SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Tuesday, 30 August 2016
चायनिज लायटिंगला 'कोल्हापुरी'ची फाईट-BE INDIAN BUY INDIAN BOYCOTT CHINESE GOODS
चीनला मिरच्या झोंबल्या?-मोदींच्या बलुचिस्तान उल्लेखाने चीन बिथरला आहे
चीनला मिरच्या झोंबल्या?
By pudhari
भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख आलेला होता. त्यामुळे पाकिस्तानात खळबळ माजली तर समजू शकते. कारण आजवर तसा उल्लेख कधी झाला नव्हता; पण मोदींच्या त्या वक्तव्याने भारतातलेच काही शहाणे विचलीत झाले होते आणि आता चीनमध्येही अस्वस्थता दिसू लागली आहे. चीनच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाशी संबंधित असलेल्या एका धोरणकर्त्या संस्थेच्या संचालकाची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. त्यातून मोदींच्या बलुचिस्तान उल्लेखाने चीन किती बिथरला आहे, त्याची साक्ष मिळते. कारण ही संस्थात्मक प्रतिक्रिया चिनी राजकीय मानसिकतेची चाहूल आहे. भारताने बलुचिस्तान विषयात फार मतप्रदर्शन केले, तर चीनला त्यात हस्तक्षेप करावा लागेल, असा इशाराच हु शिशाँग यांनी दिला आहे. तेच दक्षिण आशियाई अभ्यास केंद्राचे संचालक आहेत. त्यांची भाषाच चीनच्या अस्वस्थतेचं प्रतीक आहे. चीनच्या झिंगझियांग प्रांताला थेट बलुचिस्तानातील ग्वादार बंदराशी जोडणारा महामार्ग चीन अब्जावधी रुपये ओतून उभारतो आहे. शिवाय ते पाकिस्तानी बंदरही चीनच गुंतवणूक करून बांधून देतो आहे. कारण त्यामुळे दक्षिण चिनी समुद्राच्याच मार्गाने कराव्या लागणार्या सागरी माल वाहतुकीवर चीनला अवलंबून रहावे लागणार नाही; पण दोन दशकांपासून काम सुरू असलेल्या या बंदर व महामार्गाचे काम सुरळीत होऊ शकलेले नाही. त्यात सातत्याने जिहादी, बलुची व पख्तूनी बंडखोरांनी व्यत्यय आणलेला आहे. साहजिकच पाकसेनेला तिथे बंदोबस्ताला उभे करून काम चालवावे लागत आहे. तरीही व्यत्यय संपत नसल्याने महामार्गाच्या प्रदेशात आता चिनी लालसेना तैनात करण्यात आली आहे. हा महामार्ग बहुतांश बलुचिस्तान, बाल्टीस्तान व गिलगिट या प्रदेशातून जाणारा आहे. त्याला तिथल्या स्थानिक लोकांनी कडाडून विरोध केला असून, आधी पाकिस्तानचे वर्चस्व नाकारणारे हे गट आता तिथून चीनलाही हाकलण्याची मागणी करीत आहेत. त्याला दाद मिळाली नसल्याने आता त्यांनी विभक्त व स्वतंत्र होण्याची मागणी सुरू केली आहे. त्या मागणीला पाठिंबा व प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. मोदींच्या भाषणातील बलुची आदी स्वातंत्र्य चळवळी व मानवी हक्कांची पायमल्ली यांचा उल्लेख म्हणूनच अतिशय सूचक होता. तेवढ्या नुसत्या शब्दांनी अशा चळवळी चालवणार्या पाकिस्तानी असंतुष्टांना हत्तीचे बळ चढले आहे. त्यातून परागंदा झालेल्यांनी जगभरात अनेक जागी निदर्शने आरंभली आहेत, तर खुद्द पाकिस्तानात तशा उठावाला चालना मिळाली आहे. तिथे हस्तक्षेप करण्याची थेट मागणी जगासमोर येऊ लागली आहे. हा नुसता पाकला दिलेला दणका नाही, तर चीनलाही देण्यात आलेला शह आहे.
