येते. जुजबी वा ढोबळ मानाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर या टार्गेटचे रक्षण करणे कठीण असते. नेमके हेच पेशावरमध्ये तहरीक-ए-तालिबानने केलेल्या हल्ल्याबाबत झाले. हा हल्ला पेशावरमध्ये सैनिकी भागात झाला आणि तोही लष्कराने चालवलेल्या एका शाळेवर. सैनिकी शाळाच जर असुरक्षित असतील तर बाकीच्या शाळांची सुरक्षा कशी असेल? आज कुठल्याही शहरामध्ये हजारो शाळा आहेत. यांना सुरक्षा कशी द्यायची हे आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व शाळांनी आपल्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु याबाबत नेमके काय करायला पाहिजे? पहिले शाळांभोवती कंपाऊंड भिंत बांधली पाहिजे. शाळेमध्ये प्रवेश करण्याकरिता एक किंवा दोन गेटच ठेवले आणि या प्रवेशद्वारांवर खाजगी सुरक्षा रक्षकांना नेमून येणार्‍या-जाणार्‍यांवर लक्ष ठेवले गेले तर शाळा सुरक्षित राहू शकतील. दुसरे आपल्याकडील शाळांचे स्थान, त्यांच्या भोवतीची गर्दी, वाहतुकीची गर्दी यांचा विचार करता अशा प्रकारचा हल्ला झाल्यास तो थांबवण्यासाठी पोलिस किंवा इतर सुरक्षा यंत्रणांना तिथे पोहोचण्यास बराच वेळ लागू शकतो. त्यामुळेच शाळेतील कर्मचार्‍यांना शाळेचे रक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. याशिवाय वयाने मोठे विद्यार्थी आणि इतर स्टाफ यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे. दोन प्रकारचे दशहतवादी हल्ले दशहतवादी हल्ले दोन प्रकारचे असतात. एक शाळा अथवा गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब ठेवणे अथवा २६/११ किंवा पेशावरप्रमाणे प्रत्यक्ष सशस्त्र दहशतवाद्यांनी येऊन गोळीबार करणे, हल्ला करणे. पहिल्या प्रकारात म्हणजे बॉम्ब ठेवण्याच्या प्रकाराला थोपवणे सोपे आहे. ते म्हणजे कोणती बेवारस वस्तू आढळल्यास तिला हात न लावता त्याबाबत तात्काळ पोलिसांंना कळवणे. पोलिसांची कारवाई संपेपर्यंत सगळ्यांना सुरक्षित अंतरावर हलवणे जरुरी आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी आणि सुटण्यापूर्वी पूर्ण परिसराचे निरीक्षण करून बेवारस वस्तू शोधणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्ष दहशतवाद्यांनी हल्ला जर केला तर त्यापासून कसे रक्षण करायचे? सुदैवाने २६/११ नंतर तरी भारतावर अशा प्रकारचे हल्ले झालेले नाहीत आणि होण्याची शक्यताही कमी आहे. तरीही असे जर हल्ले झाले तर त्यापासून रक्षण करण्यासाठी आत्मसंरक्षणाचे धडे हे सगळ्या सामान्य नागरिकांना आणि अशी मोठी मुले जे आत्मसंरक्षण करू शकतात त्यांना देणे गरजेचे आहे. दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण कुठल्याही दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचे तीन भाग आहेत. पहिले म्हणजे दहशतवादी हल्ला होण्याअगोदर आपल्याला काय करता येईल? किंवा दहशतवादी हल्ला होणार आहे अशी सूचना मिळाल्यानंतर त्या संस्थेला किंवा त्या शाळेला काय करता येईल? दुसरे म्हणजे ज्यावेळी दहशतवादी हल्ला सुरू असतो त्यावेळी काय करता येईल? आणि तिसरे म्हणजे दहशतवादी हल्ला संपल्यानंतर काय करायला पाहिजे ? हल्ला होण्यापूर्वी शाळेचे सुरक्षा कर्मचारी गेटवर अलर्ट असण्याची गरज आहे. तसेच घातपाताबाबतची सूचना मिळाल्यास शाळेची प्रवेशद्वारे तातडीने बंद करणे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला शाळेच्या आवारात प्रवेश देण्यापूर्वी प्रवेशपत्र पाहणे किंवा त्यांची ओळख पटवून घेणे असे करता येईल. असे केल्यामुळे शाळेमध्ये येणार्‍या अनोळखी लोकांची गर्दी कमी होईल. शाळेचा परिसर मोठा असल्यास एकाहून अधिक सुरक्षा रक्षकांच्या मदतीने पूर्ण परिसरावर निगराणी राखणे आवश्यक आहे. याशिवाय प्रत्येक शाळेमध्ये सर्वांत जवळच्या फायर ब्रिगेड, हॉस्पिटल, पोलिस स्टेशनचे टेलिफोन नंबर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शाळेजवळच्या व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेता येण्यासाठी त्यांचेही संपर्क क्रमांक शाळेच्या स्टाफकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे अकस्मात काही हल्ला झाला तर आपल्याला जी मदत आहे ती लवकरात लवकर शाळेकडे पोहोचू शकेल. दहशतवादी हल्ला झाल्यावर काय कराल? दहशतवादी हल्ला झाला आणि काही दशहशतवादी फायरिंग करून शाळांच्या आत घुसण्याचा प्रयत्न करत असतील तर काय करता येईल? पूर्ण शाळेमध्ये किंवा संस्थेमध्ये लाऊड स्पीकरवर हल्ल्याची सूचना देता येईल. लाऊड स्पीकरवरून किंवा पब्लिक ऍड्रेस सिस्टमवरून कृपया आपली क्लास रूम बंद करून शांतपणे बसून पुढच्या आदेशाची वाट पाहा अशी सूचना देता येईल. अलार्म सायरन वाजवता येईल. दहशतवादी रायफलने गोळीबार करतात किंवा एखादा हातगोळा फेकतात. हातगोळे फेकत असतील तर लगेच जमिनीवर आडवे पडून स्वत:चे रक्षण करावे किंवा बेंच, टेबल, भिंत अशा आडोशांमागे लपून स्वत:चे रक्षण करावे. जर फायरिंग सुरू असेल तर क्लास रूम बंद करून बेंचच्या किंवा टेबलच्या मागे लपून बसावे. शिक्षकांनी मुलांना धीर द्यावा. दुर्दैवाने, एखादा अतिरेकी समोरासमोर आला तर त्याचा मुकाबला कसा करावा याबाबत शाळेतील नववी-दहावी किंवा त्यापुढील वर्गातील मोठे विद्यार्थी