Total Pageviews

Sunday 24 June 2012

FIRE MAHARASHTRA MANTRALAYA

On 24/06/2012 07:24 AM milind joshi said:
आपण आसे गृहीत धरावयास हवे कि यामध्ये स्वन्शालाया जागा आहे त्यामुळे ज्या विभागाचा फालीएस नष्ट झाल्या त्या मंत्र्यांना दोषी गृहीत धरून शिक्षया झाली पाहिझे त्या सर्वाना फाशी दिली पाहिझे
On 23/06/2012 07:41 PM मयुरेश परांजपे said:
अरेरे.... आग लागली मंत्रालयाला... आगीचा कारण काहीही असो पण आता भरपाई करायची म्हणून पुन्हा काहीतरी महागणार..
On 23/06/2012 05:17 PM parag athavale said:
देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना नवीन मंत्रालय कशासाठी बांधायचे ? जुनी बिल्डिंग रेपैर होणार नाही का? त्यामुळे गरीब जनतेच्या पैशाची लूट होणार नाही. नुतानिकार्नासाठी जो खर्च येणार आहे त्यापेक्षा कमी खर्चात जुन्या इमारतीत आधुनिक उपकरणा बसवता येतील व भविष्यात अशा प्रकारचा प्रसंग परत होणार नाही याची काळजी घेता येईल.
On 23/06/2012 01:23 AM Amar said:
खूप झाला आत्ता !!!! बदल होणारच आत्ता ...सत्यमेव जयते !!!!
On 22/06/2012 08:17 PM प्रियंवदा परांजपे said:
६) कर्मचारी कार्यालयात जर काही हत्यारे वापरत असतील तर ती सुस्थितीत आहेत का?ती शास्त्रोक्त पद्धतीने वापरण्याचे त्यांना ज्ञान आहे का? ७)संकटकाळी कमी वेळेत सर्वांनी सुरक्षितपणे कसे बाहेर पडावयाचे, याचे तेथील सर्वांना ज्ञान आहे का? ८) पर्यायी व्यवस्था म्हणून कार्यालयात शिड्या वगैरे आहेत का ? ९) कार्यालयात आग विझवण्यासाठीची स्वयंचलित तुषार यंत्रणा आहेत का ? त्या सुस्थितीत आहेत का ?
On 22/06/2012 08:16 PM प्रियंवदा परांजपे said:
अपघात होता असे मानू ... इथून पुढे मंत्रालयाचे वेळोवेळी सुरक्षाविषयक ऑडीट व्हावे .. १) आग व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपकरणे मंत्रालयात आहेत काय ? २) असल्यास ती सर्व ऐनवेळी सहज हाताशी येतील अशी ठेवली आहेत का ? ३) ज्वलनशील वस्तू कुठेही ठेवल्या आहेत कि त्यासाठीच्या वेगळ्या कपाटात ठेवल्या आहेत? ४) विजेवर चालणारी उपकरणे सुस्थितीत आहेत का ? त्याची नोंद ठेवण्यासाठी वेगळी नोंदवही ठेवली आहे का? ५) संकटकाळी आतील जमावाला सहजगत्या बाहेर पडता यावे म्हणून दरवाजे "बाहेर उघडणारे" आहेत ना ?
On 22/06/2012 08:15 PM Davendu Kulkarni said:
यावेळी न्यायाधीशांच्याकडून चौकशीची नाटके बंद करा. तो न्यायाधीश मोघम चौकशी करतो आणि घरी जाऊन झोपतो. प्रत्यक्षात काहीही फरक पडत नाही. याचे कारण सर्वंकष विचार करणारी लोक ज्या जागी असायला हवीत ती भारतात तिथे कधीच सापडत नाहीत. यापुढे सरकारमधील प्रत्येक घटकाच्या जबाबदार्या निश्चित करायला हव्यात. चूक झाली कि माफी नाही, फक्त दोनच शब्द recovery आणि punishment....
On 22/06/2012 07:32 PM Ajay Zanwar said:
२६/११ झाल्या नंतर कोणत्यही राजकारण्यावर व वरिष्ठ अधिकार्यावर ठोस कार्यवाही जाहली नाही त्याचीच हि परिणीती आहे .मंत्रालयात अग्निकांड झाले याची नैतिक जबाबदारी तर राजकारण्यांनी स्वीकारली पाहिजे व राजीनामा दिला पाहिजे .वरिष्ठ आधिकारी यांच्यावर कार्यवही झाली पाहिजे. प्रकरणा मुळे कागदपत्र जाळल्या मुळे ज्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे त्यांची कसून तपासणी झाली पाहिजे व शिक्षा झाली पाहिजे.
On 22/06/2012 07:19 PM शिवराम गोपाळ वैद्य said:
मला सुरेश कलमाडी यांच्या "साई सर्विस" मधील संगणक जळाल्याची आठवण झाली, कदाचित मंत्रालयातील ही आग असाच "योगायोग" असावा!!
On 22/06/2012 07:17 PM bandya said:
अग्निप्रलयाला जबाबदार कोण ? तिथल्या फायली - जर का त्या फायली मध्ये महत्वाची कागद पत्रे नसती तर कोणी गेले असते का आग लावायला. बरी झाली शिक्षा झाली त्या फायालीना...
On 22/06/2012 03:51 PM tomindie said:
नेहमी मारतो तो सामान्य माणूस, हे लोक मजेत सौरक्षक कवचात राहतात, आरोप करण्याची ही वेळ नव्हे - पवार, आदर्श लावासा अनेक जमिनी हडप कागदपत्रे कायमची जाळून आता सुटकेचा स्व्हास सोडता येईल, मंत्रालयाच्या अग्निकुंडात आपले पाप जाळू पाहणाऱ्या मंत्र्यांना आणि राजकारण्यांना आता जनतेनेच अद्दल घडवावी शहाणा होऊन
On 22/06/2012 03:47 PM Sharad said:
हि तर पर्वणी. चुअकशिच्य भानगडीत न पडता नवीन इमारत बंधाबी त्यासाटी ५००० कोटी सार्वजनिक बांधकाम खात्यास द्यावेत. भूजाबलाचे बाहू मजबूत होतील. त्यांच्या सुनांना टेंडर मिळतील राष्ट्रवादीला निवडणूक फंड मिळेल पुढील मुखामात्री राष्ट्रवादीचा होईईल.महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल.
On 22/06/2012 03:20 PM prashant said:
काल मंत्रालयात जे झाले ते फार वाईट झाले परंतु मला विश्वास आहे आपल्या राजकीय नेत्यांवर आता ते ह्यातून धडा घेनार आणि मंत्रालय एकदम hitech बनवणार आणि त्यासाठी अनेक निविदा मागवतील आणि त्यातपण भ्रष्टाचार करतील ( नव्हे करणारच ) हे बहुतेक राजकारण्यांच्या डोक्यात भिनलं सुद्धा असणार यात दुमत नसावे. हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे ( नव्हे हे विधी लिखितच आहे ) नाहीतर ह्यांना आपण राजकारणी कसे म्हणणार.... एक मुद्दा कधीच जगासमोर येणार नाही तो म्हणजे आग लागली कि लावली?????
On 22/06/2012 01:28 PM jyoti said:
"मंत्रालयातील अग्नितांडवाला जबाबदार कोण?"..... उत्तर: आम्ही सर्व सामान्य नागरिक म्हणजे ह्या देशाची जनता जबाबदार आहोत. बाकी सर्व मंत्री, इतर राजकीय कार्यकर्ते सगळे अगदी निष्पाप असून त्यांचा ह्या घटनेत काडी मात्र हात नाही. ह्या राजकीय लोकांचे जितके गुण गावे तितके कमीच आहे. ह्या देशात दोनच पवित्र स्थान आहे ते म्हणजे मुंबई मधील हे मंत्रालय आणि दिल्ली मधील संसद भवन.
On 22/06/2012 01:25 PM Santosh said:
अर्थातच राज्य सरकार!! अशी कारस्थाने करून सर्वसामान्य जनतेला आणि समाजाला मूर्ख बनविण्याचा उद्योग चालू केला आहे सरकारने....
On 22/06/2012 01:21 PM Vinay said:
हि आग जरी natural असेल तरी नुकसान कमी होण्या साठी प्रयत्न करू शकले आस्ते. ह्याला तिथे उपास्तीत असलेली प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. नुसत्या फिरेब्रीग्डे ला दोष देउन उपयोग नाही. त्यांचा कामात किती लोकांचे आडथळे येत होते.. आणि मंत्र्यांचा गाड्या रस्त्यातच होत्या.. त्या बाजूला नेण्याची जबाबदारी द्रीवेर्स पाळू शकले नाहीत का? कि फ़क़्त डोंगराला आग लागली पाला रे पाला.. ह्या साठी जेव्हा Fire Drills होतात ठेवा लोकांनी seriously involve झाला पाहिजे.
On 22/06/2012 01:16 PM Mamohar said:
गुन्हे दाखल करण्याचे अधिकार पोलीसा एवजी जनतेला द्या व मिडीयाने जनतेला सहकार्य करावे
On 22/06/2012 01:14 PM Rahul said:
कोलकाता येथे इस्पितळात आग लागल्यावर संचालक मंडळातील लोकांना अटक झाली होती व इस्पितळ सील केले होते.... जर भारतभर एकच कायदा असेल तर येथे मंत्रालयाला सील करून ....... यांना अटक करायला पाहिजे का ?
On 22/06/2012 12:44 PM salmanj khan said:
असो झाले ते झाले आता तरी सुरळीत सरकार चालवा
On 22/06/2012 12:33 PM Rakesh Salvi said:
सर्व मंत्रिमंडळाचा भ्रष्टाचार अग्नीस जबाबदार आहेत
On 22/06/2012 12:31 PM anand said:
karmchranna yogya prashikhan dile aste tar agivar niyantran milavta ale aste.
On 22/06/2012 12:22 PM sachin said:
पोलीस ज्याच्या समोर शेपूट हलवत असतात ते सर्वे मंत्राची ते कशी चौकशी करणार.कोणातरी सामान्य माणूस यात अडकणार हे खरे.आणि निकाल २० वर्षांनी लागणार.मिडिया वृत्तपत्रे ४ दिवस बातमी झलकवणार .
On 22/06/2012 12:17 PM Dhananjay Tilekar said:
मंत्रालयाच्या अग्निकुंडात आपले पाप जाळू पाहणाऱ्या मंत्र्यांना आता जनतेनेच अद्दल घडवावी
On 22/06/2012 12:14 PM रवींद्र जगताप said:
सदोष विद्युत् यंत्रणा ह्या घटनेला जबाबदार असावी. महत्त्वाच्या शासकीय कचेऱ्यांतील अथवा प्रत्येक आस्थापनांतील प्रत्येक गोष्टीची देखभाल विशिष्ट काळानंतर करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक स्वतंत्र कक्ष कार्यरत असावा. जेणेकरून आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण होईल.
On 22/06/2012 11:51 AM Santosh said:
अर्थातच राज्य सरकार!! अशी कारस्थाने करून सर्वसामान्य जनतेला आणि समाजाला मूर्ख बनविण्याचा उद्योग चालू केला आहे सरकारने....
On 22/06/2012 11:39 AM shrish B. Joshi said:
युद्ध केव्हा तरी होते तरीही प्रत्येक देश लष्करावर करोडो रुपये खर्च करीत असतात .व वेगवेगळी अस्त्रे विकसित करीत असतात .तसेच वेगवेगळ्या आस्थापनात व मोठ्या इमारतीत आगीसारख्या दुर्घटना कधीतरीच घडत असतात. परंतु त्यासाठी सर्वच यंत्रणांनी सजग राहिले पाहिजे.यासाठी वेगळी यंत्रणा उभारून आपत्कालीन यंत्रणांची महिन्यातून एकदा तरी अचानक पहाणी केली पाहिजे (mock drill) त्यामुळे सर्व यंत्रणां सजग(alert) राहतील व भविष्य काळात आगीसारख्या दुर्घटना घडल्याच तर त्यावर लगेच नियंत्रण मिळविता येईल असे वाटते .
On 22/06/2012 11:34 AM ghanashyam said:
मंत्र्यांना कोठडीत टाका.
On 22-06-2012 11:33 AM DJ said:
मंत्रालयात सदोष वायरिंग केल्या प्रकरणी इलेक्ट्रिसिटी चा ठेकेदार, कुचकामी अग्निशमन व्यवस्था बसविणारा ठेकेदार तसेच आग लागल्यावर ती वेगाने पसरण्यास कारणीभूत ठरलेला अग्निरोधक फर्निचर बसविणारा इंटेरिअर. ह्या ३ लोकांना जबाबदार ठरवून त्यांचे परवाने रद्द करावेत, जबर दंड वसूल करावा. तसेच ह्या ३ यंत्रणांना ठेकेदारी देण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या शाशकीय अधिकारी आणि मंत्र्यांना देखील प्रतिवादी करावे. असा अक्षम्य गुन्हा पुन्हा घडू नये म्हणून अग्निशमन, इंटेरिअर आणि इलेक्ट्रिसिटी ह्यांना जबाबदार धरावे.
On 22/06/2012 11:18 AM Swapnil M said:
ह्या अग्नितांडवाला ज्या भ्रष्टाचारीच्या file जळल्या आहेत ते दोषी आहे
On 22/06/2012 11:04 AM Mr rao said:
सगळ्या मंत्रांवर गुन्हे दाखल करून आत टाका .. म्हणजे लायनी वर येतील सगळे.. हि प्रतिक्रिया प्रकाशित केल्यास माझा सकाळ बद्दल चा आदर आणखीन वाढेल..

No comments:

Post a Comment