मोदी लाल किल्ल्यावरून काय बोलले व कशासाठी बोलले, त्याचा अर्थ अनेकांना लागला नाही. कारण अशी वक्तव्ये राष्ट्रप्रमुख करतो, तेव्हा त्याचे अनेक संदर्भ असतात. केवळ मनात ऐनवेळी काही आले म्हणून बोलून गेले, असे कधीच होत नाही. वरकरणी निरर्थक वा निरूपद्रवी वाटणार्या अशा शब्दात अनेक इशारे व संकेत लपलेले असतात. ते सामान्य माणसाला उमजणारे नसतात, की तर्कबुद्धीने तत्त्वज्ञान मांडणार्यांच्या आवाक्यातले नसतात. त्यामागे अतिशय सूक्ष्म स्वरूपाची मुत्सद्देगिरी दडलेली असते. साहजिकच त्यातला इशारा संबंधितांना नेमका समजू शकतो. मात्र त्यासाठी बोलणार्याला शब्दात पकडण्याची सोय नसते. पाकिस्तान वा अन्य कुठल्या देशाचे नेते-पंतप्रधान भारतातील मानवी हक्कांच्या पायमल्लीसाठी अश्रू ढाळत असतील, तर भारताचे पंतप्रधानही अन्य कुठल्या देशातील चिरडल्या गेलेल्या सामान्य पीडितांना सहानुभूती दाखवू शकतात. त्या सहानुभूतीला कोणी राजकीय हस्तक्षेप म्हणू शकत नाही; पण अशा शब्दांनी त्या देशातील असंतोषाच्या आगीत तेल मात्र ओतले जात असते. पाकचा राजदूत काश्मिरी फुटीरवाद्यांना मेजवान्या देत असेल आणि पाकिस्तान बुरहान वानीसाठी ‘काळा दिवस’ साजरा करीत असेल, तर भारताला बलुचिस्तानातील कत्तलीवर अश्रू ढाळण्यात कसली अडचण आहे? पण मुद्दा तिथेच संपत नाही. काश्मिरात कितीही हिंसा झाली तरी भारताच्या विकासकामात कुठला अडथळा येण्याची शक्यता नसते; पण ज्या पाकव्याप्त प्रदेशात सध्या असंतोष उफाळला आहे, त्यातून पाक व चीनसाठी भविष्यातील विकासाची गंगा वाहून आणायची आहे. त्यावर त्या दोन्ही देशांचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणून तिथे असलेला इवलाही असंतोष त्यांच्या संपन्न भवितव्यातली मोठीच अडचण व संकट आहे. त्याच असंतोषाच्या आगीत भारतीय सहानुभूती तेल ओतणारी ठरते आणि मोदींनी नेमके तेच काम स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून केलेले आहे. ज्या वाकुल्या पाक-चीन गेल्या दोन-तीन दशकांपासून भारताला दाखवित आहेत, त्याच भाषेत दिले गेलेले हे पहिले प्रत्युत्तर आहे. म्हणूनच पाकिस्तान रडकुंडीला आला आहेच; पण चीनलाही मिरच्या झोंबल्या आहेत. इथे ग्वादार बंदर व महामार्गात भारतामुळे अडथळे येत आहेत आणि तिकडे दक्षिण चिनी समुद्रात चीनविरोधी आघाडीशी भारताने प्रेमाचे संबंध जोडण्याचा पवित्रा घेतलेला आहे. थोडक्यात, पाकिस्तानातील असंतोषाला चिथावणी देतानाच मोदींनी चिनी गुंतवणूक धोक्यात आणायचे पाऊल काही शब्द वापरून केले आहे. हू शिशाँग यांच्या तोंडून प्रत्यक्षात चिनी परराष्ट्र खात्यानेच त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे लाल किल्ल्यावरून झालेला बलुचिस्तानचा उल्लेख कशासाठी होता, हे हळूहळू अनेकांच्या लक्षात येऊ लागेल.
MUST READ-Modi's Balochistan Riposte Irks Pakistan Lackeys-every stand in favour of the national interests is opposed by the fifth columnists. In the case of our relations with Pakistan, there is a small but vociferous assemblage of anti-national elements who are more loyal to Pakistan than India
Monday, 29 August 2016
The unexpected twist in the Kashmir tale-Monday, 29 August 2016 | Balbir Punj
Scorpene data leak underlines the hazards of India’s dependence on foreign sources for military hardware.