किंवा स्टाफ यांना आत्मसंरक्षणाचे, तसेच काठी अथवा दांड्याचा वापर करून दहशतवाद्यांशी एक-दोन मिनिटे लढण्याचे शिक्षण दिलेले असणे गरजेचे आहे. काठीच्या साहाय्याने अथवा इतर मार्शल आर्ट्‌स प्रशिक्षणाने आत्मसंरक्षण कसे करावे याचा सराव असणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांवर पेपर स्प्रे, बेगोन स्प्रे, छोटे फायर/आग विझवणार्‍या एक्स्टिंग्युशर, तिखट वापरून स्वत:चा बचाव करता येईल. हा सराव शाळेमधल्या सगळ्या कर्मचार्‍यांना करणे सक्तीचे करता येईल. त्यामुळे हे कर्मचारी पोलिसांची किंवा इतर कमांडोंची मदत पोहोचेपर्यंत त्या भागाचे काही वेळ तरी संरक्षण करू शकतील. शाळेच्या सुरक्षा प्रमुखांनी दहशतवादी नेमके कुठे आहेत, त्यांची संख्या आणि शस्रे याची पूर्ण माहिती मोबाईलच्या साहाय्याने इतरांकडून गोळा करून आलेल्या पोलिसांना द्यावी व दहशतवादी घुसलेल्या इमारतीमध्ये लपून शिरण्याकरता रस्ते/वाटा दाखवण्याकरता मदत करावी. हल्ला झाल्यानंतर काय करावे? आता हल्ला होऊन गेल्यानंतर काय केले पाहिजे ते पाहूया. सर्वप्रथम हल्ल्यात जखमी झालेल्यांना त्वरित रुग्णालयात पोहोचवावे. परंतु, तोपर्यंत आवश्यक असणारे प्राथमिक उपचार कसे करायचे याबाबतची माहिती शाळेच्या कर्मचार्‍यांना असणे आवश्यक आहे. गोळीमुळे रक्त बाहेर येत असेल तर ते कसे थांबवायचे, बँडेजिंग कसे करायचे याचे प्रशिक्षण दिलेले असणे आवश्यक आहे. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की अशा दहशतवादी हल्ल्यांचे किंवा अशा धोक्यांचा अवाजवी बाऊ करणे गरजेचे नाही. कारण अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता ही फारच कमी आहे. पण तो होऊ नये, टाळला जावा आणि झालाच तर त्यांचा कडाडून मुकाबला करण्यासाठी आणि किमान जीवितहानी होण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. टीव्ही मीडियाकडून दहशतवादी हल्ल्यांना अतिरेकी महत्त्व देऊ नये. यामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण होते. शिवाय दहशतवाद्यांना आपला टीव्ही बघून आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या डावपेचांची व हालचालीची माहिती मिळते. हीच घोडचूक २६/११ ला झाली होती. व्हीआयपींना सुद्धा हल्ल्याच्या ठिकाणी यायला ७ दिवस तरी बंदी घातली पाहिजे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना आपले काम चांगल्या प्रकारे करता येईल. आत्मसंरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी देण्यात येणारे प्रशिक्षण दैनंदिन आयुष्यामध्ये आत्मसंरक्षण करण्यासाठीही नक्कीच उपयोगाचे ठरू शकते. घरात एखादा मोठा अपघात झाला, इमारत कोसळली, विजेचा धक्का बसला, कोणी बुडू लागले, कोणी उंचावरून पडून फ्रॅक्चर झाले असेल तर काय करता येईल तर अशा प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणे गरजेचे आहे. तसेच या सर्व गोष्टींचा सराव करणे आवश्यक आहे. त्यातून स्वत:चे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्याकरिता समर्थ बनता येईल. यासाठी गरज आहे ती अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची. अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक शाळेच्या किंवा कॉलेजच्या अभ्यासक्रमात सामील करायला पाहिजे. ज्यामुळे प्रत्येकच माणूस किंवा मुलगा/मुलगी स्वत:चे आत्मसंरक्षण काही वेळ करू शकेल. असे प्रशिक्षण घेतलेली मुले प्रौढ नागरिक बनतील, त्यावेळेस ते स्वत:चे आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यास अधिक सक्षम राहतील. पर्यायाने आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्टँडर्ड वाढण्याकरिता मदत होईल. सध्याच्या काळाची गरज अशी आहे की, प्रत्येकच नागरिक, प्रत्येकच मुलगा/मुलगी हा गुप्तहेर बनायला हवा, त्याला टेहाळणी कशी करायची याचे ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. तो एक सैनिक पण बनायला हवा. त्याला दहशतवादी, माओवादी कसा ओळखायचा याचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे. त्याने आपल्या पोलिसांचे कान आणि डोळे बनायला हवे. तसे झाले तर आपला समाज आणि देश जास्त सुरक्षित बनेल. परंतु प्रश्‍न असा उद्भवतो की ३६५ दिवस आपण जाग्रुत राहू शकतो का? कारण हल्ला हा कधीही, कुठल्याही दिवशी होऊ शकतो. - ९०९६७०१२५३

Monday, 5 January 2015

An army widow battles to bring dignity to families that lost their men in war

