Total Pageviews

Wednesday 20 July 2011

EDITORIAL SAMANA DIGVIJAY SINGH DEMONIZING HINDUS

दिग्विजय सिंग यांना आवरायला हवे व त्यांच्या तोंडाच्या गटारास बूच लावले पाहिजे असे कॉंग्रेसला वाटत नाही.
काझी दिग्विजय!
दिग्विजय सिंग यांना तोंडाचा डायरिया झाला आहे. त्यामुळे तोंडाने घाण करून ते सर्वत्र दुर्गंधी पसरवीत असतात. गुरुदास कामत यांनी ‘स्वच्छता व पेयजल’ या खात्याचा कार्यभार स्वीकारण्यास नकार दिला ते बहुधा त्या दिग्विजय सिंग यांच्या दुर्गंधीस घाबरून. स्वच्छता खात्याचे मंत्री म्हणून दिग्विजयच्या तोंडाचे गटार साफ करणे हे वरळीच्या गटाराची स्वच्छता करण्यापेक्षा जिकिरीचे आहे. तेव्हा दिग्विजयच्या गटारात हात घालण्यापेक्षा मंत्रीपद नाकारून गुरुदास कामतांनी सरळ घरचा रस्ता धरला. त्यावरून या माथेफिरू दिग्विजय सिंगांच्या आजाराची कल्पना यावी. मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतरही या माथेफिरूने त्यांच्या तोंडातून दुर्गंधीची पिचकारी हिंदुत्ववादी संघटनांवर मारली आहे. मुंबईतील बॉम्बस्फोटांमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असू शकतो व त्यांचीही चौकशी व्हायला पाहिजे अशी मुक्ताफळे उधळून हे महाशय थांबलेले नाहीत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे बॉम्ब बनविण्याचा कारखाना असल्याचेही त्याने जाहीर केले आहे. हिंदुस्थानातील दहशतवाद हा पाकिस्तानच्या तुलनेत कमीच असल्याचे प्रमाणपत्रही या माणसाने दिले आहे. दिग्विजय सिंग यांच्या तोंडाचे गटार अधूनमधून फुटते त्यामुळे सर्वत्र घाणीचे सामाज्य निर्माण होते. या घाणेरड्या वक्तव्याबद्दल दिग्विजय सिंगांवर भोपाळात लोकांनी दगड मारले व चप्पल फेकल्या. पण संतप्त हिंदूंनी मारलेल्या चपला व दगड खिशात ठेवून उद्या हा पाद्रा पावटा मुस्लिम मोहल्ल्यात फिरेल व बांग देत सांगेल की, ‘पहा, मुस्लिमांच्या कल्याणासाठी मला हिंदूंचे दगडधोंडे, चपला झेलाव्या लागत आहेत. तेव्हा मुसलमानांनो, कॉंग्रेसला मते द्या.’ दिग्विजय सिंग यांच्यासारखे लोक हिंदूंचे दुश्मन आहेत व देशाचे वैरी आहेत. या देशाला आणि हिंदू समाजालाही खरा धोका मुसलमानांपासून नसून दिग्विजयसारख्या बाटग्यांपासून आहे. दिग्विजय सिंगाचे डोके फिरले असून त्याच्या डोक्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. २६/११ च्या हल्ल्याआधी हेमंत करकरे हे आपल्याशी फोनवर बोलले होते व त्यांना हिंदू संघटनांपासून धोका असल्याची तक्रार करकरे यांनी आपल्याकडे केल्याचा दावा दिग्विजय सिंगांनी केला होता. करकरे यांनी अशी तक्रार आणि दावा फक्त माथेफिरू दिग्विजयकडेच का केली होती, याची उलटतपासणी करायला आज करकरे हयात नाहीत. मग कालच्या झवेरी बाजार, कबुतरखाना, ऑपेरा हाऊसच्या बॉम्बस्फोटांआधी दिग्विजय सिंग यांना रियाझ भटकळचा फोन आला होता काय, याचीही चौकशी व्हायलाच हवी. कारण ज्या प्रकाराची भडक व वेड्यांनाही लाजविणारी विधाने हे महाशय करतात ती पाहता या माणसाने हिंदुस्थानातील एका राज्याचे मुख्यमंत्रीपद कधीकाळी सांभाळले होते यावर विश्‍वास ठेवणेच कठीण आहे. ऊठसूट हिंदूंवर गरळ ओकायची आणि मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायच्या हे त्यांचे धंदे. दिग्विजय सिंग यांना आवरायला हवे व त्यांच्या तोंडाच्या गटारास बूच लावले पाहिजे असे कॉंग्रेसला वाटत नाही. याचा अर्थ दिग्विजय हिंदूंच्या विरोधात जी गरळ ओकतात त्यास कॉंग्रेसचा पािर्ंिठबा आहे. हे महाशय, मुस्लिमांची धर्मांधता व दहशतवादाबद्दल कधी बोलत नाहीत. कसाब आणि अफझल गुरूला फासावर लटकवा या लोकभावनेत सामील होत नाहीत. दिग्विजय यांच्या तोंडातून जे गटार फुटले आहे तेच कॉंग्रेसचे ‘धर्मनिरपेक्ष’ विचार आहेत. हिंदूंना लाथ आणि मुस्लिमांच्या अतिरेकास साथ हाच यांचा निधर्मी विचार आहे. मुस्लिमांचा दहशतवाद व फुटीरता, त्यांच्या वाढत असलेल्या अतिरेकी मागण्यांचा भस्मासुर वेळीच रोखला नाही तर आणखी एका पाकिस्तानची निर्मिती अटळ आहे व त्या नव्या पाकिस्तानचे बाळंतपण दिग्विजय सिंगसारखे काझी आतापासूनच करू पाहत आहेत. दिग्विजय सिंग यांनी ‘संघा’वर बॉम्ब निर्मितीचे कारखाने चालवीत असल्याचा आरोप केला आहे. हिंदूंनी बॉम्बचे कारखाने निर्माण करून इस्लामी दहशतवादाशी टक्कर देणे हे आज तरी या देशात स्वप्नरंजनच आहे. असा एखादा बॉम्ब संघाने खरोखरच बनवावा व तो दिग्विजयच्या तोंडात कोंबावा! भीती व वेदनेचा खरा अर्थ तेव्हाच त्यांना कळेल!

No comments:

Post a Comment