PURSUE THE POLICY OF ENCIRCLING PAKISTAN
Harsha Kakar | 30 August, 2016
Indo-Pak relations are slated to remain cold for a prolonged period. Pakistan’s military control over security issues and Indo-Pak talks, as also continued support to anti-India terrorist groups and the present crisis in Kashmir remain stumbling blocks.
The statement by Prime Minister Modi from the ramparts of the Red Fort on Independence Day, raising atrocities in Baluchistan as also re-inclusion of Gilgit- Baltistan as a part of POK, indicates that India is in no hurry to contemplate dialogue and is even willing to up the ante. The battle of words between the two nations prolongs the present no war-no peace environment.
Pakistan has been able to engage India due to support from China, as also its belief in deterrence provided by its nuclear weapons. On the Kashmir issue, others in the international community have been guarded in their comments, even saying this is an internal matter of India, while talks to resolve the issue should be bilateral. The UN has rightfully ignored Pakistan’s pleading on Kashmir.
In this scenario, India needs to effectively plan for the long term. In the defensive domain, we need to develop better military capabilities to deter misadventures and simultaneously launch limited counter strikes below the threshold of war. Modern anti-infiltration measures need immediate attention along the western borders. In the offensive military-diplomatic domain, India needs to aggressively pursue isolation and strategic encirclement of Pakistan. This would enhance their vulnerability and threat. For isolation, India needs to reduce support to Pakistan from its traditional allies. Pakistan was secure in the fact that it was a frontline state for the US in the war against terror. It became so confident of its position that it openly boasted of the support and sanctuary that it provided to the Taliban and the Haqqani network. However, continuous needling by India with its growing proximity and engagement with a variety of Congressmen, forced a change in US policy. This compelled the US government to stop all aid (military and development). In reality, Pakistan has almost been discarded by the US. Similar has been the case with most other western nations. Pakistan then attempted to move closer to Russia and even contemplated purchasing arms from them. It extended an invitation to President Putin to visit the country. Putin refused the visit without assigning any valid reason. India needs to continue to engage with Russia to ensure that Pakistan is ignored. Pakistan’s support to the Taliban and the Haqqani network only increases the vulnerability of the Central Asian Republics (CAR) and Russia to terrorism flowing from the region, hence Pakistan should be ignored unless it changes its state terror policies.
The only other group which were Pakistan’s traditional allies were Saudi Arabia and the nations of West Asia. The recent visits by Prime Minister Modi and enhancement of economic and security ties resulted in their assuming a neutral stance, slowly reducing assured support. This success of diplomacy was clearly evident when no country from the region issued any statement on Kashmir. Turkey has remained a staunch Pakistan ally. With present engagements increased post the attempted coup, there could be a scaling down in relations. If India does wean Turkey away, then Pakistan may become akin to North Korea, a satellite state of China. While Pakistan continues to bank on the OIC, the group remains divided due to its internal squabbles and disagreements that its comments are ignored. Strategic encirclement needs greater engagement. Afghanistan-Pakistan relations are moving downhill. The recent burning of the Pakistan flag, just across the border, in support of the Prime Minister’s statement supporting Baluchistan is a clear indicator. Increased Taliban actions in the country have further distanced the two nations. Afghanistan has turned to India for military hardware and training. With passage of time, India would also be able to deploy military advisors in Afghanistan, thus opening the road for a military presence. India should aim to deploy air power in Afghanistan, thereby threatening Pakistan from the west. Such an action would increase Pakistan’s threat and severely impact its Afghanistan policy.