An army widow battles to bring dignity to families that lost their men in war By Tisha Srivastav Bangalore02 Jan 2015 Posted 03-Nov-2014 Vol 5 Issue 44When Subhashini Vasanth tried to go to the corporates in Bengaluru to fund-raise for a project with martyr wives, a certain response from an official she met in the UB (United Breweries) group shocked her. He asked her, “what will be the takeaway for us, can we serve beer at the function?” She walked away silently, thinking how little awareness there is in South India, of what sacrifices soldiers who die in combat make. Subhashini helps the wives of martyred jawans to face life with confidence and supports the education of their children It also made her determined to do something about it. Today, seven years after her husband Col Vasanth was killed in combat in Jammu & Kashmir, this has been a journey of the most unexpected twists and turns. She has now become a one woman AWWA of her own, that’s short for Army Wives Welfare Association. Not for herself, but for thirty widows of jawans from across rural Karnataka. But first a flashback. A Bangalore girl, a trained classical dancer, whose graduation degree was a mix of psychology, literature and journalism, Subhashini has lived in Sadashiv Nagar all her life. Of the fifteen years of her married life with Vasanth, 7 were spent apart, with him on field postings, where families visit for short periods. On July 31, 2007, Vasanth, who led the 9th Maratha Light Infantry laid down his life fighting armed militants who were trying to enter Indian territory in the Uri Sector of Kashmir. Within three months of his tragic demise she wrote and performed a play ‘The Silent Front’ about soldiers who die unsung in combat, and staged it in Delhi and Bangalore. “I was myself numb, shocked. It was a real emotional need to hold on to people sailing in the same boat, just to reassure myself that I was not the only one. “The urge was an instinctive reaching out to other families. Emotionally, this is a bag you carry in life, sometimes it gets heavier, sometimes lighter.” She opens up, as I listen silently. Subhashini with her martyr husband Col Vasanth As family and friends visited her, they started brainstorming on what she could do to really help. By January 2008, she collected donations, started a foundation - the Vasantharatna Foundation for Arts – in memory of her late husband, Karnataka’s only Ashoka Chakra awardee, and focussed on giving out educational scholarships for children of martyred jawans. She asked the Sainik Department in Karnataka for a list of families who had lost jawans in the state. The list she zeroed in was from the Kargil war onwards. It included 30 families in Belgaum, Bagalkot, Coorg and other parts of rural Karnataka. “I visited the martyr’s wives in their homes and I knew they needed utmost support and handholding,” she says. Next came an effort to organise cultural sensitization programmes as tribute to serving soldiers and solemnly celebrate martyrs in a civilian space. “Especially in the South of India, the ignorance about the army is deep, people are not really conscious of the services, there is no sense of kinship,” she says ruefully. The response to the shows was very good as long as people didn’t have to pay for tickets, she adds. But she had to fight a different battle with the state government. The Central Government honoured her deceased husband with the Ashoka Chakra award that came with a medal, citation and a specified amount that got added to his pension. However, Vasanth’s home state Karnataka went by a Government of Mysore order, which offered a minimum of a one-time cash award, an annual amount and/or land to live on. The State government sent Subhashini a cheque of Rs 20000, sanctioned an annual amount of Rs 800, and a figure just crossing Rs 1 lakh to buy land in Bangalore. She returned it pointing out that the state was still using 1971 wartime compensation amounts in 2014. By this time, Haryana and Punjab offered Rs 25 lakh to their Ashoka Chakra awardees. A back and forth battle resulted in her being given a government land grant of five acres near Nandi Hills, which was already encroached before it reached her. A trained classical dancer, Subhashini staged a play that she wrote on soldiers who die unsung in combat The state government also informed her that in response to her question, the next Ashoka Chakra awardee will be given a lump sum of Rs 5 lakh, but this would not apply retrospectively in her case. From her own experience she grasped that legal and financial help was crucial for the wives of jawans. With Pegasus Institute, she organized a three day camp for these women on Bangalore’s outskirts where financial, legal, psychological advice was turned into active modules. When Captain Ravi of Pegasus asked her what her goal was for them, she