Total Pageviews

Thursday 16 August 2012

रात्र वैऱ्याची; देशाच्या सीमा सांभाळा

रात्र वैऱ्याची; देशाच्या सीमा सांभाळा
हेमंत महाजन

http://www.esakal.com/esakal/20120817/5040814340431587666.htm


बांगलादेशाची घुसखोरी व धुमसता आसाम
ब्रिगेडिअर हेमंत महाजन

http://www.esakal.com/esakal/20120816/4798973744769850945.htm

प्रतिक्रिया
 Sameer Joshi said: एक साधा विचार आहे कि जर ह्याच गतीनी घुसखोरी होऊ लागली तर भारताला हिंदुंच स्थान म्हणन अवघड होईल... सोनिया गांधी आणि राहुल गांधी ह्यांना अजून इटली आहे सांभाळायला पण आपल काय... मतदान करताना विचार करा please.... कारगिल युद्ध झाल कारण भाजप होत सत्तेवर पण आता ६००० घुसखोर आहेत आपणच काहीतरी केल पाहिजे अन्यथा हिंदू नावाचा एक धर्म होता मानस विसरून जातील...
On 16/08/2012 11:10 PM Mahesh said:
भारताला अतिशय धोका आहे. असेच चालले तर पुढील ५० वर्षात भारताचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. मुंबईत पोलिसांनी जी नामार्दुमकी दाखवली त्यावरून एकच सिद्ध होते कि परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. हि धोक्याची घंटा आहे. भारताला फार अमुलाग्र बदल करावे लागतील. "चालता है चलने दो" हे धोरण गळ्याशी आले आहे. असेच चालले तर भारताचा शेवट जवळ आला आहे हे समजणे.
On 16/08/2012 10:51 PM mahesh said:
@ Avadhoot -
सरकार ची यात चूक आहे, राजकारणी देश विकायला बसलेत ... सगळे मान्य. पण आपल्यासारखे (यात मी सुद्धा आहे ) जे स्वतःला शहाणे समजतात किती टक्के लोक मतदान करतात? मतदान करता आपल्याला या सरकारला जाब विचारायचा अधिकार आहे का? अधिकार हवेत जबाबदारी नको असे का? मी कोणताही नियम पळणार नाही, कायदा पाळणार नाही, लाच खाणार आणि देणार सुद्धा पण माझे सगळे अधिकार मला हवेत असे का? On 16/08/2012 10:30 PM DILIP8421087210 said:
व्हा फारच छान ,सर लेख आवडला आपल्या देशाला पाकिस्तान ,बांगलादेश या राष्ट्रांची कीड लागत आहे याला वेळेत नाश केला पाहिजे ,देश पोखारणे ,फाळणी करणे ,मोठ मोठ्या दंगली घडवणे ,बोंब स्फोट घडवणे ,लोकांच्या मनात कायम भीतीचे वातावरण ठेवणे ,असली कामे हि राष्ट्र करीत आहेत ,त्यास खतपाणी आपलेच राजकीय नेते घालीत आहेत ,आपल्या देशाची सौरक्षण यंत्रणा चांगली असून त्यांना काही हालचाल करता येत नाही ,सैनिकांच्या हातात बंदुक असून त्यांना दंगल खोरांच्या कडून काठीने आणि दगडाने मार खावा लागतो आहे .हे या नेत्यांच्या मुले
On 16/08/2012 10:01 PM rajesh said:
गूगल वर फाळणी कीवर्ड सर्च करून पहा आणि त्याचे महाभयानक परिणाम पुन्हा एकदा सर्वाना तोंड द्यावे लागणार. मी माज्या बाजूने खारीचा वाटा उचलणार. आपले एक ठीक आहे अजून ५० वर्षे ठीक जातील पण आपली पुढची पिढी ला अत्यंत भयंकर परिणाम भोगावे लागणार आहेत. १०० राजकारणी लोक १०० कोटी लोकांची आयुष्य उधवस्त करणार आहेत. देवा वाचव या देशाला
On 16/08/2012 09:56 PM Shantanu said:
Ata congressla haddapar karayachi vel ali ahe.
On 16/08/2012 09:22 PM gajanan said:
kongres laa mate jast kunachi padtaat? hyatch sarwa aahe.
On 16/08/2012 08:18 PM abhijit said:
अतिशय मस्त लेख आहे
On 16/08/2012 07:27 PM sujata Dixit said:
गोळ्या घालून ठार मारा एकेकाला.सगळे एकाच माळेचे मणी..सरकार तिथे ही झोपा काढतानाचा दिसतयं....
On 16/08/2012 05:33 PM Mi bhartiya said:
खूप छान लेख आहे. सरकारचे डोके ठीकानावार आहे का असे कुणीतरी खरेच ठणकावून सांगण्याची गरज येऊन ठेपली आहे......अन्यथा येणारा काल या मतांसाठी धर्जीण्याना तरी वाचू शकेल कि नाही हा यक्ष प्रश्न आहेच. सकाळने वाचा फोडल्याबद्दल शतशः धन्यवाद.
On 16/08/2012 05:33 PM Avinash Kadam said:
आत्ता गप्प बसून चालणार नाही संपूर्ण भारतीय जनतेला आत्ताच आवाज उटवाव लागेल. शंडा सारखे गप बसून जमणार नाही आवाज उटलाच पाहिजे सरकार एवड नालायक असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही.
On 16/08/2012 05:15 PM Prasant said:
पिन_कोड कि जय हो. तो कॉंग्रेस मुळे नक्की सफल होणार. असेल हीमत तर थांबून दाकवा.............. जी हो कॉंग्रेस
On 16/08/2012 05:14 PM sachin said:
वॉव छान lekh
On 16/08/2012 05:13 PM Ek Hindu said:
सरकारवर अवलंबून राहता आता हिंदुनी स्वताची संघटना काढणे हि निकड होऊन बसली आहे. हि संघटना केवळ घुसखोरांशी लढेल. तिथे केवळ मोदी सारखेच मंत्री पाहिजेत.
On 16/08/2012 05:01 PM me said:
हे असे तर हल्ले middle east पासून गेले अनेक षटका पासून होत आहेत.. हिंदुंवर अत्याचार करून त्यांचा धर्म बदलणे... आणि आपले सरकार नुसते बघत बसणार आणि त्यावर अभ्य्यास आणि नंतर चर्चा करत राहणार..
On 16/08/2012 05:01 PM Avdhoot said:
याला आपलं सरकारच जबाबदार आहे. थोड्या मतांसाठी देशाला विकायला बसले आहेत. कॉंग्रेस हे कॉंग्रेस गवता सारखे निरुपयोगी आहे. ज्याने कोणी ते नाव दिले आहे ते अगदी योग्य आहे. हे योग्य veli लक्ष देत नाहीत आणि मग आपल्या जवानांना सांगतात कि आता देशासाठी लढा आणि घुसखोरांना बाहेर काढा.अरे पण त्यांना घुसुच का देता. लगेच कृती करा ना.....
 

No comments:

Post a Comment