With Iran, Pakistan’s relations are cordial, solely for the purpose of being neighbours. Trust deficit exists, as Iran is Shii’te as compared to Sunni Pakistan, propped by Saudi Arabia, a sworn enemy. The Chabahar port project, which India has launched to connect with CAR and Afghanistan would increase India’s presence in the region. Though India will not be permitted to deploy military resources, however it could employ its intelligence elements and increase problems for Pakistan. If the government pushes through permanent deployment of air power resources at the Farkhor air base in Tajikistan, which it operates jointly and has used in the past to support the Northern Alliance in Afghanistan, it would open a new dimension against Pakistan. Internally Pakistan is amongst the most fractured nations in the world. Baluchistan, Gilgit-Baltistan, POK and Sind are troubled provinces. The Prime Minister’s speech and subsequent actions indicated the fear within the Pakistan establishment of options which could open to India in the future. How secure would Pakistan remain with its nuclear arsenal is anybody’s guess. It is aware that its encirclement by India could become a reality and the only option available then would be to become a satellite of China. The fact that Chinese forces are operating in Pakistan to protect the CPEC also indicate China’s lack of trust in Pakistan’s military abilities. The Chinese government directions of denying accommodation to Pakistani nationals in Guangzhou, during the G20 summit, further confirms the low level of faith. Realistically, this policy by India would pay dividends in the future. It could possibly be the only way; Pakistan may be compelled to change and peace would be restored in the sub-continent
My first date with the Horse - MY DEAR FRIEND BRIG MK KHUSHWAHS NDA EXPERIENCES
Chinese scholars are "deeply disturbed" by Prime Minister Narendra Modi's recent reference to Balochistan ,
Chinese scholars are "deeply disturbed" by Prime Minister Narendra Modi's recent reference to Balochistan , a senior expert on Sunday said as he warned of joint steps by China and Pakistan if an "Indian factor" disrupts the $46 billion CPEC, with the region as its hub.
"My personal view is that if India is adamant and if Indian factor is found by China or Pakistan in disrupting the process of CPEC (China-Pakistan Economic Corridor), if that becomes a reality, it will really become a disturbance to China-India relations, India-Pakistan relations," South Asia expert Hu Shisheng said.
"If that happens China and Pakistan could have no other way but take united steps. I want to say that the Pakistan factor could surge again to become the most disturbing factor in China-India relations, even more than the Tibet, border and trade imbalance issues," he told PTI here.
Hu, director of state-run think-tank Institute of South and Southeast Asian and Oceanian Studies at the China Institute of Contemporary International Relations affiliated to the Chinese foreign ministry, said such a scenario could be very disappointing to all the scholars relating to India-China relations.
"All the three countries could be badly derailed from their current facts of economic and social development. It could be very bad," he said.
Expressing concern over Prime Minister Narendra Modi's reference to the human rights situation in Balochistan in his Independence Day address , he said Chinese scholars were "deeply disturbed by the reference".
The Chinese foreign ministry has so far has not commented on Modi's references to Balochistan, which is the hub of CPEC connecting China's Xinjiang province with Pakistan.
"I think the two countries (China and Pakistan) will do whatsoever to enhance the security and smooth construction of the China-Pakistan Economic Corridor. But what kind of forms I have no idea.
"I am just wondering whether military involvement could be one of the choice but in my personal view, it is very unlikely," he said in response to a question on the nature of China's involvement and maintained that the views are his personal made in the interest of India-China relations.
He also said China is unlikely to change its policy in South Asia.
Besides a host of energy-related projects, the CPEC consists of rail, road and pipelines to ferry oil and gas from Balochistan port Gwadar to Kashghar in Xinjiang through Pakistan-occupied Kashmir (PoK).
Welcoming the formation of the special mechanism for talks during Chinese foreign minister Wang Yi's recent visit to India to resolve differences, Hu said the two sides can hold wide-ranging talks on CPEC, NSG and India's bid to ban Pakistan-based JeM chief Masood Azhar in the UN.
He also said that CPEC is "for the regional stability".
"This is also China's purpose to carry forward with this giant project jointly with Pakistan. If CPEC is completed not only China and Pakistan but also Afghanistan, India and Iran can benefit a lot.
"It is quite open. In future, some Indian regional development initiatives can use the physical development of CPEC like India's connectivity to the Central and West Asia, Gulf region, India's projects in Chabahar port in Iran," he said.
He claimed the CPEC will not disturb the sovereignty claim of Pakistan and India in the Kashmir issue.
"It is quite clearly written in the 1963 border treaty of Pakistan and China. One of the clause clearly stated that if Pakistan and India finally reach agreement on Kashmir issue then the treaty would be accordingly amended.