said, “Self-Esteem. Basically, women are still tuned to clean, cook and sew and look after your husband’s home, this is taught to be both your world view and your role definition, especially in the army. “When you lose your significant other, that role is partially gone. What can she do? It hits self-esteem. But there are immediate realities one needs to put a focus and learn to move on. The transition needs to be supported. I felt there was a vacuum there.” But an unexpected road block was that all the ladies who had received the educational scholarships chickened out last minute from the camp. They had not travelled alone ever. Subhashini had put a condition. “You will have to travel un-chaperoned by your family and bring your kids.” Left with no choice, they came, and were received at the railway station. The camp was complete with a counsellor, financial and legal advice, Bonfire, singing and dancing, English communication for the children. Games and bonding. The women had never been allowed to have fun. They opened up and shared how the only time they had been invited for functions in their own town or village was as the martyr’s mannequin. Subhashini with the wives of martyred jawans This felt like the first time someone had thought of them as individuals, as human beings, since 1999. The next camp happened in Belgaum and by the time you read this, a film will be out on these women. You can see how a 7th standard pass in Jamkhandi, near Belgaum whose husband was martyred, finished her education and is now a principal in a local government school. How these women have been handheld to face up to the social stigma of never being invited for auspicious functions, of learning to laugh and dress up. Of learning to live, let go and move on. An ongoing project is to send gifts on their birthdays as well as their child’s. A woman’s sensitive touch on this journey of finding a new identity. “What we are looking at now is for these 30 women to be the change-makers who would help othe - See more at: http://www.theweekendleader.com/Heroism/2033/martyr%E2%80%99s-wife.html#sthash.2L0Y9PwC.dpuf

Pakistan boat expolsion

पोरबंदरपासून ३६५ किमी. दूर अंतरापर्यंत या बोटी सापडल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत.भारतीय तटरक्षक दलाला ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८.३0 वाजता दोन बोटी भारतीय सीमेत संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्या. त्या वेळी त्यांना अडवण्याचा प्रय▪केला असता एका बोटीतील चार लोकांनी बोटीतील स्फोटके पेटवून दिली आणि ती बोट पाण्यात बुडाली. त्याच वेळी त्यावरील लोक पाकिस्तानी सेना आणि पाकिस्तानी तटरक्षक दलाशी सलग संभाषण करत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार घातपाताचाच होता, हे आता समोर येऊ लागले आहे. गुजरातमध्ये अप्रवासी भारतीय आणि व्हायब्रंट गुजरातसारख्या मोठय़ा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच २६ जानेवारी रोजी होणार्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना पुन्हा आपल्या कारवाया करू शकतात, त्याबाबत या अगोदरच सूचना मिळालेल्या आहेत. मात्र, २६/११ प्रमाणेच पुन्हा एकदा १/१चा दहशतवादी हल्ला करण्याचा मनसुबा तर नव्हता ना? असा प्रश्न या घुसखोरी करणार्या बोटींना पाहून निर्माण होतो. तटरक्षक दलाच्या सावधगिरीमुळेच या बोटींतील लोकांनी स्फोटकांना आग लावली. जर त्यांनी नजर चुकून भारतात हे दहशतवादी घुसले असते तर कदाचित २६/११ सारखी अप्रिय घटना घडली असती. पाकिस्तानने मात्र आपली 'तो मी नव्हेच'ची भूमिका कायम ठेवली आहे. भारत आपल्याला बदनाम करण्यासाठीच हे सारे करत आहे, अशा चोराच्या उलट्या बोंबा मारत आहे. मात्र, तटरक्षक दलाला ठोस असे पुरावे मिळाले आहेत. त्या बोटीवरील लोक नेहमीचे मच्छीमार वाटत नव्हते. जर ते मच्छीमार होते, तर स्फोटके घेऊन कुठे चालले होते? असा प्रश्नही त्यामुळे उभा राहत आहे. खरे तर आज वेगवेगळी तस्करी समुद्रमार्गे होत असते. कदाचित त्याचाही हा एक भाग असू शकेल, असा अंदाज होता. मात्र, आता तटरक्षक दलाने त्याबाबत अधिक माहिती देताना आता दहशतवादी संघटनांचेच हे काम असू शकते, अशी शंका बळावली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना त्यासाठी तत्पर आहेत, असे त्यांच्या नेत्यांकडून झालेल्या वेळोवेळी वक्तव्यामुळे भारतात काही तरी अघटित घडू शकेल, अशी भीती अगोदरच होती. भारतात घुसण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांना समुद्र मार्ग सोपा पडतो. गुजरातच्या पोरबंदरपासून ३६५ किमी. दूर अंतरापर्यंत या बोटी सापडल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. खरे तर २६/११ नंतर आपल्याला समुद्रकिनार्यावरची गस्त वाढवणे गरजेचे होती. आता सहा वर्षांनंतरही जर पाकिस्तानी दहशतवादी तसा प्रय▪जरी करत असतील तर आपल्याला विचार करण्याची वेळ आली आहे. सुरक्षेच्या बाबतीत थोडीही चूक उपयोगाची नाही. पाकिस्तान सीमेवर दररोजच गोळीबार करत आहेत. त्यात नाहक सर्वसामान्य नागरिकांचाही बळी जात आहे. आपल्याला आता गुप्तचर संघटना अधिक बळकट करायला हवी आहे. आपल्या गुप्तचर संघटनांनी यापूर्वीच समुद्रमार्गे दहशतवादी भारतात घुसखोरी करू शकतात, असा इशारा दिला आहे. जर खरेच हा दहशतवाद्यांचा हल्ल्यासाठीच प्रय▪होता.. तर भारताला आता सदैव सावध राहायला हवे. पाकच्या मनसुब्याबाबत आपल्याला कधीही संशय वाटणार नाही, असे कधीच होणार नाही आणि विसंबूनही राहू नये. कारण त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे, हे काही सांगायला नको. आपल्याला मात्र प्रत्येकातला पोलीस जागा ठेवावा लागणार आहे.

Sunday, 4 January 2015

गुप्तहेर संघटनांचे राष्ट्रीय सुरक्षेत योगदान -MUST READ

गुप्तहेर संघटनांचे राष्ट्रीय सुरक्षेत योगदान -TARUN BHARAT तारीख: 04 Jan 2015 01:03:14 सार्वभौम राष्ट्रापुढे अखंडत्व व सुरक्षा अबाधित ठेवण्याचे मुख्य आव्हान असते, नव्हे, ते त्यांचे आद्य कर्तव्यच आहे. अनेकदा राष्ट्रहित जपणे परंपरागत मार्गाने उदाहरणार्थ- राजकीय, आर्थिक, कूटनीतिक वा सैनिकी कृतीने शक्य होत नाही. यास्तव कुणाला सुगावा न लागता गुप्तपणे मारक व प्रतिकारात्मक क्षमता प्राप्त करावी लागते. अशी प्राप्त केलेली शक्ती सतत वृद्धिंगत करून उच्चस्तरावर सज्ज ठेवणे अनिवार्य ठरते. असे करताना फक्त गुप्त माहिती प्राप्त करणे व संकलित करणे इतके सीमित उद्दिष्ट नसते. जी राष्ट्रे शत्रूंनी वेढलेली आहेत अशांना तर अशी क्षमता सतत तत्पर ठेवावी लागते. काही देश अशी क्षमता त्यांच्याकडे असल्याचे उघडपणे मान्य करतात, पण तपशील देत नाहीत. अन्य काही देश अशी क्षमता त्यांच्याकडे असल्याचे मान्य करत नाहीत. ‘चाणक्यनीती’प्रमाणे राष्ट्रावर चार प्रकारची आक्रमणे, संकटे येतात- १) बाहेरून आलेले आक्रमण- ज्याला बाहेरून प्रेरित केले जाते. उदा. पाकिस्तान व चीनचे आक्रमण. २) बाहेरून आलेले आक्रमण- ज्याची प्रेरणा देशांतर्गत आहे. उदा. काश्मीरमधील आतंकवाद. ३) देशांतर्गत विपात्ती- ज्याची प्रेरणा बाहेरची आहे. उदा. ईशान्य भारतातील फुटीरवाद. ४) आंतरिक विपत्ती- ज्याची कारणेही देशांतर्गत आहेत उदा. नक्षलवाद. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशात दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाखाली ‘आय. बी.’ नावाची गुप्तहेर संघटना कार्यरत होती. या संघटनेकडे मारक व प्रतिकारात्मक शक्ती मर्यादित होती. या संघटनेने तत्कालीन पूर्व-पाकिस्तान व ईशान्य भारतात आयएसआयचा मुकाबला करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्याकडे असा गैरसमज आहे की, आयएसआयने १९८९ पासून काश्मिरात देशविघातक व दहशतवादी कारवाया सुरू केल्या. वस्तुस्थिती अशी आहे की, आयएसआयने याची सुरुवात, १९५६ मध्ये नागा बंडखोर फिजो व त्याच्या अनुयायांना प्रशिक्षित करून केली. तत्कालीन पूर्व-पाकिस्तानातील चितगाव येथे प्रशिक्षण छावण्या उघडून बंडखोरांना उत्तर बर्मामार्गे चीनमधे पाठविण्यास मदत केली. १९६० सालापासून मिझो बंडखोर लाल डेंगा व त्याच्या समर्थकांना आश्रय देऊन मदत करण्याचा उपद्व्याप केला. सन १९६२ चे चीनबरोबरील युद्ध, १९६५ सालचे पाकिस्तानबरोबरील युद्ध तसेच आयएसआयचा पूर्व-पाकिस्तान व ईशान्य भारतातील प्रभाव लक्षात घेता सक्षम गुप्तहेर संघटनेची गरज भासू लागली. देशाबाहेरील शत्रूंकडील गुप्त माहिती, तयारी, क्षमता, व्यूहरचना इ.ची माहिती प्राप्त करून आपले धोरण आखण्यास्तव अशी संघटना सहायक ठरू शकेल, असे प्रकर्षाने वाटू लागले. यामुळे २१ सप्टेंबर १९६८ रोजी रॉ म्हणजेच ‘रीसर्च ऍण्ड ऍनॅलेटिकल विंग’ नामक संस्थेची स्थापना करण्यात आली. याआधीच्या गुप्तहेर संघटनांनी केलेल्या कारवाईमुळे नागालॅण्ड व मिझोरममधे बर्याच प्रमाणात शांतता प्रस्तापित करण्यात आली. १९६२ च्या युद्धाअगोदर गुप्तहेरांनी उत्तर बर्मातील पहाडी भागात असलेल्या कांचीन प्रांत व लगतच्या चीनमधील युनान प्रांतात अचानक खेचरांच्या संख्येत वाढ झाल्याची सूचना गुप्तहेरांनी दिल्लीला कळविली होती. युद्धानंतर असे लक्षात आले की, चिनी सैनिक व त्यांचे गुप्तहेर यावरून आपल्या हद्दीत शिरून मोर्चेबंदी केली होती. या सूचनेकडे दिल्लीस्थित योजना व नीतिनिर्धारण करणार्यांनी दुर्लक्ष केल्याने आपण चीनकडून दारुण पराभव ओढवून घेतला. (संदर्भ काव बॉइज ऑफ रॉ- ले. बी. रामन्- पृ. क्र. १७) १९५२ साली चीन, अक्साई चीन भागात रस्ता बांधत असल्याची माहिती तेव्हाचे आय. बी. प्रमुख भोलानाथ मुलिक यांनी सरकारला दिल्याचा दावा केला होता. याकडे कानाडोळा केल्याने चीनने या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले व भारताला हा भूभाग गमवावा लागला. (संदर्भ दि लॉग रोड टु सियाचीन ले.