"The CPEC construction is conducive to regional stability including China's Xinjiang. China dare not give up the management and frontier regional development just for being sensitive to the Indian concerns over Kashmir issue. China has its own national concerns, especially stability of Xinjiang," he said.
"If Indian concern is too much, China is also one part of the Kashmir issue. If the accession (area by Pakistan to China) is regarded by India as one part of the problem then let the three of us sit down to talk. Whatever happened in the past, it has not become so serious then let us talk about it.
"Do not let it stand in the way of our respective socio economic development and do not allow it to come in the way of China-India cooperation," he said.
Asked about India's concerns over terrorism emanating from Pakistan, Hu said Islamabad should address India's concerns for its own development.
He also said there are differences between Pakistan's civil and military over crucial issues.
"Some times they don't agree with each other on some sensitive issues. My concern is that if India become more hawkish, hostile, it could only create more troubles for Pakistan," he said.
Hu also said there is difference between CPEC and South China Sea dispute where China objects to India taking up oil drilling projects in Vietnam.
China stands for joint development of the South China Sea region but other countries which have claims in the region opposed such a concept, he said.
He added that China is concerned over close India-US relations.
"In the past Chinese scholars are not so much concerned about India-US ties. We strongly believed that India's strategic independence can be trusted and can be maintained.
"In recent years, Indian strategic independence is facing some challenges because of security issues. The cooperation has been going really far more forward in the past one year," he said.
४) Bookganga :- http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5660308543730989926?BookName=Nakshalvadache-Avhan:-Chinche-Bhartashi-Chhupe-Yuddha
४) Bookganga :- http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4800909319869026152
४) Bookganga :- http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5660308543730989926?BookName=Nakshalvadache-Avhan:-Chinche-Bhartashi-Chhupe-Yuddha
४) Bookganga :- http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4800909319869026152
मेहबूबांचा साक्षात्कार -DIVYA MARATHI
मेहबूबांचा साक्षात्कार (अग्रलेख)
‘काश्मीरचा प्रश्न मोदींनी सोडवला नाही, तर तो कधीच सुटणार नाही’, हा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना झालेला साक्षात्कार म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. गेल्या पावणेदोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या ज्वाळांत धगधगणाऱ्या काश्मीरमध्ये तातडीने शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी दिल्लीमध्ये येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यावर मेहबूबा यांना ही जाणीव झाली. पण सध्या काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या अंदाधुंदीस स्वत: मेहबूबा यांची धोरणे हेकेखोरपणादेखील कारणीभूत आहे, हे विसरता येत नाही. काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी असलेले मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर भाजपसोबत सरकार बनवायचे की नाही या प्रश्नावरून त्यांच्या कन्या असलेल्या मेहबूबा यांनी जो घोळ घातला त्यातून तेथे दीर्घकाळ निर्नायकी अवस्था होती. काश्मीरमधील आजच्या परिस्थितीची पाळेमुळे बहुतांशाने त्यातच सापडतील. अर्थात, या निमित्ताने का होईना मेहबूबा यांनी स्पष्ट राजकीय भूमिका घेतली वा तशी ती त्यांना घ्यावी लागली हे महत्त्वाचे.