-कुणाल वर्मा व राजीव विलियम्स, पृ. क्र. ८३) वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यावेळच्या संघटनांचे श्रेय न नाकारताही अतिशय शक्तिशाली संघटनेची देशास नितान्त गरज होती. आपल्या पौराणिक ग्रंथात हेरांची आवश्यकता व महत्त्व याबाबत सखोल व विपुल अंगाने लिखाण झाल्याचे आढळते. १) ऋग्वेद- शासनसंस्थेत महत्त्वाची कामगिरी बजावणारे हेर वेदकाळापासून आढळतात. इंद्राचा पुरोहित असलेल्या बृहस्पतीच्या गायी पणिनीने चोरून एका विशिष्ट ठिकाणी बंदिस्त केल्या होत्या. इंद्राच्या सांगण्यावरून सरमा नावाच्या कुत्रीने त्यांचा शोध लावला. असा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. (१०-१०८) याशिवाय ऋग्वेदात अन्यत्रही या धेनूशोधनाचे विपुल उल्लेख आहेत. २) रामायण- राक्षसांकडे हेरांचा स्वतंत्र विभागच होता, असे दिसते. लक्ष्मणाकडून विद्रूप झालेली शूर्पणखा रावणाच्या दरबारात जाऊन त्याला मर्मभेदक शब्दांनी बोलली. तिचे ते बोलणे म्हणजे एकप्रकारची हेरकथाच आहे. सीताहरणानंतर रावणाने रामाच्या हालचालीची माहिती कळविण्यासाठी जनस्थानात आठ राक्षस हेरांची नियुक्ती केली होती. राम आणि सुग्रीव यांच्यात फूट पाडण्यासाठी रावणाने शुक्राची नियुक्ती केली होती. (वा. रा., युद्ध-२०) तसेच वानरसेनेचे बलाबल जाणण्यासाठी रावणाने शुक्र, सारण, शार्दुल यांच्या नेतृत्वाखाली अनेक जासूस पाठविले होते. वानरांमधेही गुप्तचर होते. राम, सुग्रीव यांच्यातील मैत्रीची वार्ता हेरांनीच अंगदाला सांगितली होती. (वा. रा., किष्किंधा-१५) हनुमानाला तर हेरांमधील आदर्श असे म्हटले पाहिजे.) ३) महाभारत- महाभारताच्या काळात हेरांचे महत्त्व खूप वाढले होते असे दिसते. पांडवांचा वनवास संपला आणि त्यांचा अज्ञातवास सुरू झाला. त्या काळात त्यांचा शोध लागावा म्हणून दुर्योधनाने हेरांचे जाळे पसरले होते. हेर कुठे असावे, यासंबंधाचे विवेचन करताना महाभारतात असे म्हटले आहे की, स्वराष्ट्रात व शत्रुराष्ट्रात न ओळखता येणारे हेर नेमावे. (शांति- १४०-४०) हेरांच्या योग्यतेसंबंधी काही मानदंड महाभारतात आले आहेत. हेर परचित्त परीक्षक व बुद्धिमान असावा. तहान, भूक व कष्ट सहन करण्याची शक्ती त्यांच्या अंगी असावी. प्रसंगी त्याला मुका. बहिरा, आंधळा इ. विविध रूपे वठविता आली पाहिजेत. शुक्रनीतिकार सांगतात की, हेर इंगित जाणणारा म्हणजे अंत:करणाचा ठाव घेणारा, माणसाची चर्या आणि हालचाल पाहून अचूक निदान करणारा व बुद्धिमान असावा. तो बोलण्यात चतुर असावा. देश, काल परिस्थितीचे ज्ञान त्याला अचूक असायला हवे. स्वामिनिष्ठा हेरांचा फार मोठा गुण आहे. शत्रुसैन्याच्या शिबिरात वावरणार्या हेरांना प्रसंगी प्राणाचे मोल देऊनही हा गुण टिकवावा लागतो, अन्यथा सारे राष्ट्र उद्ध्वस्त होण्याची भीती असते. या अनुषंगाने खालील उदा. उद्धृत करणे सयुक्तिक ठरेल, असे वाटते. बारा-तेरा वर्षांपूर्वी पाकिस्तानने भारताच्या रूपलाल नामक हेरास मुक्त करून भारताच्या सुपूर्द केले. (अर्थात भारत सरकारने परिपाठीप्रमाणे तो हेर असल्याचा इन्कार केला.) मुक्ततेच्या आधी २८ वर्षे रूपलाल यांनी पाकिस्तानी तुरुंगात क्रूर अत्याचार व हालअपेष्टा भोगल्या होत्या. टीव्ही अँकर बरखा दत्त यांनी घेतलेल्या मुलाखतीत, आपणात इतकी वर्षे अत्याचार सहन करण्याची शक्ती कुठून आली? अशी विचारणा केली. यावर रूपलाल यांनी दिलेले उत्तर स्तिमित करणारे आहे. त्यांनी सांगितले की, ‘‘भगवद्गीता मुखोद्गत असल्याने नेमाने ते त्याचे पठन करीत. यामुळे अत्याचार सहन करण्याचे व संतुलन कायम राखण्याचे बळ प्राप्त झाले.’’ ४) कौटिल्यनीती- कौटिल्याने आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात सांगितलेले हेरांचे प्रकार आणि त्यांची कामे याचा गोषवारा पुढीलप्रमाणे आहे- क) कापटिक- दुसर्यांची इंगिते जाणणारा प्रौढ विद्यार्थी. मंत्र्याने याला मुबलक पैसा व प्रतिष्ठा द्यावी. ख) उदास्थित : प्रथम संन्यास स्वीकारून नंतर गृहस्थाश्रमात येणारा. याने भटक्या साधूंना-संन्याशांना अन्न, वस्त्रे व निवारा देऊन आपल्यासारख्या हेरांची निर्मिती करावी. ग) गृहपतिक- बाह्यत: शेती करून गृहस्थजीवन जगणारा, पण गुप्तचराचे काम करणारा. घ) वैदेहक- ज्याचा व्यापार पूर्णपणे बसलेला आहे, असा व्यापारी दुकान थाटून हेराचे काम करतो. च) तापस वेशधारी- संपूर्ण मुंडन केलेला अथवा जटा वाढविलेला, पण वैराग्यशील नसलेला साधू. छ) सत्री- ज्यांना कोणीही नातेवाईक नाहीत पण ज्यांचे पोषण करणे आवश्यक आहे असे. तसेच भविष्य सांगणारे, जादूटोणा, वशीकरण, शकुनविद्या इ. ज्ञान असणारे लोक सत्री नावाने ओळखावे. ज) तीक्ष्ण- ज्यांना स्वत:च्या जीविताचा विचार नसतो आणि जे केवळ पैशासाठी हत्ती वा कोणत्याही क्रूर प्राण्याबरोबर टक्कर द्यायला तयार असतात त्यांना तीक्ष्ण हे नाव आहे. झ) रसद- गुप्तपणे विषप्रयोगाची कामे करणारा हेरवर्ग या नावाने ओळखला जातो. हे लोक निष्ठुर व स्नेहशून्य असतात. ५) शिवनीती- हेरांचे माहात्म्य छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगल्याप्रकारे जाणले होते. त्यांचे हेरखाते अत्यंत कार्यक्षम होते. उत्तरेकडील मुगल साम्राज्याप्रमाणेच दक्षिणेतील सर्व राज्यांतही त्यांचे हेर सतत संचार करीत असत. हेरांकडून शत्रूची संपूर्ण माहिती मिळविल्यानंतरच त्यांनी आपल्या सर्व स्वार्या सुरू केल्या. त्यांच्या या खात्याचा गौरव करताना एका समकालीन पाश्चात्त्य लेखकाने म्हटले आहे, ‘‘हा राजा आपल्या हेरांना भरपूर वेतन देत असे व त्यामुळे हे हेर शिवाजीस नक्की बातमी देत असत व त्यायोगे शिवाजीस यश मिळायला सोपे जात असे. पैसा देऊन मित्र कसे मिळवावे, हे शिवाजी उत्तम प्रकारे जाणत होते. हे मित्र त्यांना प्रत्येक तासाला वार्ता पुरवीत होते.’’ अफजल खानाच्या जावळीभेटीच्या प्रसंगी त्यांनी खानाच्या हालचालीची माहिती पुरविण्यासाठी नानाजी प्रभू मुसेखोरकर यास नेमले होते. तो दररोज रात्री फकिराच्या वेशात खानाच्या छावणीत भिक्षा मागत असे व तिथल्या सर्व खलबतांची माहिती महाराजांना पुरवीत असे. मुंबईतील इंग्रजांची माहिती काढण्यासाठी सुंदरजी प्रभू नामक हेराची महाराजांनी नेमणूक केली होत. बहिर्जी नाईक हा तर त्यांचा प्रसिद्ध हेर होता! बसूरच्या स्वारीत हेरांनी पुरविलेल्या माहितीप्रमाणे लूट मिळाली नाही म्हणून व खोटी वार्ता दिली म्हणून महाराजांनी एका हेराला ठार केले होते. हेरखाते हा राज्ययंत्रणेचा एक अपरिहार्य भाग आहे. (भा. संस्कृतिकोश- खंड १०) तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना पूर्णकालीन दुसरी सुरक्षा सेवा असावी, असे प्रकर्षाने जाणवल्याने १९६८ साली ‘रॉ’ची स्थापना केली. आय. बी.चे तत्कालीन उपसंचालक रामेश्वरनाथ काव यांनी नवीन संस्थेची ब्ल्यू प्रिंट सादर केली. त्यांचीच ‘रॉ’चे पहिले प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. ‘रॉ’ने आपले काम सुरवातीला मुख्य संस्थेची शाखा म्हणून २५० कर्मचार्यांबरोबर सुरू केले. ‘रॉ’ची स्थापना झाल्याच्या चार वर्षांच्या आत बांगला देश मुक्त करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. आतापर्यंत ‘रॉ’च्या नावे खालील यशस्वी मोहिमांची नोंद आहे : १) बांगलादेश-मुक्तीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. पाकिस्तान ३ डिसेंबर १९७१ रोजी भारताच्या अनेक विमानतळांवर हल्ला करणार, ही गुप्त माहिती ‘रॉ’ने सरकारला अगोदरच दिली होती. त्यामुळे आपले वायुदल हाय अलर्टवर ठेवून आपल्या विमानांचे व धावपट्ट्यांचे रक्षण करता आले. २) सिक्किमचा भारतात विलय १६ मे १९७५ रोजी झाला. या प्रक्रियेत ‘रॉ’ने मोलाची कामगिरी बजावली. ३) पाकिस्तानची अणुसंशोधन प्रयोगशाळा बलुचिस्तान प्रांतात कहुटा येथे आहे. पाकिस्तान युरेयिम परिष्कृत करत असल्याचा व अण्वस्त्रे निर्माण करत असल्याचा सुगावा प्रथम ‘रॉ’ला लागला. सदर शोध या भागातील कटिंग सलूनमधील केसांचे नमुने प्राप्त करून त्याचे पृथक्ककरण करून लावण्यात आला. ४) ‘मेघदूत मोहीम’ म्हणून ओळखल्या जाणार्या कारवाईमुळे पाकिस्तानने ताबा घेण्यापूर्वी आपण सियाचीनमधे मोक्याची शिखरे काबीज करू शकलो. यामुळे जगातील सर्वांत दुर्गम अशा भागावर वर्चस्व मिळवून चीन तसेच पाकिस्तान यांना शह देणे शक्य झाले. ५) ‘रॉ’च्या सक्रिय सहभागामुळे आयएसआयच्या पंजाबमधील हिंसक व विध्वंसक कारवायांना पायबंद घालणे शक्य झाले. ६) अफगाणिस्तानात तालिबानविरुद्ध लढण्यास नॉर्दन अलायन्सला केलेले सहकार्य बहुमोलाचे होते. ७) कारगिल युद्धादरम्यान ‘रॉ’ने जनरल मुशर्रफ व ले. ज. मो. अजीज यांच्या दरम्यान झालेले गुप्त दूरध्वनी संभाषण पकडले होते. सदर संभाषण बीजिंग व इस्लामाबाद या दोन शहरांतून झाले होते. त्यावेळेस जनरल मुशर्रफ चीनच्या सरकारी दौर्यावर होते. हे संभाषण जाहीर केल्याने आपण जगास पाकिस्तानच्या त्या युद्धातील प्रत्यक्ष सहभाचा ठोस पुरावा देऊ शकलो. ‘रॉ’च्या नावे अनेक पराक्रम व उपलब्धी नोंदविल्या असल्या, तरी अनेकदा ‘रॉ’बाबत विवादही झाले आहेत. अ) ‘रॉ’मधील काही वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकार्यांनी असे आरोप केले आहेत की, या संघटनेत झालेल्या राजकीय हस्तक्षेपाने व भ्रष्टाचाराने संघटनेत विद्रोह वाढू लागला आहे. ब) २००८ साली लैंगिक शोषणाच्या आरोपाची नीट दखल न घेतल्याबद्दल एका वरिष्ठ अधिकार्याने पंतप्रधान कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. क) २००९ साली सात अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी विरोध दर्शवीत रजेवर गेले होते. ड) ‘रॉ’वर सर्वांत गंभीर आरोप हा आहे की, ही संघटना भारतीय जनतेप्रती उत्तरदायी नाही. तसेच त्यांच्यावर फुटीरवादाचा व गुप्त कटांचा आरोप झाला आहे. यातील सर्वांत गंभीर दोन प्रकरणे खालीलप्रमाणे आहेत- १) १९८० साली कोलंबोस्थित ‘रॉ’च्या अधिकार्याला सीआयने हनी ट्रॅप केले होते. २) २००४ मधे ‘रॉ’चा उच्चपदस्थ अधिकारी रबिंदरसिंग याने काश्मीरसंबंधी संवेदनशील माहिती अमेरिकन गुप्तहेर संघटना सीआयएला हस्तांतरित केली. यानंतर त्याला सीआयएने नेपाळमार्गे अमेरिकेत पळून जाण्यास मदत केली. (संदर्भ- विकीपीडिया) या संदर्भात नुकत्याच उघडकीस आलेल्या अमेरिकेच्या माजी परराष्ट्र अधिकारी रॉबिन राफेल यांच्या प्रकरणाचा उल्लेख करणे समयोचित ठरेल. त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप असून, एफबीआयतर्फे सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. यापूर्वी त्या सीआयएमध्ये होत्या. राफेल बाईची नेमणूक १९९१ साली दिल्लीस्थित अमेरिकन दूतावासात सल्लागार म्हणून झाली. या बाईने काश्मीर मुद्यावर भारताला बराच त्रास दिला. काश्मीरचे भारतातील विलीनीकरण व सिमला कराराला त्यांचा विरोध होता. भारतीय राजकारण्यांच्या बोटचेप्या धोरणाचा फायदा घेत यांनी भारताविषयीच्या अमेरिकन धोरणास मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले होते. तसेच भारतीय गुप्तहेर संघटना पाकिस्तानला अस्थिर करत असल्याचा आरोप केला. भारतीय राजकीय नेतृत्वास याबाबतीत ठोस व निर्णायक भूमिका न घेता आल्याने गुप्तहेर संघटनांच्या मनोबलावर परिणाम झाला होता. भारताच्या गुप्तहेर संघटनांच्या यशापयशाचे अवलोकन करता खालील बाबी प्रकर्षाने उजागर होतात- अ) आपल्याकडे हेरगिरीबाबत विपुल साहित्य व सशक्त वारसा असतानाही संरक्षणाबाबत व धोरणनिश्चितीबाबत अनास्था आहे, अशी भावना रूढ झाली आहे. ब) राजकीय इच्छाश्तीचा अभाव असल्याने अशा संघटनांचा योग्य वापर होत नाही. किंबहुना त्यांचे मनोबल खालावण्याचीच कृती होते. १९७७ साली पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी रामेश्वरनाथ काव यांना दिलेली अपमानास्पद वागणूक व काही सरकारांनी ‘रॉ’कडे केलेले दुर्लक्ष, या बाबी देशाचा गौरव वाढविणार्या नक्कीच नव्हत्या. क) सरकार बदललल्यावर या संघटनांकडे पूर्वग्रहादूषितपणे बघण्यात आल्याने संशयाचे वातावरण निर्माण होते. ड) संरक्षण विषयाबाबत संसदेच्या विविध समित्यांमध्येही या संघटनांच्या कृतीबाबत व कार्यशैलीबाबत गंभीरपणे चर्चा होत नाही. यामुळे त्यांचे भारतीय जनतेप्रती असणारे उत्तरदायित्व अधोरेखित न झाल्याने अनेक दुर्गुणांचा शिरकाव होतो व बेपर्वाई निर्माण होते. अनेक महत्त्वपूर्ण देशांच्या गुप्तहेर संघटना आपापल्या देशांच्या हितरक्षणार्थ कार्यरत आहेत. याचा तपशील असा : अमेरिका सी.आय. ए. इंग्लंड एम.आय.-६ रशिया के.जी.बी. फ्रान्स डी.एस.टी. चीन सी.एस.आय.एस. पाकिस्तान आय.एस.आय. इस्रायल मोसाद भारत रॉ द. आफ्रिका बी.ओ.ओ.एस. सीआयए व आयएसआय यांच्या कारवायांबद्दल अनेकांनी ऐकले अथवा वाचले असेल. ९-११ ला अमेरिकेत अतिरेकी हल्ला झाल्यावर, महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक द. श्री. सोमण यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. त्यांच्या मते, महाराष्ट्रात किती जिल्ह्यांत दुष्काळ पडला आहे याची अचूक माहिती राज्याचे प्रशासन कदाचित देऊ शकणार नाही. याउलट सीआयए मात्र याबाबतची माहिती अचूकपणे देऊ शकेल, अशी त्यांची क्षमता व ख्याती होती. असे असतानाही ९-११ च्या हल्ल्याचा सुगावा न लागल्याचे आश्चर्य व्यक्त केले होते. सध्याच्या घडीला इस्रायली गुप्तहेर संघटना मोसादकडे असलेली क्षमता, कौशल्य, क्रूरता, समर्पणभाव, व्यावसायिकता तसेच घातपात, अपहरण, हत्या या सर्व हातखंड्यांचा शिताफीने वापर करण्याचे तंत्र अन्य कोणत्या संघटनेकडे आहे असे वाटत नाही. १९६० च्या दशकात चीनने मध्य व उत्तर आफ्रिकेत आपले जाळे गुप्तहेर संघटना सीएसआयएसमार्फत पसरविले होते. त्यांची पाळेमुळे मोसादने अत्यंत क्रूरपणे खणून काढली. त्यांनी सीएसआयएसला शरण येण्यास भाग पाडले. चीनकडे असलेली रशियन गुप्तहेर संघटना केजीबीबाबतची गुप्त माहिती मोसादला हस्तांतरित करण्यास बाध्य केले व दोन साम्यवादी देशांत दरी निर्माण करण्याचे काम केले. त्यावेळेसच्या घाना देशात चिनी समर्थक राष्ट्रपती एन्क्रूमा चीनच्या सरकारी दौर्यावर असताना त्यांची सत्ता उलथविण्यात आली. यामागे मोसादचाच हात असल्याचे बोलले गेले. (संदर्भ- गिडॉन्स स्पाईज- दि सिक्रेट हिस्ट्री ऑफ दि मोसाद, पृ. २५० ले. गॉर्डन थॉमस) ‘रॉ’चे प्रथम प्रमुख रामेश्वरनाथ काव यांनी आदर्श हेर कसा असावा, याचा वस्तुपाठ आपल्या कृतीने घालून दिला आहे. बांगलादेश मुक्त करण्यात भारताचे तीन शिलेदार कारणीभूत होते. यातील श्रीमती इंदिरा गांधी व जनरल माणेकशॉ हे पडद्यासमोरील तर रामेश्वरनाथ काव हे पडद्यामागील शिलेदार होते! १९९६ साली बांगलादेश मुक्तीचे २५ वे वर्धापन वर्ष होते. यानिमित्त दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामेश्वरनाथ काव या कार्यक्रमात उपस्थित होते. परंतु, ते शेवटच्या रांगेत बसले होते. तेथील एका बांगलादेशीयाने त्यांना ओळखले. त्या इसमाने त्यांच्याजवळ जाऊन विनंती केली की, आपले स्थान मंचावर असायला पाहिजे. यावर त्यांचे उत्तर होते, ‘‘मी काहीच केले नाही. या श्रेयाचे धनी बांगलादेशी आहेत.’’ आपण ओळखले गेलो, याचे त्यांना वैषम्य वाटून, शांतपणे सभागृह सोडून जाणे त्यांनी पसंत केले. एप्रिल २०१४ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पंजाबातील गुरुदासपूर येथील नरेंद्र मोदींच्या सभेत अनेक माजी गुप्तहेरांनी आपली कैफियत मांडणयाचा प्रयत्न केला. येथे नमूद करणे उल्लेखनीय ठरेल की, या देशास गुरुदासपूर जिल्ह्याने सर्वांत जास्त हेर दिले! त्यांच्यावर अशा प्रकारे आपल्या दुरवस्थेबाबत जाहीरपणे कैफियत मांडण्याची वेळ यावी, ही घटना देशासाठी लज्जास्पद आहे. मोदी सरकार या लोकांवर अशी वेळ यापुढे येऊ देणार नाही, अशी आशा आहे. अर्थात, याबाबत कोणत्याही जाहीर वाच्यतेची अपेक्षा देशाने न बाळगता सरकार आपले कर्तव्य पार पाडेल, असा आशावाद बाळगणे अनाठायी ठरणार नाही