काश्मीरमध्ये सध्या निर्माण झालेल्या अंदाधुंदीला पार्श्वभूमी आहे ती बुरहान वानी हा फुटीरतावादी अतिरेकी ठार मारला गेल्याची. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर म्हणविणाऱ्या या अतिरेक्याचा सुरक्षा दलाने खात्मा केला आणि काश्मीरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला. स्थानिक तरुणांची माथी भडकविणे आणि आततायी कारवायांसाठी त्यांना भरीस घालणे यासाठी अशी सामाजिक अस्वस्थता पोषक असते. हे हेरून काश्मीर खोऱ्यातील फुटीरवादी नेते, त्यांच्या संघटना यांना हाताशी धरत सीमेपलीकडून पाकिस्तानने लगेच या आगीत तेल ओतायला सुरुवात केली. काश्मीरमध्ये ठरावीक पद्धतीने सुरक्षा दलाच्या जवानांवर होणारे हल्ले, दगडफेक, जाळपोळ यासाठी स्थानिक तरुणांच्या टोळ्या चक्क रोजंदारीवर पोसल्या जात असल्याच्या सुरस कथाही उघडकीस येत आहेत. दुसरीकडे या हिंसाचाराला आवर घालण्यासाठी दंगेखोरांविरोधात करण्यात आलेल्या ‘पॅलेट गन’ विरोधात जनमत संघटित करणे, मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा गवगवा करणे यासारखी पावले पाकिस्तानी यंत्रणेने तातडीने उचलली. या सगळ्याच्या परिणामी काश्मीरची स्थिती नियंत्रणात येण्याऐवजी अधिक खस्ता होऊ लागली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे या काळात दोन वेळा जातीने काश्मीरला भेट देऊन आले. मेहबूबा यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांनी तेथील स्थितीचा आढावा घेतला आणि काश्मीरमधील जनतेला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण एवढे होऊनही स्थिती नियंत्रणात येण्याची फारशी चिन्हे दिसत नाहीत. ही पार्श्वभूमी विचारात घेतल्यास मेहबूबा यांना दिल्लीत येऊन पंतप्रधानांची भेट घेणे का गरजेचे वाटले ते स्पष्ट होते. या भेटीनंतर आता मेहबूबा यांना मोदीच काय तो काश्मीर प्रश्न सोडवू शकतील, असा साक्षात्कार झाला आहे. पण मोदींची ही क्षमता आता-आतापर्यंत त्यांना उमगली नसावी. कारण तसे नसते तर काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यापूर्वी भाजपसोबत जायचे की नाही, या मुद्द्यावरून त्यांनी घोळात घोळ घातला नसता. मुफ्ती मोहंमद सईद यांचा गेल्या जानेवारीत अकस्मात मृत्यू झाल्यावर मेहबूबा या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या वतीने आणि भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनतील, अशी अपेक्षा होती. परंतु पीडीपीने भाजपसोबत जाऊ नये, असा एक मतप्रवाह होता. त्याबाबत अधिकाधिक संदिग्धता निर्माण करत निर्णय घेण्यासाठी मेहबूबा यांनी प्रचंड कालापव्यय केला. मोदींच्या भाजपची साथ घेऊन सत्ता प्रस्थापित केल्यास स्थानिक राजकारणात आपल्याला अडचणी उद््भवतील असा त्यांचा अंदाज होता. परिणामी त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावरच मुख्यमंत्रिपदी बसण्यासाठी तब्बल तीन महिन्यांचा अवधी घेतला. या काळात तेथे जी निर्नायकी निर्माण झाली त्यामध्ये फुटीरतावाद्यांचे फावले. काश्मीरमधील आताची स्थिती त्याचाच प्रत्यय देणारी आहे. मेहबूबा यांनी त्याच वेळी मोदींबाबत असा विश्वास व्यक्त केला असता आणि त्वरित भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित स्थिती आजच्याएवढी बेकाबू झाली नसती. मोदींच्या भेटीनंतर मेहबूबा यांनी घेतलेली स्पष्ट भूमिका स्वागतार्ह असली तरी परिस्थितीमुळे त्यांना तशी ती घ्यावी लागली आहे, हे निश्चित. ती घेतानाच त्यांनी पाकिस्तानलाही चार शब्द सुनावत काश्मिरात केवळ मूठभर लोक अशा कारवाया करत असल्याचे म्हटले आहे. तसे असेल तर मूठभरांना निपटून काढणे मेहबूबा यांना फारसे अवघड नाही. पण मुळात त्यासाठी इच्छाशक्ती हवी. आपल्याकडे एक वर्ग कायम मने जिंकण्याची वगैरे भाषा करत असतो. पण अशा टोकाच्या परिस्थितीत त्यापेक्षा वास्तवाचे भान बाळगणे अधिक आवश्यक ठरते. मेहबूबा यांना उशिराने का होईना आता ते आले आहे, हेही नसे थोडके.
Collapse of the Steel Frame of Indian Bureaucracy and Modi’s call for Rapid Transformation of the Administrative Systems
Subscribe to:
Posts (Atom)